LATEST ARTICLES

गणेशोत्सवात मुंबई-गोवा महामार्गावर अवजड वाहनांना बंदी

वाहतूक कोंडी टाळण्यासाठी राज्य सरकारचा निर्णय रत्नागिरी:- आगामी गणेशोत्सवाच्या पार्श्वभूमीवर कोकणात येणाऱ्या भाविकांचा प्रवास सुखकर आणि सुरक्षित व्हावा, तसेच महामार्गावरील संभाव्य वाहतूक कोंडी टाळता यावी,...

भटक्या कुत्र्यांना वेळीच आळा घाला, अन्यथा नगर परिषदेवर गुन्हा दाखल करू

युवासेनेचे माजी जिल्हाप्रमुख प्रसाद सावंत यांचा इशारा रत्नागिरी:- रत्नागिरी शहरात भटक्या कुत्र्यांचा हैदोस वाढला असून नागरिकांच्या जीविताला धोका निर्माण झाला आहे. फगरवठार पोलीस लाइन जवळ...

आरे येथे किरकोळ वादातून हाणामारी; १८ जणांवर परस्परविरोधी गुन्हे दाखल

रत्नागिरी:- तालुक्यातील आरे कदमवाडी परिसरात हरवलेल्या मांजरावरून सुरू झालेल्या साध्या शाब्दिक वादाचे पर्यवसान हिंसक हाणामारीत झाले असून, या प्रकरणी रत्नागिरी ग्रामीण पोलिस ठाण्यात दोन्ही...

गवारेड्याच्या हल्ल्यात जखमी झालेल्या तरुणाचा अखेर मृत्यू

देवरुख:- देवरुख परिसरात एक अत्यंत दुर्दैवी घटना घडली आहे. देवरुख - रत्नागिरी मार्गावर आंबव गावाच्या हद्दीत शुक्रवारी सकाळी गवारेड्याने केलेल्या भीषण हल्ल्यात गंभीर जखमी...

ई-पॉसच्या विरोधात रेशन दुकानदारांचा एल्गार

रत्नागिरी:- ई-पॉस मशीनमध्ये वारंवार निर्माण होणाऱ्या तांत्रिक समस्यांवर प्रशासनाकडून ठोस उपाययोजना होत नसल्याच्या निषेधार्थ राज्यभरातील रास्त भाव धान्य दुकानदारांनी सोमवार, दि. ७ सप्टेंबर रोजी...

जिल्ह्यातील ४५९ शिक्षकांची कागदपत्र पडताळणी पूर्ण

जिल्हा परिषद शिक्षक भरती; गैरहजर २९ जणांना अंतिम संधी रत्नागिरी:- पवित्र पोर्टलद्वारे रत्नागिरी जिल्हा परिषदेला मिळालेल्या ४७८ शिक्षकांपैकी तीन दिवसांत तब्बल ४५९ शिक्षकांच्या कागदपत्रांची पडताळणी...

रत्नागिरी शहरात गणेशोत्सवानंतर अतिक्रमण हटाव मोहीम

रत्नागिरी:- रत्नागिरी शहरातील फूटपाथ आणि रस्त्यांवरील तात्पुरती अतिक्रमणे काढण्याची मोहीम आता गणेशोत्सवानंतर राबवण्याचा निर्णय घेण्यात आला आहे. पालकमंत्री उदय सामंत यांच्या उपस्थितीत नगराध्यक्ष, नगरसेवक...

अंगणात तोल जाऊन पडल्याने वृद्धाचा मृत्यू

दापोली:- तालुक्यातील जाळगाव सुतारवाडी येथील एका ८१ वर्षीय वृद्धाचा अंगणात तोल जाऊन पडल्याने मणक्याला गंभीर दुखापत झाली होती. मुंबईतील नायर रुग्णालयात उपचारादरम्यान त्यांचा मृत्यू...

इको सेन्सिटिव्ह झोनबाबत हरकतींचा पाऊस

रत्नागिरी:- केंद्र शासन पश्चिम घाट क्षेत्रातील ‘पर्यावरण संवेदनशील क्षेत्र’ घोषित करण्याबाबत २०२२ सालापासून प्रारूप अधिसूचना प्रसिद्ध करून त्यावर हरकती मागवत आहे. मात्र, गेल्या चार...

मनोरुग्ण व्यक्ती बेपत्ता; अपहरणाचा गुन्हा दाखल

गुहागर:- गुहागरमधील छत्रपती शिवाजी चौक येथील राहत्या घरून मनोरुग्ण व्यक्ती बेपत्ता झाल्याची घटना समोर आली आहे. वेड्याच्या भरात ते घरातून निघून गेल्याचे निष्पन्न झाले...