चक्कर येऊन किचन कट्ट्यावर आपटलेल्या तरुणाचा मृत्यू
रत्नागिरी:- कोकणनगर येथील तरुणाला फिट आल्याने तो किचन कट्यावर आपटला. त्यांच्या डोक्याला गंभीर दुखापत झाली. उपचारासाठी जिल्हा शासकीय रुग्णालयात दाखल केले होते. अधिक उपचारासाठी...
गणपतीपुळे समुद्रात बुडालेल्या पर्यटकाचा आठवड्यानंतरही शोध सुरुच
रत्नागिरी:- गणपतीपुळे समुद्रात 25 ऑक्टोबर रोजी बेपत्ता झालेले पर्यटक नितीन शंकर पवार हे अद्याप सापडलेले नाहीत. त्यांना 1 नोव्हेंबर रोजी एक आठवडा पूर्ण झाल्याची...
कार्तिकी एकादशीनिमित्त प्रतिपंढरपपुरात भक्तांचा महापूर; गर्दीचे उच्चांक मोडीत
रत्नागिरी:- रत्नागिरीतील प्रतिपंढरपूर समजल्या जाणार्या विट्ठल रखुमाई मंदिरात कार्तिकी एकादशीनिमित्त रविवारी भाविकांच्या भक्तीचा मळा फुलला होता. विठ्ठल रखुमाईच्या दर्शनासाठी पहाटेपासून रात्री उशीरापर्यंत भाविकांनी यावर्षी...
जे.के. फाईल्स कारखान्याच्या जमीन विक्रीत घोटाळा: बाळ माने
रत्नागिरी:- रत्नागिरी एमआयडीसी परिसरातील बंद पडलेल्या जे.के. फाईल्स कारखान्याच्या जमीन विक्रीत मोठा घोटाळा झाल्याचा आरोप शिवसेना (उद्धव बाळासाहेब ठाकरे) पक्षाचे उपनेते आणि माजी आमदार...
क्रांतीनगर येथील विवाहितेचा आकस्मिक मृत्यू
कार्यकारी दंडाधिकाऱ्यांकडून पंचनामा
रत्नागिरी:- नवविवाहितेच्या छातीत अचानक दुखून श्वास घेण्यास त्रास जाणवू लागलेल्या महिलेला उपचारासाठी खासगी रुग्णालयात दाखल केले होते. उपचार सुरु असताना तेथील...
मजगाव येथील तरुणाचा गळफासाने मृत्यू
रत्नागिरी:- शहरात एका २६ वर्षीय तरुणाने राहत्या घरी आत्महत्या केल्याची दुर्दैवी घटना ३१ ऑक्टोबर रोजी रात्री ९.५५ वाजण्यापूर्वी घडली. अम्मार नासिर कालसेकर (२६, रा....
जिल्ह्यात पाचव्या सागरी मत्स्य जनगणनेला प्रारंभ
रत्नागिरी:- देशातील मत्स्यव्यवसाय क्षेत्राला नवी दिशा देण्यासाठी मत्स्यव्यवसाय विभागाने भारतीय कृषी संशोधन परिषद, केंद्रीय सागरी मात्स्यिकी संशोधन संस्थेकडून आणि राज्य सरकारच्या संयुक्त विद्यमाने पाचवी...
जिल्ह्यातील २७९ बागायतदारांनी उतरवला विमा
रत्नागिरी:- हवामान धोक्यांपासून आंबा व काजूपिकांना संरक्षण मिळावे यासाठी सुरू केलेल्या फळपिक विमा योजनेत सहभागी होण्यासाठी ३० नोव्हेंबर २०२५ ही अंतिम मुदत आहे. आतापर्यंत...
चाफेरी येथे कोल्हापूर येथील कामगाराचा आकस्मिक मृत्यू
रत्नागिरी:- तालुक्यातील चाफेरी येथे कामाच्या ठिकाणी हजर असलेल्या कोल्हापूर येथील प्रौढाचा आकस्मिक मृत्यू झाला. युवराज रामनाथ खोत (५०, रा. खोतवाडी हातकणंगले, कोल्हापूर) असे मृत्यू...
जिल्ह्याला परतीच्या पावसाचा मुसळधार दणका
रत्नागिरी:- जिल्ह्यात शनिवारी परतीच्या पावसाने अक्षरशः धुमाकूळ घातला आहे. जिल्ह्याच्या अनेक भागांत मुसळधार पाऊस कोसळत असून, यामुळे जनजीवन विस्कळीत झाले आहे. विशेष म्हणजे आज...












