LATEST ARTICLES

नदीवर अंघोळीसाठी गेलेल्या पुतणीसह चुलत्याचा पाण्यात बुडून दुर्दैवी मृत्यू

कोंड उमरे येथील दुर्दैवी घटनेने तालुक्यावर शोककळा संगमेश्वर:- संगमेश्वर तालुक्यातील कोंड उमरे येथे शास्त्री नदीत अंघोळीसाठी गेलेल्या ९ वर्षीय पुतणीसह तिच्या  50 वर्षीय चुलत्याचा पाण्यात...

भरधाव ॲक्सिसची इको गाडीला धडक, चालकाचा मृत्यू

गुहागर:- गुहागर-चिपळूण मार्गावर विश्रामगृहाच्या समोर भरधाव ॲक्सिस दुचाकीने समोरून येणाऱ्या इको गाडीला जोरदार धडक दिल्याने झालेल्या अपघातात दुचाकीस्वाराचा दुर्दैवी मृत्यू झाला. ही घटना १४...

फणसवळे येथे सापडले गुरांचे अवयव; अज्ञातांविरुद्ध गुन्हा दाखल

रत्नागिरी:- रत्नागिरी शहरालगत असलेल्या फणसवळे गावात गुरांचे अवयव आढळून आल्याने परिसरात एकच खळबळ उडाली आहे. हे अवयव प्लॅस्टिकच्या कापडात गुंडाळलेल्या अवस्थेत सापडले असून, ही...

ग्रामस्थांच्या सतर्कतेमुळे बैल तस्करीचा प्रयत्न उधळला; टेम्पोसह पाच बैलांची सुटका

राजापूर:- राजापूर तालुक्यातील परटवली येथून करक-कारवली रिंग रोडमार्गे अनुस्कुरा तपासणी नाका चुकवून कोल्हापूरच्या दिशेने बैलांची अवैध वाहतूक करणारा टेम्पो ग्रामस्थांनी पाठलाग करून पकडला. या...

बावनदी येथे कोळसा वाहतूक करणारा डंपर पलटी

सुदैवाने चालक बचावला रत्नागिरी:- मुंबई-गोवा महामार्गावरील बावनदी येथे शनिवारी रात्री कोळसा वाहतूक करणाऱ्या ट्रकचा अपघात झाला. अवघड वळणावर चालकाचा वाहनावरील ताबा सुटल्याने ट्रक पलटी झाला....

कशेडी घाटात वनविभागाची धडक कारवाई

१० लाखांच्या खैर लाकडासह पिकअप वाहन जप्त खेड:- मुंबई-गोवा राष्ट्रीय महामार्गावरील कशेडी घाटात खैर लाकडांची अवैध वाहतूक करणारे पिकअप वाहन वन विभागाने भरदुपारी पाठलाग करून...

कोळशाने भरलेल्या ट्रकच्या केबिनला भीषण आग

आंबा घाटातील घटना; ३१ टन कोळसा वाचवण्यात यश देवरूख:- रत्नागिरी-नागपूर महामार्गावरील आंबा घाट घाटात कोळशाने भरलेल्या एका १४ चाकी ट्रकच्या केबिनला भीषण आग लागल्याची घटना...

खेड येथे सुरक्षा रक्षकाच्या घरात चोरी

खेड:- खेड तालुक्यातील वडगाव बुद्रुक येथे एका सुरक्षा रक्षकाच्या घरात चोरी झाल्याची घटना समोर आली आहे. कपाटात ठेवलेली १५ हजार रुपयांची रोकड लबाडीच्या इराद्याने...

माखजन येथील फूटवेअर व्यावसायिकाला ऑनलाइन गंडा

संगमेश्वर:- संगमेश्वर तालुक्यातील माखजन बाजारपेठ येथे एका फूटवेअर व्यावसायिकाची ऑनलाईन माध्यमातून ३८,००० रुपयांची फसवणूक झाल्याची घटना समोर आली आहे. याप्रकरणी अज्ञात आरोपीविरुद्ध संगमेश्वर पोलीस...

‘ऑपरेशन टायगर’ वर्षाचे 365 दिवस सुरूच राहणार: ना. सामंत

रत्नागिरी:- "राज्यात रोजच पक्षप्रवेश सुरू आहेत. 'ऑपरेशन टायगर'ला जर नंबर द्यायचे ठरवले, तर वर्षाचे ३६५ दिवस हे ऑपरेशन सुरूच राहील. उद्धव ठाकरे यांची शिवसेना...