LATEST ARTICLES

सरकारी गाडीला राँग साईडने येऊन रिक्षाची धडक, चौघे जखमी

रत्नागिरीत रिक्षाचालकावर गुन्हा दाखल रत्नागिरी:- रत्नागिरी शहरात रॉग साईडने रिक्षा चालवून सरकारी बोलेरो गाडीला जोरदार धडक देण्याची धक्कादायक घटना घडली आहे. या अपघातात रिक्षाचालकासह पोलीस...

रत्नागिरीकरांसाठी खुशखबर! शीळ धरण पूर्ण क्षमतेने भरले

सांडव्यावरून विसर्ग सुरू रत्नागिरी:- रत्नागिरी शहरासाठी वरदान ठरणाऱ्या शीळ धरण क्षेत्रात झालेल्या दमदार पावसामुळे शहराची पाणीटंचाईची समस्या कायमची संपुष्टात आली आहे. मंगळवार ३० जून रोजी...

मच्छीमारांना समुद्रात आता १५ ऑगस्टपर्यंत ‘नो एन्ट्री’

मत्स्यव्यवसाय मंत्री नितेश राणे यांची विधानसभेत घोषणा रत्नागिरी:- राज्यातील लाखो मच्छीमारांच्या उदरनिर्वाहाशी थेट संबंधित असलेल्या मासेमारीवर राज्य सरकारने आता मोठा निर्णय घेतला आहे. यापुढे पावसाळी...

काताळे बौद्ध स्मशानभूमीतील समाधींचे नुकसान केल्याचा अण्णा जाधवांचा गंभीर आरोप

अशोक पवार यांचे बेमुदत उपोषण सुरू, अण्णा जाधवांचा पाठिंबा रत्नागिरी:- गुहागर तालुक्यातील मौजे काताळे येथील बौद्धवाडी परिसरातील बौद्ध स्मशानभूमीत विहीर बांधकामासाठी सुरू असलेल्या खोदकामामुळे पूर्वजांच्या...

‘त्या’ बेपत्ता महिलेचा डिंगणी खाडीपात्रात आढळला मृतदेह

मुलाचे लग्न जुळत नसल्याच्या तणावातून होत्या बेपता; परचुरी गावावर शोककळा रत्नागिरी:- मुलाचे लग्न जुळत नसल्याच्या मानसिक तणावातून परचुरी येथून बेपत्ता झालेल्या ५४ वर्षीय विवाहित महिलेचा...

निवळी घाटात दरड कोसळली; दुचाकीस्वार जखमी

रत्नागिरी:- मुंबई-गोवा महामार्गावरील निवळी घाट परिसरात दरड कोसळल्याची घटना नुकतीच घडली. रस्त्यावर आलेल्या माती आली आहे. तसेच ओंडका रस्त्यावर आल्याने त्यावर आदळून दुचाकीस्वार जखमी...

आरवली येथील अपघातात जखमी तरुणाचा उपचारादरम्यान मृत्यू

संगमेश्वर:- नालासोपारा येथील ३७ वर्षीय तरुणाचा कार अपघातात गंभीर जखमी झाल्यामुळे प्रदीर्घ उपचारानंतर मुंबईतील केईएम रुग्णालयात दुर्दैवी मृत्यू झाला आहे. रोहित दत्ताराम चांदणे (वय...

पौर्णिमेच्या मुहूर्तावर जिल्हाभरात पावसाचा जोर वाढला, पुढील पाच दिवस ऑरेंज अलर्ट

रत्नागिरी:- मागील काही दिवस उघडीप दिलेल्या पावसाने पौर्णिमेच्या मुहूर्तावर आपला जोर वाढवला आहे. रविवारी सायंकाळपासून जिल्हाभरात पावसाने पुन्हा दमदार पुनरागमन केले आहे. पुढील पाच...

शेतकरी कर्जमुक्ती योजनेचा जिल्ह्यातील 8 हजार शेतकऱ्यांना लाभ

रत्नागिरी:- महाराष्ट्र शासनाने पुण्यश्लोक अहिल्यादेवी होळकर शेतकरी कर्जमुक्ती योजना 2026 राज्यातील शेतकऱ्यांसाठी लागू केली आहे. या योजनेचा रत्नागिरी जिल्हा मध्यवर्ती सहकारी बँकेच्या 8 हजार...

रानटी डुकराच्या धडकेमुळे झालेल्या अपघातात प्रौढाचा मृत्यू

लांजा येथील प्रौढाचा रत्‍नागिरीत उपचारादरम्यान अंत लांजा:- रस्त्याने दुचाकीवरून घरी परतत असताना अचानक समोर आलेल्या रानटी डुकराच्या धडकेमुळे गंभीर जखमी झालेल्या ५३ वर्षीय व्यक्तीचा प्रदीर्घ...