LATEST ARTICLES

‘हर घर तिरंगा, हर मन तिरंगा’; रत्नागिरीच्या रस्त्यांवर अवतरला देशभक्तीचा महासागर

रत्नागिरी:- श्रावणाच्या रिमझिम धारा आणि आसमंतात घुमणारा 'भारत माता की जय'चा निनाद..हाती डौलाने फडकणारा तिरंगा आणि उरी अभिमानाने फुललेला राष्ट्रभक्तीचा सागर..'आजादी का अमृत महोत्सव'...

सहकारी पतसंस्थेत ७४.२७ लाखांचा गैरव्यवहार

पोफळीतील घटना; अध्यक्षांसह १० जणांविरोधात गुन्हा चिपळूण:- तालुक्यातील पोफळी येथील छत्रपती शिवाजीराजे शासकीय निमशासकीय सहकारी पतसंस्थेत सभासद व ठेवीदारांच्या तब्बल ७४ लाख २७ हजार रुपयांच्या...

रत्नागिरी-पावस मार्गावर तीन वाहनांचा भीषण अपघात; २२ प्रवासी जखमी

रत्नागिरी:- रत्नागिरी-पावस मार्गावर भाट्ये येथील झरी विनायक जवळील चढाावावर शनिवारी सकाळी अत्यंत विचित्र आणि गंभीर अपघात घडला. समोरासमोर आलेल्या दोन एसटी बसेसच्या धडकेनंतर त्यांच्या...

जिल्हा पोलीस दलातील १२ अधिकारी व अंमलदारांना सेवा पदक जाहीर

रत्नागिरी:- स्वातंत्र्यदिनाच्या निमित्ताने महाराष्ट्र पोलीस दलातील दीर्घकालीन व निष्कलंक उत्कृष्ट सेवेची दखल घेऊन, भारत सरकारच्या गृह मंत्रालयाच्या अधिसूचनेनुसार रत्नागिरी जिल्हा पोलीस दलातील १२ पोलीस...

भरधाव कारच्या धडकेत दाम्पत्य गंभीर जखमी

खेड भरणे येथील घटना खेड:- मुंबई-गोवा महामार्गावर खेड तालुक्यातील भरणे येथील जाधव पेट्रोलपंपाजवळ एका भरधाव कारने दुचाकीला समोरून जोरदार धडक दिल्याची दुर्घटनेत दुचाकीवरील पती-पत्नी गंभीर...

करबुडे येथील अल्पवयीन मुलाचा पोटदुखीने मृत्यू

रत्नागिरी:- करबुडे येथील अल्पवयीन मुलाच्या पोटात दुखू लागल्याने उपचारासाठी त्याला जिल्हा शासकीय रुग्णालयात दाखल केले होते. अधिक उपचारासाठी सीपीआर कोल्हापूर येथे दाखल केले होते....

आंबा घाटाची एजन्सीने केली पाहणी; आठवडाभरात अहवाल

रत्नागिरी:- मुसळधार पावसामुळे रत्नागिरी-कोल्हापूर राष्ट्रीय महामार्गावरील आंबा घाटात रस्ता खचला आहे. तिथेच वरच्या भागात रस्त्याला गंभीर भेगा गेल्यामुळे सुरक्षेच्यादृष्टीने हा मार्ग अवजड वाहतूकीसाठी बंद...

चिपळुणात ज्येष्ठ नागरिकाची ५ लाख २६ हजारांची फसवणूक

एसबीआय युनो ॲपच्या नावाखाली ऑनलाईन गंडा चिपळूण:- चिपळूणमधील महालक्ष्मी नगर येथील ८६ वर्षीय सेवानिवृत्त वृद्धाची एसबीआय युनो ॲपच्या ऑफिसमधून बोलत असल्याचे सांगून ५ लाख २६...

चिपळूणचे कार्यकारी अभियंता प्रकाश जाधव निलंबित

स्वअधिकारात ठेकेदाराला होते पत्र चिपळूण:- गडनदी व जामदा प्रकल्पासंदर्भातील देयकाच्या अदायगीप्रकरणी आवश्यक मंजुरी नसताना पत्रव्यवहार केल्याप्रकरणी महाराष्ट्र शासनाने पाटबंधारे प्रकल्प बांधकाम विभाग, चिपळूणचे कार्यकारी अभियंता...

जयगड बंदरातील जहाजावरील गॅस टप्प्याटप्प्याने रिकामा करण्याचे नियोजन

रत्नागिरी:- जयगड बंदरात गेल्या तीन महिन्यांपासून अडकलेल्या वादग्रस्त 'आमिर' गॅसवाहू जहाजावरील संपूर्ण १८०० मेट्रिक टन गॅस एकाच वेळी साठवण्याचा बिकट प्रश्न निर्माण झाल्याने, प्रशासनाने...