LATEST ARTICLES

छत्रपती संभाजी स्मारकाला निधी नव्हे, राजकीय इच्छाशक्तीची कमतरता

काँग्रेसचे प्रदेश अध्यक्ष हर्षवर्धन सपकाळ यांचा कसबा येथे हल्लाबोल देवरुख:- संगमेश्वर तालुक्यातील कसबा येथे प्रस्तावित असलेल्या छत्रपती संभाजी महाराजांच्या स्मारकाबाबत निधीची नव्हे तर राजकीय इच्छाशक्तीची...

छत्रपती संभाजी स्मारकाला निधी नव्हे, राजकीय इच्छाशक्तीची कमतरता

काँग्रेसचे प्रदेश अध्यक्ष हर्षवर्धन सपकाळ यांचा कसबा येथे हल्लाबोल संगमेश्वर:- तालुक्यातील कसबा येथे प्रस्तावित असलेल्या छत्रपती संभाजी महाराजांच्या स्मारकाबाबत निधीची नव्हे तर राजकीय इच्छाशक्तीची कमतरता...

छत्रपती संभाजी स्मारकाला निधी नव्हे, राजकीय इच्छाशक्तीची कमतरता

काँग्रेसचे प्रदेश अध्यक्ष हर्षवर्धन सपकाळ यांचा कसबा येथे हल्लाबोल देवरुख:- संगमेश्वर तालुक्यातील कसबा येथे प्रस्तावित असलेल्या छत्रपती संभाजी महाराजांच्या स्मारकाबाबत निधीची नव्हे तर राजकीय इच्छाशक्तीची...

रत्नागिरी-करबुडे मार्गावर कारला अपघात

कार थेट घुसली गडग्यात; मोठे नुकसान रत्नागिरी:- रत्नागिरी-करबुडे मार्गावर गुरुवारी सायंकाळी सुमारे ४ वाजण्याच्या सुमारास एका कारचा अपघात झाला. करबुडेहून रत्नागिरीकडे येताना एका उतारावर चालकाच्या...

रत्नागिरीतील चार प्रमुख मार्गांचे ‘ऑडिट’

आंतरराष्ट्रीय प्रतिनिधींकडून जिल्ह्याच्या रस्ते गुणवत्तेची पडताळणी रत्नागिरी:- रत्नागिरी जिल्ह्यात सुमारे ३०० कोटी रुपये खर्चून पूर्ण झालेल्या चार प्रमुख रस्तेप्रकल्पांची नुकतीच उच्चस्तरीय पाहणी करण्यात आली. हे...

राजापुरात वाहतुकीला अडथळा ठरणाऱ्या ‘इको’ वर कारवाई

चालकावर गुन्हा दाखल राजापूर:- राजापूर शहराच्या मुख्य बाजारपेठेत वाहतुकीला अडथळा आणि नागरिकांच्या सुरक्षिततेस धोका निर्माण होईल अशा पद्धतीने वाहन उभे केल्याप्रकरणी राजापूर पोलिसांनी एका चालकावर...

जमिनीच्या वादातून मालमत्तेचे नुकसान; तिघांविरुद्ध गुन्हा दाखल

लांजा:- तालुक्यातील वेरवली बुद्रुक (डोळसवाडी) येथे जमिनीच्या वादातून एका ६७ वर्षीय वृद्धेच्या मालमत्तेचे नुकसान करून त्यांना जिवे मारण्याची धमकी दिल्याचा प्रकार उघडकीस आला आहे....

मासेमारी बोटीवर काम करताना हृदयविकाराचा झटक्याने खलाशाचा मृत्यू

दापोली:- हर्णे बंदरातील एका मच्छिमारी बोटीवर काम करणाऱ्या खलाशाचा समुद्रात काम करत असताना अचानक छातीत दुखू लागल्याने मृत्यू झाल्याची दुर्दैवी घटना घडली आहे. रामराज...

१५ दिवसात जि.प., पं.स. कारभाऱ्यांची निवड होणार

रत्नागिरी:- रत्नागिरी जिल्ह्यातील राजकीय वातावरणात आता मोठी हालचाल पाहायला मिळत आहे. गेल्या अनेक दिवसांपासून रिक्त असलेल्या पंचायत समिती सभापती, उपसभापती आणि जिल्हा परिषद अध्यक्ष,...

देशात दोन विचारधारांची लढाई; काँग्रेसकडे संविधानाचा मार्ग, तर भाजपाकडे मनुवादी विचार

काँग्रेस प्रदेशाध्यक्ष हर्षवर्धन सपकाळ यांचे चिपळुणात प्रतिपादन चिपळूण:- देशात दोन विचारधारांची लढाई आहे, एक विचारधारा काँग्रेसची आहे तर दुसरी भाजपाची. काँग्रेस व भाजपाच्या स्वप्नातील भारत...