स्वगणना १००% पूर्ण करणारे ‘दळवटणे’ ठरले जिल्ह्यातील पहिले गाव

रत्नागिरी:- भारताच्या जनगणना २०२७ या महामोहिमेचा श्रीगणेशा झाला असून, चिपळूण तालुक्यातील मौजे दळवटणे गावाने या मोहिमेत ऐतिहासिक कामगिरी केली आहे. स्वगणना प्रक्रिया १००% पूर्ण...

पर्यटन हंगामात जिल्ह्यात इंधन तुटवडा

रत्नागिरी:- रत्नागिरी जिल्ह्यात सध्या इंधनाचा मोठा तुटवडा निर्माण झाला असून वाहनधारकांना मोठा मनस्ताप सहन करावा लागत आहे. एप्रिल आणि मे महिना हा पर्यटनाचा मुख्य...

जिल्ह्यात ३८ हजार ग्रामस्थांना टँकरचा आधार

टंचाईत वाढ ; सर्वाधिक टँकर रत्नागिरी तालुक्यात रत्नागिरी:- जिल्ह्यातील पाणाटंचाईची तिव्रता दिवसेंदिवस वाढत आहे. सध्या सहा तालुक्यातील ४८ गावातील ११६ वाड्यांना टँकरने पाणीपुरवठा केला जात...

रत्नागिरी जिल्ह्यात वाहन खरेदी सुस्साट!

चार वर्षांत १ लाखाहून अधिक नवीन वाहने रस्त्यावर; एकूण वाहनसंख्या ५ लाखांच्या पार रत्नागिरी:- कोकणातील निसर्गसंपन्न रत्नागिरी जिल्हा आता प्रगतीच्या महामार्गावर वेगाने धावू लागला आहे....

एसटी प्रशासनाच्या मनमानी कारभाराविरोधात उबाठा शिवसेना आक्रमक

प्रवाशांच्या वतीने तीव्र आंदोलनाचा इशारा रत्नागिरी:- एसटी महामंडळाने लागू केलेला अन्यायकारक 'स्वच्छता अधिभार', भाडेवाढ आणि प्रवाशांना भेडसावणाऱ्या मूलभूत सुविधांच्या अभावाविरोधात शिवसेना (उद्धव बाळासाहेब ठाकरे) रत्नागिरी...

जाकादेवी येथे टेम्पो उलटून दोघेजण गंभीर जखमी

रत्नागिरी:- तालुक्यातील निवळी-जयगड रस्त्यावरील जाकादेवी येथे टेम्पो उलटून झालेल्या अपघातात दोघे जण गंभीर जखमी झाले. उपचारासाठी जिल्हा शासकीय रुग्णालयात दाखल करण्यात आले आहे.चंद्रकांत लक्ष्मण...

नाणीज येथे भीषण अपघातात रिक्षाचालकाचा जागीच मृत्यू, दोन महिला गंभीर

रत्नागिरी:- रत्नागिरी-कोल्हापूर महामार्गावरील नाणीज येथील जुन्या मठाजवळ सोमवारी सायंकाळी झालेल्या भीषण अपघातात रिक्षाचालकाचा जागीच मृत्यू झाला, तर दोन महिला गंभीर जखमी झाल्या आहेत. सायंकाळी...

कार- दुचाकी अपघातात दोन महिलांसह चिमुकली गंभीर जखमी

रत्‍नागिरी:- रत्‍नागिरी-पावस जाणाऱ्या रस्त्‍यावरील हॉटेल आनंद समोर रविवार 10 मे रोजी सायंकाळी 6.15 वा.सुमारास भरधाव कार आणि दुचाकीच्या धडकेत दुचाकीवरील दोन महिला आणि 6...

वादळाचा मोठा फटका; साडेतीनशे घरांसह गोठे, इमारतीचं नुकसान

नुकसानीचा आकडा 50 लाखांहून अधिक,महावितरणला 80 लाखांचा फटका रत्नागिरी:- वादळासह काल पडलेल्या मुसळधार पावसाने रत्नागिरी जिल्ह्याला मोठा तडाखा बसला आहे. सहा तालुक्यातील साडेतीनशे घरांसह गोठे,...

नाचणे येथे जीवन प्राधिकरणाचे पाईप आगीत भस्मसात

लाखो रुपयांचे नुकसान, सलग दुसरी घटना रत्नागिरी:- रत्नागिरी शहराजवळ असलेल्या नाचणे येथील महाराष्ट्र जीवन प्राधिकरण विभागाच्या आवारात शनिवारी सकाळी अचानक भीषण आग लागली. या आगीत...