LATEST ARTICLES

एक जूनपासून यांत्रिक मासेमारीवर बंदी

नियम मोडल्यास नौकेसह मासळी जप्त होणार रत्नागिरी:- महाराष्ट्र सागरी मासेमारी नियमन अधिनियम १९८१ अन्वये, यावर्षी १ जून ते ३१ जुलै या कालावधीत महाराष्ट्र राज्याच्या क्षेत्रीय...

लाच प्रकरणातील ‘त्या’ महिला कोतवाल, मंडळ अधिकाऱ्यास न्यायालयीन कोठडी

पाचल:- राजापूर तालुक्यातील मिळंद येथील तलाठी कार्यालयात २० हजार रुपयांची लाच स्वीकारल्याप्रकरणी अटक करण्यात आलेल्या कोतवाल आणि मंडळ अधिकाऱ्यांना न्यायालयाने १४ दिवसांची न्यायालयीन कोठडी...

अपघाताच्या वादातून चालकाला लाथाबुक्क्यांनी मारहाण

सिन्नर येथील पाच जणांविरुद्ध गुन्हा दाखल खेड:- मुंबई-गोवा महामार्गावर खेड जवळील कामाक्षी पेट्रोल पंपाशेजारी एका अपघातावरून वाद होऊन पाच जणांनी मिळून एका चालकाला लाथाबुक्क्यांनी गंभीर...

नाखरे येथे कुकरमधील गरम डाळ अंगावर उडून भाजलेल्या तरुणीचा मृत्यू

रत्नागिरी:- कुकरमधील गरम डाळ अंगावर उडाल्याने भाजलेल्या एका २३ वर्षीय तरुणीचा उपचारापूर्वीच दुर्दैवी मृत्यू झाल्याची घटना रत्नागिरीत घडली आहे. लक्ष्मी हल्लेपा बुदीहल (रा. नाखरे,...

झाडावरुन पडून कोतवडे येथील वृद्ध जखमी

रत्नागिरी:- रातांबीच्या झाडावर चढून फांद्या तोडत असताना वृद्ध पडला. त्याला मुका मार लागला. उपचारासाठी जिल्हा शासकीय रुग्णालयात दाखल करण्यात आले आहे. सुरेश आबा मांडवकर...

विषारी औषध प्राशन केलेला हरचिरी येथील तरुण रुग्णालयात

रत्नागिरी:- तालुक्यातील हरचिरी येथील तरुणाने गवत मारण्याचे विषारी औषध प्राशन केले. अस्वस्थ वाटू लागल्यानंतर नातेवाईकांनी उपचारासाठी जिल्हा शासकीय रुग्णालयात दाखल केले आहे. संतोष पांडुरंग...

मद्यधुंद वॅगनआर चालकाची दुचाकीला जोरदार धडक; तरुण गंभीर जखमी

चिपळूण:- चिपळूण तालुक्यातील आबलोली ते वहाळफाटा मार्गावर निवळी स्टॉपजवळ बुधवारी रात्री एक भीषण अपघात घडला. दारूच्या नशेत भरधाव वेगात वॅगनआर कार चालवणाऱ्या चालकाने समोरून...

दोन पिकअप गाड्यांची समोरासमोर धडक

तळेकांटे येथील अपघातात चालक गंभीर जखमी संगमेश्वर:- मुंबई-गोवा राष्ट्रीय महामार्गावरील तळेकांटे येथील बाव नदीच्या पुलाजवळ दोन बोलेरो पिकअप गाड्यांचा भीषण अपघात झाला आहे. चुकीच्या दिशेने...

पोल्ट्रीच्या तक्रारीवरून वृद्धेवर जीवघेणा हल्ला; चौघांवर गुन्हा दाखल

चिपळूण:- पोल्ट्री फार्मच्या तक्रारीचा राग मनात धरून एका ६५ वर्षीय वृद्ध महिलेला बेदम मारहाण केल्याची धक्कादायक घटना चिपळूण तालुक्यातील कापसाळ मधलीवाडी येथे घडली आहे....

रत्नागिरीकरांना दिलासा; शीळ धरणात २० जूनपर्यंत पाणी पुरेल इतका साठा उपलब्ध

पाणी कपातीची गरज नाही: निमेश नायर रत्नागिरी:- रत्नागिरी शहराला पाणीपुरवठा करणाऱ्या शीळ धरण क्षेत्रात सध्या समाधानकारक पाणीसाठा उपलब्ध असून, शहरवासीयांना २० जूनपर्यंत पाणी कपातीची झळ...