ओणी पुलावर आयशरच्या धडकेत तरुणाचा जागीच मृत्यू

राजापूर:- मुंबई-गोवा महामार्गावर राजापूर तालुक्यातील ओणी पुलावर एका आयशर टेम्पोच्या धडकेत दुसऱ्या आयशर चालकाचा जागीच मृत्यू झाल्याची हृदयद्रावक घटना घडली आहे. दत्तप्रसाद सुरेश परुळेकर...

पडवे येथे मोटारसायकल मोरीला धडकून चालकाचा जागीच मृत्यू

राजापूर:- तालुक्यातील जैतापूर-हातीवले रोडवर पडवे स्टॉपजवळ मोटारसायकलचा भीषण अपघात झाला. वळणावर ताबा सुटल्याने दुचाकी मोरीला धडकून खाली पडल्याने चालकाचा जागीच मृत्यू झाला आहे. ही...

पाचल येथे गॅस कार्डांची साठेबाजी केल्याप्रकरणी गॅस एजन्सीवर गुन्हा दाखल

पाचल:- तालुक्यातील पाचल येथील 'श्री सद्गुरु गॅस सेवा' या दुकानावर तहसीलदारांच्या भरारी पथकाने छापा टाकून मोठी कारवाई केली आहे. या कारवाईत १०९४ ग्राहक गॅस...

राजापुरात दुचाकी अपघातात सामाजिक कार्यकर्ते अमृत तांबडे यांचा मृत्यू

तीन दिवस मृत्यूशी झुंज अपयशी पाचल:- जुन्या मुंबई-गोवा महामार्गावर झालेल्या भीषण दुचाकी अपघातात गंभीर जखमी झालेले राजापूर येथील सामाजिक कार्यकर्ते अमृत अनंत तांबडे (वय...

राजापुरात दुचाकी घसरून भीषण अपघात

सामाजिक कार्यकर्ते अमृत तांबडे गंभीर जखमी राजापूर:- राजापुरातील जुन्या मुंबई गोवा महामार्गावर वरचीपेठ येथे शासकिय विश्रामगृहाच्या खालील वळणावर दुचाकी घसरून झालेल्या अपघातात राजापुरातील सामाजिक कार्यकर्ते...

वाटुळ येथे टेम्पो- ट्रक अपघातात चालक ठार

लांजा:- तालुक्यातील वाटुळ-दाभोळे मार्गावर पालू तिठा येथे शुक्रवारी (दि. १७ एप्रिल) पहाटे साडेपाचच्या सुमारास आयशर टेम्पो आणि ट्रक यांच्यात भीषण अपघात झाला. या अपघातात...

येळवण येथे दुचाकी अपघातात वृध्दाचा मृत्यू

पाचल:- राजापूर तालुक्यातील येळवण परिसरात दुचाकी अपघातात ६३ वर्षीय व्यक्तीचा मृत्यू झाल्याची घटना समोर आली आहे. विकास बाबूराव शिर्के (वय ६३, रा. येळवण, बांबरवाडी,...

राजापुरात दोन चारचाकींच्या धडकेत ३ जखमी

राजापूर:- मुंबई-गोवा महामार्गावरील गंगातीर्थ तीठा येथे गुरुवारी मध्यरात्री एका भरधाव टोयोटा हॅलिक्स कारने पुढे जाणाऱ्या किआ सेल्टॉस कारला पाठीमागून जोरदार धडक दिली. या भीषण...

चिरेखाणीतील तांदूळ खाल्याने तीन गुरांचा मृत्यू

सडके तांदूळ असल्याचा संशय; अज्ञाताविरुद्ध गुन्हा दाखल ​राजापूर: तालुक्यातील वाघेटी सुकाड सडा येथील चिरेखाण परिसरात अज्ञात इसमाने टाकलेले तांदूळ खाल्याने तीन गुरांचा मृत्यू झाल्याची धक्कादायक...

तळवडे येथे वणव्यात काजू बाग जळून खाक

सुमारे १० ते १२ लाख रुपयांचे नुकसान झाल्याचा अंदाज पाचल:- सोमवार दि. ६ एप्रिल रोजी भर दुपारी १ वाजण्याच्या दरम्यान अचानक आलेल्या वणव्यात तळवडेतील शेतकरी...