LATEST ARTICLES

गॅस टंचाईवर सरकारचा ‘मास्टर प्लॅन’

आता हॉटेलना मिळणार थेट पाईपलाईन गॅस कनेक्शन: पालकमंत्री उदय सामंत यांचे निर्देश रत्नागिरी:- रत्नागिरी जिल्ह्यात सध्या व्यावसायिक गॅस सिलिंडरचा प्रचंड तुटवडा निर्माण झाल्याने हॉटेल उद्योगाचे...

शाळकरी मुलींची छेड काढणार्‍या सरकारी कर्मचाऱ्याला बेड्या

संगमेश्वर मठधामापूर परिसरातील घटना संगमेश्वर:- तालुक्यातील मठधामापूर परिसरात संगणक वर्गासाठी जाणाऱ्या चार अल्पवयीन विद्यार्थिनींचा पाठलाग करून, त्यांच्यासमोर अश्लील कृत्य केल्याचा धक्कादायक प्रकार उघडकीस आला आहे....

भरधाव दुचाकीच्या धडकेत तरुणी जखमी

रत्नागिरी- राजनगर येथील एटीएमसमोर भीषण अपघात रत्नागिरी:- शहरातील राजनगर भागात बँक ऑफ इंडियाच्या एटीएमसमोर एका भरधाव दुचाकीस्वाराने विरुद्ध दिशेला जाऊन समोरून येणाऱ्या तरुणीच्या दुचाकीला जोरदार...

भोस्ते घाटात ट्रकचा अपघात; संरक्षक भिंतीला धडकून क्लिनर गंभीर जखमी

खेड:- मुंबई-गोवा महामार्गावरील खेड तालुक्यातील अत्यंत धोकादायक मानल्या जाणाऱ्या भोस्ते घाटातील वळणावर एका भरधाव ट्रकचा भीषण अपघात झाला आहे. चालकाचे नियंत्रण सुटल्याने ट्रक थेट...

आजारपणाला कंटाळून महिलेची आत्महत्या

असर्डे साळवीवाडी येथील धक्कादायक घटना चिपळूण:- चिपळूण तालुक्यातील असर्डे साळवीवाडी येथे एका ४९ वर्षीय महिलेने राहत्या घरी गळफास लावून आत्महत्या केल्याची दुर्दैवी घटना घडली आहे....

शिकारप्रकरणी दोन तरुणांची जामिनावर मुक्तता

देवरुख:- शिकारीच्या उद्देशाने विनापरवाना बंदूक घेऊन फिरणाऱ्या तुळसणी येथील दोन तरुणांना देवरुख पोलिसांनी बुधवारी पहाटे रंगेहाथ पकडले. त्यांच्याकडून बंदूक, ७ जिवंत काडतुसे, मोटारसायकल जप्त...

साखरपा येथे प्रवासी ट्रॅव्हल्सला भीषण आग; ३० प्रवासी थोडक्यात बचावले

हातखंबा: संगमेश्वर तालुक्यातील साखरपा जाधववाडी परिसरात गद्रे पेट्रोल पंपासमोर पहाटेच्या सुमारास प्रवासी ट्रॅव्हल्सला अचानक आग लागून गाडी पूर्णतः जळून खाक झाली. मात्र चालकाच्या प्रसंगावधानामुळे...

सहलीसाठी आलेल्या सातारा येथील तरुणाचा आंबा घाटात संशयास्पद मृत्यू

साखरपा:- रत्नागिरी जिल्ह्यात पर्यटनासाठी आलेल्या सातारा जिल्ह्यातील एका ३० वर्षीय तरुणाचा आंबा घाटात जखमी अवस्थेत आढळल्यानंतर उपचारादरम्यान मृत्यू झाला आहे. या घटनेमुळे परिसरात खळबळ...

मिरकरवाडा येथील झोपडपट्टीला भीषण आग; अग्निशमन दलाच्या तत्परतेमुळे अनर्थ टळला

रत्नागिरी:- रत्नागिरी शहरातील मिरकरवाडा परिसरात असलेल्या एका पडीक झोपडपट्टीला मध्यरात्री भीषण आग लागल्याची घटना घडली. रात्री १२:०० ते १२:३० च्या सुमारास अचानक लागलेल्या या...

चार वर्षांपासून प्रलंबित 15 व्या वित्तचा निधी प्राप्त

रत्नागिरी:- मागील चार वर्षांपासून प्रलंबित असलेला १५ व्या केंद्रीय वित्त आयोगाचा निधी अखेर रत्नागिरी जिल्हा परिषदेला प्राप्त झाला आहे. केंद्र सरकारच्या पंचायत राज मंत्रालयाने...