LATEST ARTICLES

अंगावर लाकूड पडून कामगाराचा मृत्यू

चिपळूण:- कामाच्या ठिकाणी झालेल्या दुर्घटनेत एका ५८ वर्षीय मजुराचा दुर्दैवी मृत्यू झाल्याची घटना समोर आली आहे. फुरुस येथे मजुरीचे काम करत असताना अचानक पोटावर...

पाली येथील प्रौढाचा आकस्मिक मृत्यू

रत्नागिरी:- तालुक्यातील पाली-बाजारपेठ येथे बेशुद्ध अवस्थेत आढळलेल्या प्रौढाला उपचारासाठी जिल्हा शासकीय रुग्णालयात दाखल केले. तेथील वैद्यकीय अधिकाऱ्यांनी त्यांना तपासून मृत घोषित केले. संदीप पांडुरंग...

गणपतीपुळे ते जयगड रस्त्यावर वाहतूकीस अडथळा; दोघांवर गुन्हा

रत्नागिरी:- तालुक्यातील गणपतीपुळे ते जयगड जाणाऱ्या मुख्य रस्त्यावरिल केदारवाडी येथे वाहतूकीस व रहदारीस अडथळा करणाऱ्या दोघा वाहन चालकांविरुद्ध जयगड पोलिस ठाण्यात गुन्हा दाखल करण्यात...

वाशिष्ठी नदीत आढळला प्रौढाचा मृतदेह

चिपळूण:-  शहरातील फरशी तिठा पुलाजवळील वाशिष्ठी नदीत गुरुवार, २५ जून रोजी सकाळी एका व्यक्तीचा मृतदेह आढळल्याने परिसरात खळबळ उडाली. मृत व्यक्ती मुंबई येथे वास्तव्यास...

जुवेवाडी-पावस येथे मटका जुगारावर छापा

रत्नागिरी:- तालुक्यातील जुवेवाडी-पावस येथे विनापरवाना मटका जुगारावर स्थानिक गुन्हे शाखेच्या पोलिसांनी कारवाई केली. या कारवाईत साहित्यासह १ हजार १८० रुपयांचा मुद्देमाल जप्त केला. संशयिताविरुद्ध...

पाली येथील प्रौढाचा आकस्मिक मृत्यू

रत्नागिरी:- तालुक्यातील पाली-बाजारपेठ येथे बेशुद्ध अवस्थेत आढळलेल्या प्रौढाला उपचारासाठी जिल्हा शासकीय रुग्णालयात दाखल केले. तेथील वैद्यकीय अधिकाऱ्यांनी त्यांना तपासून मृत घोषित केले. संदीप पांडुरंग...

लग्नाचे आमिष दाखवून शरीरसंबंध ठेवणाऱ्या संशयिताला जामीन

हातखंबा गावात प्रवेश करण्यास न्यायालयाकडून प्रतिबंध रत्नागिरी:- लग्नाचे आमिष दाखवून शरीरसंबंध ठेवून. फसवणूक केल्याच्या आरोपाखाली अटक करण्यात आलेल्या हातखंबा येथील व्यावसायिक अमित मधुसूदन देसाई (हातखंबा...

डॉ. कांचन मदार यांच्यावर गर्भपात विरोधी कायद्यानुसार कारवाईचे संकेत

रत्नागिरी:- लाचलुचपत प्रतिबंधक विभागाच्या जाळ्यात अडकलेल्या कामथे उपजिल्हा रुग्णालयातील वैद्यकीय अधिकारी डॉ. कांचन मदार आता अधिकच अडचणीत आल्या आहेत. त्यांच्यावर गर्भपात विरोधी कायद्यानुसार गुन्हा...

आंबा बागायतदारांचा एल्गार, जिल्हाधिकारी कार्यालयासमोर धरणे

रत्नागिरी:- कोकणच्या मातीतील शेतकऱयांया भावनांशी आणि अस्तित्वाशी खेळण्याचा क्रूर प्रकार सरकारने आता थांबवावा, आमाया सहनशीलता अंत पाहू नका. जर हा अन्याय असाच सुरू राहिला,...

जिल्ह्यात ३० जूनपासून मतदार यादीचा ‘विशेष सखोल पुनरिक्षण’ कार्यक्रम

रत्नागिरी:- लोकशाही प्रक्रियेत मतदारांची नोंदणी अचूक आणि पारदर्शक असावी, या उद्देशाने भारत निवडणूक आयोगाच्या मार्गदर्शनाखाली रत्नागिरी जिल्ह्यात 'मतदार यादी विशेष सखोल पुनरिक्षण कार्यक्रम २०२६'...