LATEST ARTICLES

धामणसेत कौटुंबिक वादातून तरुणाची गळफास घेत आत्महत्या

रत्‍नागिरी:- तालुक्यातील धामणसे चौकेवाडी येथील तरुणाने पत्‍नीसोबत झालेल्या वादातून राहत्‍या घरी गळफास घेत आत्‍महत्‍या केली. ही घटना शनिवार 25 जुलै रोजी दुपारी 2.30 ते...

रत्नागिरी बाजारपेठेत दोन मद्यपींचा ठिय्या

रत्नागिरी:- शहरातील मुख्य बाजारपेठेत आज सायंकाळी दोन तळीरामांनी ठिय्या मांडल्याने काही काळ परिसरात गोंधळाचे वातावरण निर्माण झाले. मद्यधुंद अवस्थेतील दोघांपैकी एकजण रस्त्याच्या मध्यभागी निवांत...

रत्नागिरी राम आळीत वाहतुकीस अडथळा करणाऱ्या तरुणावर गुन्हा

रत्नागिरी:- शहरातील राम आळी येथे मुख्य रस्त्याच्या मधोमध बसून वाहतुकीस जाणीवपूर्वक अडथळा निर्माण केल्याप्रकरणी एका तरुणाविरुद्ध रत्नागिरी शहर पोलीस ठाण्यात गुन्हा दाखल करण्यात आला...

फणसवळे येथील तरुणाचा आकस्मिक मृत्यू

सिव्हिल हॉस्पिटलमधील घटना रत्नागिरी:- कावीळच्या आजाराने त्रस्त असलेल्या ३३ वर्षीय तरुणाचा उपचारादरम्यान उप जिल्हा शासकीय रुग्णालय, रत्नागिरी येथे मृत्यू झाल्याची दुर्दैवी घटना घडली आहे. या...

दारूच्या नशेत महिलेची गळफास लावून आत्महत्या

मंडणगड:- मंडणगड तालुक्यातील भिंगळोली आदिवासीवाडी येथे एका विवाहित महिलेने दारूच्या नशेत राहत्या घरी लोखंडी भालास नायलॉनच्या रस्सीने गळफास घेऊन आत्महत्या केल्याची दुर्दैवी घटना घडली...

विद्यार्थ्यांच्या लढ्याला यश; रत्नागिरीत विजयाचा जल्लोष

महापुरुषांना अभिवादन, फटाक्यांची आतषबाजी करत साजरा केला विजयोत्सव रत्नागिरी:- गेल्या ३६ दिवसांपासून सुरू असलेल्या विद्यार्थ्यांच्या आंदोलनाला अखेर यश मिळाल्यानंतर रत्नागिरीत उत्साहाचे वातावरण निर्माण झाले. विद्यार्थ्यांच्या...

रत्नागिरीत ‘साक्षरता वारी’चा अनोखा उपक्रम

निरुळ केंद्राच्या १२ शाळांतून आषाढी एकादशीनिमित्त समाज प्रबोधन रत्नागिरी:- स्वामी स्वरूपानंद यांच्या छत्रछायेखाली असलेल्या रत्नागिरी तालुक्यातील पावस प्रभागातील निरुळ केंद्रांतर्गत येणाऱ्या १२ शाळांच्यावतीने शनिवार २५...

पोपटांची तस्करी करणाऱ्याला वन विभागाकडून अटक

रत्नागिरी:- रत्नागिरी परिक्षेत्र वन अधिकारी, पालीतील वनपाल तसेच रत्नागिरी आणि जाकादेवीतील वनरक्षकांच्या मदतीने पोपटाची तस्करी करणाऱ्याला ताब्यात घेण्यात आले. वन्यजीवांच्या बेकायदेशीर व्यापाराविरोधात रत्नागिरी वन...

निवेंडी एमआयडीसीचा मार्ग मोकळा; ६० कोटींचा निधी जिल्हा प्रशासनाला प्राप्त

रत्‍नागिरी:- तालुक्‍यातील निवेंडी येथे प्रस्‍तावित एमआयडीसीसाठी दोन वर्षापूर्वी घोषणा झाल्‍यानंतर भूसंपादन प्रक्रियाही राबवण्‍यात आली होती. मात्र निधी अभावी ही एमआयडीसीचे भूसंपादन रखडले होते. मात्र...

‘ज्ञानोबा-तुकाराम’च्या जयघोषात रत्नागिरी नगरी विठ्ठलमय

आषाढी एकादशीनिमित्त पारंपरिक दिंडीला उत्स्फूर्त प्रतिसाद रत्नागिरी:- आषाढी एकादशीनिमित्त 'ज्ञानोबा माऊली तुकाराम', 'पुंडलिक वरदे हरी विठ्ठल' आणि 'विठ्ठल विठ्ठल जय हरी विठ्ठल'च्या अखंड जयघोषाने रत्नागिरी...