LATEST ARTICLES

रुग्णांकडून पैसे घेणाऱ्या 14 रुग्णालयांनी पैसे केले परत

रत्नागिरी:- शासनाच्या महत्त्वाकांक्षी ‘महात्मा ज्योतिराव फुले जन आरोग्य योजना’ व ‘आयुष्मान भारत-प्रधानमंत्री जन आरोग्य योजने’चा लाभ प्रत्येक गरजू रुग्णापर्यंत विनाअडथळा पोहोचावा, यासाठी प्रशासकीय यंत्रणा...

इन्स्टाग्रामवरील मैत्रीतून अल्पवयीन युवतीवर अत्याचार

राजापुरात संशयित ताब्यात, लॉज चालकावरही कारवाईची शक्यता राजापूर:- सोशल मीडिया प्लॅटफॉर्म इन्स्टाग्रामवरून झालेल्या अल्प परिचयातून एका अल्पवयीन युवतीला फूस लावून लॉजवर नेऊन तिच्यावर अत्याचार केल्याची...

हरचेरी येथे माळ्यावरून पडून वृद्धाचा मृत्यू

रत्नागिरी:- घराची साफसफाई करत असताना माळ्यावरून खाली पडून गंभीर जखमी झालेल्या ७० वर्षीय वृद्धाचा उपचारादरम्यान मृत्यू झाला. ही घटना हरचेरी-कुंभारवाडी येथे घडली. सुभाष गणपत साळवी...

साडवली येथे बैलांची अवैध वाहतूक; पिकअपसह ३.३० लाखांचा मुद्देमाल जप्त

संगमेश्वर:- कत्तलीच्या उद्देशाने दोन बैलांची परवान्याविना आणि निर्दयीपणे वाहतूक केल्याप्रकरणी देवरूख पोलिसांनी पाच जणांविरुद्ध गुन्हा दाखल केला आहे. साडवली पार येथे सोमवारी पहाटे ही...

आंबा घाटातील रस्ता पुन्हा खचला; एकेरी वाहतूक सुरू

रत्नागिरी:- रत्नागिरी महामार्गावरील आंबा घाटात ओझरेखिंड आणि विसावा पॉईंटदरम्यान रस्त्याच्या दुरवस्थेने पुन्हा गंभीर स्वरूप धारण केले आहे. विसावा पॉईंटजवळ आणखी एका ठिकाणी रस्ता खचला...

कोकणात जाणाऱ्या गणेशभक्तांच्या वाहनांना टोलमाफी

रत्नागिरी:- ११ ते २७ सप्टेंबर या कालावधीत गणेशोत्सवानिमित्त कोकणात जाणाऱ्या सर्व खासगी वाहनांना तसेच एसटी बसला टोल पूर्णपणे माफी देण्यात आली आहे. त्यामुळे मुंबई...

कुवारबाव येथे तरुणाची गळफास घेऊन आत्महत्या

रत्नागिरी:- शहरातील कुवारबाव परिसरात ३१ वर्षीय तरुणाने गळफास घेऊन आत्महत्या केल्याची दुर्दैवी घटना समोर आली आहे. शंन्मुख आप्पासाहेब निंबाळ (वय ३१, रा. वृंदावन सोसायटी,...

रत्नागिरीत भीषण अपघात: टीआरपीजवळ बसच्या धडकेत गाईचा जागीच मृत्यू

रत्नागिरी:- राजापूरहून रत्नागिरीच्या दिशेने येणाऱ्या एसटी बसने टीआरपी परिसरातील सावंत पॅलेस हॉटेलसमोर रस्त्यावर आलेल्या गायीला जोरदार धडक दिल्याची घटना घडली. ही घटना आज सायंकाळी...

गणेशोत्सवात मुंबई-गोवा महामार्गावर अवजड वाहनांना बंदी

वाहतूक कोंडी टाळण्यासाठी राज्य सरकारचा निर्णय रत्नागिरी:- आगामी गणेशोत्सवाच्या पार्श्वभूमीवर कोकणात येणाऱ्या भाविकांचा प्रवास सुखकर आणि सुरक्षित व्हावा, तसेच महामार्गावरील संभाव्य वाहतूक कोंडी टाळता यावी,...

भटक्या कुत्र्यांना वेळीच आळा घाला, अन्यथा नगर परिषदेवर गुन्हा दाखल करू

युवासेनेचे माजी जिल्हाप्रमुख प्रसाद सावंत यांचा इशारा रत्नागिरी:- रत्नागिरी शहरात भटक्या कुत्र्यांचा हैदोस वाढला असून नागरिकांच्या जीविताला धोका निर्माण झाला आहे. फगरवठार पोलीस लाइन जवळ...