LATEST ARTICLES

कार-दुचाकीच्या धडकेत युवकाचा मृत्यू

ओणी येथील घटना राजापूर:- मुंबई-गोवा महामार्गावरील ओणी परिसरात मंगळवारी दुपारी झालेल्या भीषण अपघातात झारखंडमधील एका युवकाचा दुर्दैवी मृत्यू झाला. दुचाकी आणि कार यांच्यात झालेल्या जोरदार...

रत्नागिरीकरांचे हवाई वाहतुकीचे स्वप्न लवकरच प्रत्यक्षात उतरणार

रत्नागिरी:- कोकणच्या विकासाला नवी गती देणाऱ्या आणि रत्नागिरीकरांचे दीर्घकाळापासूनचे स्वप्न असलेल्या रत्नागिरी विमानतळ सुरू होण्याचा कालावधी आता अगदी जवळ आला आहे. या विमानतळावरून लवकरच...

गुहागरच्या समुद्रकिनारी दुर्मिळ ‘ब्राऊन बुबी’ पाहुण्याचे आगमन

पर्यटकांसह स्थानिकांची पाहण्यासाठी गर्दी गुहागर:- यंदाच्या पावसाळी वातावरणात गुहागरच्या किनारपट्टीवर एका अनोख्या आणि दुर्मिळ पाहुण्याचे आगमन झाले आहे. सातासमुद्रापार प्रवास करून आलेला 'ब्राऊन बुबी' हा...

बेपत्ता वृद्धेचा मृतदेह आढळला बाकाळे समुद्रकिनारी

राजापूर:- राजापूर तालुक्यातील दांडे अणसुरे येथील एक ६५ वर्षीय वृद्ध महिला बेपत्ता झाल्यानंतर त्यांचा मृतदेह बाकाळे समुद्रकिनारी पाण्यात मिळून आल्याची दुर्दैवी घटना समोर आली...

दारूच्या नशेत मुलाकडून वृद्ध पित्याला बेदम मारहाण

डोक्यात खुर्ची मारून जखमी केल्याने गुन्हा दाखल दापोली:- तालुक्यातील करंजाणी कातळवाडी येथे कौटुंबिक वादातून एका दारुड्या मुलाने आपल्या वृद्ध पित्याला आणि मातेला मारहाण केल्याची धक्कादायक...

नाचणे येथे ७.५ कोटींच्या बनावट फेरफार प्रकरणातील संशयितांना जामीन

न्यायालयाच्या परवानगीशिवाय देश सोडण्यास मनाई रत्नागिरी:- शहरालगतच्या नाचणे येथील करोडो रुपयांच्या वडिलोपार्जित जमिनीच्या बनावट फेरफार आणि फसवणूक प्रकरणातील मुख्य आरोपी उमा उदय गुजर यांच्यासह इतर...

इको कार- दुचाकीच्या भीषण अपघातात प्रौढाचा मृत्यू

गुहागर:- गुहागर-विजापूर राष्ट्रीय महामार्गावर गुहागर दिवाणी न्यायालयासमोर कार आणि दुचाकी दरम्यान झालेल्या एका भीषण अपघातामध्ये ४७ वर्षीय प्रौढाचा जागीच मृत्यू झाला आहे. हा अपघात...

रत्नागिरीतील वाटद येथे सीएनजी गॅसचा नवा प्रकल्प: ना. सामंत

रत्नागिरी:- रत्नागिरीच्या औद्योगिक आणि नागरी विकासाला मोठी चालना देणारा निर्णय घेत, रत्नागिरी तालुक्यातील वाटद येथे सीएनजी गॅसचा नवा प्रकल्प उभारण्यात येणार असल्याची माहिती राज्याचे...

कुवारबाव उड्डाण पुलासाठी माती परिक्षणाचे काम सुरू

रत्नागिरी:- मिऱ्या-नागपूर महामार्गाच्या चौपदरीकरणाचे काम अंतिम टप्प्यात आहे. यामध्ये कुवारबाव बाजारपेठ वाचविण्यासाठी व्यापारी संघटनेने अनेक प्रयत्न केले. त्यांच्या प्रयत्नांना मंत्री उदय सामंत यांच्या मध्यस्ती...

कळझोंडी धरणातून ग्रामस्थांना गढूळ पाण्याचा पुरवठा

रत्नागिरी:- जिल्हा परिषदेच्या कळझोंडी धरणातील पाणी गेले आठ दिवस गढूळ येत असल्याने या भागातील पाण्याची समस्या गंभीर बनली आहे. या गढूळ पाण्यामुळे साथीचे आजार...