ताज्या बातम्या
Ratnagiri
clear sky
22.9
°
C
22.9
°
22.9
°
81 %
3.6kmh
0 %
Wed
23
°
Thu
28
°
Fri
29
°
Sat
30
°
Sun
29
°
LATEST ARTICLES
मांडवे लघु पाटबंधारे प्रकल्पाचा मार्ग मोकळा
मुख्यमंत्री देवेंद्र फडणवीस यांच्या उपस्थितीत 'वर्षा'वर शिक्कामोर्तब
खेड:- खेड तालुक्यातील अनेक दशकांपासून रखडलेल्या न्यू मांडवे लघु पाटबंधारे प्रकल्पाला अखेर हिरवा कंदील मिळाला आहे. तब्बल ३२...
खेर्डीतील तीन मंदिरांतून पितळी घंटांची चोरी
अज्ञात चोरट्यांविरुद्ध गुन्हा दाखल
दापोली:- दापोली तालुक्यातील खेर्डी येथील तीन प्रसिद्ध देवस्थानांमधून अज्ञात चोरट्यांनी सुमारे २७ हजार रुपये किमतीच्या चार पितळी घंटा चोरून नेल्याची घटना...
रत्नागिरीत रंगणार पहिले ‘पक्षी मित्र संमेलन’
२२ फेब्रुवारीपासून पक्षीप्रेमींचा मेळा
रत्नागिरी:- रत्नागिरी जिल्ह्याचे नैसर्गिक सौंदर्य आणि येथील पक्षी वैविध्य जगाच्या नकाशावर पोहोचवण्यासाठी जिल्हा नियोजन समिती व वन विभागाच्या वतीने आगामी २२...
सावर्डे येथे कंपाउंडमधील गवत काढण्यावरून वाद
दगड मारल्याने एक जखमी
चिपळूण:- तालुक्यातील सावर्डे येथील खोतवाडी (कदमवाडी) येथे घराच्या कंपाउंडमधील गवत काढण्यावरून झालेल्या वादात एकाला दगड फेकून मारून जखमी केल्याची घटना घडली...
जाकमिऱ्यात आगीत होरपळून वृद्धेचा मृत्यू
कोल्हापूरच्या सीपीआर रुग्णालयात उपचारापूर्वीच प्राणज्योत मालवली
रत्नागिरी:- रत्नागिरी तालुक्यातील जाकमिऱ्या येथील एका ७५ वर्षीय वृद्धेचा जंगलातील आगीत होरपळून मृत्यू झाल्याची दुर्दैवी घटना घडली आहे. विजया...
चिपळूण पंचायत समितीच्या सत्तेसाठी पालकमंत्र्यांचे ‘महायुती’चे संकेत
आमदार शेखर निकम यांचा 'स्वाभिमानी' बाणा चर्चेत
चिपळूण:- चिपळूण पंचायत समितीच्या सत्तेची गणिते जुळविण्यासाठी महायुतीतील अंतर्गत हालचालींना वेग आला आहे. याबाबत पालकमंत्री उदय सामंत यांनी...
भरधाव कंटेनरच्या धडकेत पादचाऱ्याचा जागीच मृत्यू
सावर्डे येथील घटना
चिपळूण:- सावर्डे येथे मुंबई-गोवा महामार्गावर भरधाव कंटेनरने दिलेल्या धडकेत आनंद सुंदर हेबरम (१७, झारखंड) या तरुणाचा जागीच मृत्यू झाला. मुळचा झारखंड येथील...
ऐनवरे येथे वाळीत टाकल्याच्या वादातून महिलेला बेदम मारहाण
१० महिलांवर गुन्हा दाखल
खेड:- तालुक्यातील ऐनवरे-फौजदारवाडी येथे सामाजिक बहिष्काराच्या (वाळीत टाकणे) वादातून एका महिलेला पिठाच्या गिरणीत घुसून बेदम मारहाण करण्यात आल्याचा धक्कादायक प्रकार घडला...
जिल्ह्यातील ४६६ ग्रामपंचायतींवर प्रशासकराज
सरपंचांऐवजी आता अधिकाऱ्यांकडे कारभार
रत्नागिरी:- जानेवारी आणि फेब्रुवारी महिन्यात कार्यकाळ संपणाऱ्या ग्रामपंचायतीवर प्रशासक नेमण्याचा महत्वपूर्ण निर्णय राज्य शासनाने घेतला होता. त्यामुळे मुदत पूर्ण झालेल्या जिल्ह्यातील...
दुचाकी अपघातात शिक्षकाचा मृत्यू
दापोली:- मोटारसायकल अपघातात येथील महाळुंगे प्राथमिक मराठी शाळेत कार्यरत असलेले शिक्षक दिलीपकुमार तुळशीराम पेठे यांचे निधन झाले. या घटनेमुळे शिक्षण क्षेत्रासह परिसरात हळहळ व्यक्त...













