LATEST ARTICLES

कोळशाने भरलेल्या ट्रकच्या केबिनला भीषण आग

आंबा घाटातील घटना; ३१ टन कोळसा वाचवण्यात यश देवरूख:- रत्नागिरी-नागपूर महामार्गावरील आंबा घाट घाटात कोळशाने भरलेल्या एका १४ चाकी ट्रकच्या केबिनला भीषण आग लागल्याची घटना...

खेड येथे सुरक्षा रक्षकाच्या घरात चोरी

खेड:- खेड तालुक्यातील वडगाव बुद्रुक येथे एका सुरक्षा रक्षकाच्या घरात चोरी झाल्याची घटना समोर आली आहे. कपाटात ठेवलेली १५ हजार रुपयांची रोकड लबाडीच्या इराद्याने...

माखजन येथील फूटवेअर व्यावसायिकाला ऑनलाइन गंडा

संगमेश्वर:- संगमेश्वर तालुक्यातील माखजन बाजारपेठ येथे एका फूटवेअर व्यावसायिकाची ऑनलाईन माध्यमातून ३८,००० रुपयांची फसवणूक झाल्याची घटना समोर आली आहे. याप्रकरणी अज्ञात आरोपीविरुद्ध संगमेश्वर पोलीस...

‘ऑपरेशन टायगर’ वर्षाचे 365 दिवस सुरूच राहणार: ना. सामंत

रत्नागिरी:- "राज्यात रोजच पक्षप्रवेश सुरू आहेत. 'ऑपरेशन टायगर'ला जर नंबर द्यायचे ठरवले, तर वर्षाचे ३६५ दिवस हे ऑपरेशन सुरूच राहील. उद्धव ठाकरे यांची शिवसेना...

चेक बाऊन्स प्रकरणात आरोपीला साध्या कैदेसह ३९.५० लाखांचा दंड

आरडीसीसी बँकेने दाखल केलेल्या प्रकरणात न्यायालयाचा निकाल देवरूख:- रत्नागिरी जिल्हा मध्यवर्ती सहकारी बँक लिमिटेडच्या देवरूख शाखेने दाखल केलेल्या चेक बाऊन्स प्रकरणात देवरूख न्यायालयाने महत्त्वपूर्ण निर्णय...

गणपतीपुळे समुद्रात बुडालेल्या एकाचा मृतदेह हाती; चौघांचा शोध युद्धपातळीवर सुरू

रत्नागिरी:- रत्नागिरीतील प्रसिद्ध पर्यटनस्थळ गणपतीपुळे येथे शनिवारी सकाळी एक दुर्दैवी दुर्घटना घडली. छत्रपती संभाजीनगर येथून पर्यटनासाठी आलेल्या पर्यटकांच्या गटातील पाच जण समुद्राच्या लाटांमध्ये वाहून...

दोन वर्षांत दहा जणांचे शस्त्र परवाने केले रद्द

जिल्ह्यात पोलिसांची धडक कारवाई रत्नागिरी:- स्वसंरक्षण आणि शेती संरक्षणासाठी दिल्या जाणाऱ्या शस्त्र परवान्यांचा वाढता गैरवापर रोखण्यासाठी रत्नागिरी पोलिसांनी कठोर भूमिका घेतली असून गेल्या दोन वर्षांत...

रत्नागिरी शहरवासीयांची पाण्याची चिंता मिटणार!

पालकमंत्री उदय सामंत यांच्या हस्ते पानवल धरणाच्या नूतनीकरण कामाचे लोकार्पण रत्नागिरी:- रत्नागिरी शहराच्या पाणीपुरवठ्याच्या दृष्टीने अत्यंत महत्त्वाचे पाऊल उचलण्यात आले असून, रत्नागिरी नगर परिषदेच्या अखत्यारीत...

राष्ट्रीय संपत्तीच्या रक्षणासाठी इंटेलिजन्स ब्युरो सतर्क

कोयना प्रकल्पाच्या सुरक्षा आराखड्याचा ३ दिवसांचा आढावा चिपळूण:- भारत सरकारच्या इंटेलिजन्स ब्युरो (आयबी) या गुप्तचर संस्थेचे पथक पोफळीला दाखल झाले आहे. त्यांच्याकडून कोयना प्रकल्पाच्या सुरक्षेचा...

गणपतीपुळे समुद्रकिनारी पाच पर्यटक बुडाले, शोध सुरू

रत्नागिरी:- तालुक्यातील गणपतीपुळे येथे पर्यटनासाठी आलेल्या संभाजीनगर येथील पर्यटकांपैकी पाच जण बुडाल्याची घटना शनिवारी सकाळी १० वाजण्याच्या सुमारास घडली आहे. यातील दोघांना वाचविण्यात यश...