रत्नागिरीतील पत्नीला फोनवर तलाक देणाऱ्या सौदीतील पतीवर गुन्हा दाखल
रत्नागिरी:- सौदी अरेबियातून फोनवर रत्नागिरीतील पत्नीला ट्रिपल तलाख देणाऱ्या पतीविरोधात शहर पोलिस ठाण्यात गुन्हा दाखल करण्यात आला आहे.
पोलिसांनी दिलेल्या माहितीनुसार, ही घटना २७ जुलै...
मुख्यमंत्र्यांच्या हस्ते रत्नागिरीतील विकासकामांचे लवकरच लोकार्पण
रत्नागिरी:- माझी लाडकी बहीण, मुख्यमंत्री युवा कार्य प्रशिक्षण, वयोश्री योजना, तीर्थ दर्शन योजना, येथील विमानतळ इमारत, प्रांत कार्यालय भूमिपुजन, मिनी थिएटर, लोकमान्य टिळक स्मारक...
शासकीय वैद्यकीय महाविद्यालयामुळे जिल्हा रुग्णालयाला मिळाले 30 डॉक्टर्स
राजापूर, कामथे येथे होणार सोनाग्राफी सेंटर: ना. उदय सामंत
रत्नागिरी:- जिल्ह्यातील कामथे आणि राजापूर या ठिकाणी सोनोग्राफी सेंटर उभारण्याचा निर्णय पालकमंत्री उदय सामंत यांच्या अध्यक्षतेखाली...
रत्नागिरीतील खड्ड्यांविरोधात भाजप आक्रमक
खड्ड्यात केले वृक्षारोपण; ५ ऑगस्टची डेटलाईन
रत्नागिरी:- शहरातील सर्व रस्ते खड्डेमय झाल्यामुळे शहर भाजपने गुरुवारी आक्रमक भूमिका घेतली. रत्नागिरी शहरातील आठवडा बाजार, एसटी स्टॅंड, तेलीआळी...
ठाकरे गटाकडून रत्नागिरीतील खड्ड्यांमध्ये वृक्षारोपण
आठ दिवसात शहर खड्डेमुक्त न झाल्यास आक्रमक आंदोलन: बंड्या साळवी
रत्नागिरी:- रत्नागिरी शहरातील मुख्य मार्गावर पडलेल्या खड्ड्यांमुळे नगरिक हैरण झाले आहे.याच पार्श्वभूमीवर गुरुवारी उद्धव बाळासाहेब...
पऱ्याच्या पाण्यात वाहून जाऊन प्रौढाचा मृत्यू
रत्नागिरी:- तालुक्यातील निवेंडी येथील भेळ्याचा पऱ्याच्या पाण्यात पडून धामणसे येथील प्रौढाचा मृत्यू झाला. जयगड पोलिस ठाण्यात आकस्मिक मृत्यूची नोंद करण्यात आली आहे. सुनिल शिवराम...
तटरक्षक जवानाच्या प्रसंगावधानामुळे रत्नागिरीतील हॉटेलमध्ये आगीवर मिळविला ताबा
रत्नागिरी:- येथे रेल्वे स्टेशनजवळील हॉटेल राजभोग येथे दिनांक 24 जुलै रोजी रात्री अचानक लागलेल्या आगीवर तटरक्षक जवानाच्या प्रसंगावधानामुळे आगीवर ताबा मिळवता आला.राजभोग भोजनालयात सायकाळी...
रत्नागिरी जिल्ह्यासाठी आज पावसाचा रेड अलर्ट
रत्नागिरी:- गेले महिनाभर पावसाने संपूर्ण कोकणपट्टीसह महाराष्ट्रात धुमाकूळ घातला असतानाच अद्यापही पावसाचं हे तांडव थांबण्याचे चिन्ह दिसत नाही. हा आठवडा तर मुसळधार पाऊस पडत...
जिल्हाधिकाऱ्यांकडून तीन स्थानिक सुट्ट्या जाहीर
रत्नागिरी:- जिल्ह्यातील महसूल हद्दीमध्ये शासनच्या सर्व खात्यामधील कार्यालयांकरिता शासनाने जाहीर केलेल्या सार्वजनिक सुट्टया व्यतिरिक्त 3 सार्वजनिक सुट्टया जाहीर करण्याच्या अधिकार जिल्हाधिकारी यांना प्रदान करण्यात...
कळझोंडी धरणाचा पंप बंद पडल्याने भर पावसाळ्यात 28 गावे पाण्यापासून वंचित
रत्नागिरी:- ऐन पावसाळ्यात जयगडमधील 28 गावांवर पाणीबाणीचे संकट कोसळले आहे. कळझोंडी धरणावरील पंप बंद पाडण्याचा मोठा फटका या गावांना बसला आहे. मागील आठ दिवसांपासून...