Saturday, November 8, 2025
spot_img
Home सामाजिक

सामाजिक

दिव्यांगांसाठी भविष्यात मोठे आंदोलन छेडणार: बच्चू कडू

रत्नागिरी:- दिव्यांगांचे मानधन सहा हजार रुपये करण्याच्या मागणीसाठी तसेच शेतकरी आणि कोकणी बांधवांच्या न्याय्य हक्कांसाठी लढण्याचा निर्धार व्यक्त करत, प्रहार जनशक्ती पक्षाचे संस्थापक अध्यक्ष,...

ओबीसी आरक्षण बचावासाठी हजारो कुणबी बांधव रस्त्यावर

मोर्चा काढत तहसीलदार यांना निवेदन सादर रत्नागिरी:- मराठा समाजाला कुणबी दाखले देऊन ओबीसी आरक्षणात समाविष्ट करण्याच्या कथित प्रयत्नाविरोधात रत्नागिरीत ओबीसी-कुणबी समाजाने सोमवारी (१५ सप्टेंबर) तीव्र...

मराठा समाजाला कुणबी प्रमाणपत्र देण्यास ओबीसी जनमोर्चाचा विरोध

रत्नागिरी:- मराठा समाजाला कुणबी प्रमाणपत्र देण्याच्या राज्य सरकारच्या निर्णयाला ओबीसी जनमोर्चाने तीव्र विरोध करत निषेध दर्शवला आहे. 2 सप्टेंबर, 2025 रोजीच्या शासन निर्णयाचा निषेध...

शासकीय वैद्यकीय महाविद्यालय येथे सातवे मरणोत्तर देहदान

रत्नागिरी:- रत्नागिरीतील शासकीय वैद्यकीय महाविद्यालय येथे सातवे मरणोत्तर देहदान करण्यात आले आहे. खेडी नाका येथील विमल शंकर पेडणेकर (वय - ८५ वर्ष ) यांचे...

जिल्हा रक्तपेढीत यावर्षी 7000 रक्तपिशव्यांचे संकलन

रत्नागिरी:- येथील जिल्हा शासकीय रुग्णालयाच्या रक्तपेढीतील रक्ताची गरज वाढली आहे. या रक्तपेढीसाठी दरवर्षी ५ हजार रक्ताच्या पिशव्यांचे संकलन करावे लागत होते; मात्र आता केवळ...

हिंदू-वैश्य, वैश्य, हिंदू-वाणी, वाणी सर्व जाती एकच

संभ्रम दूर करणारा अहवाल दोन महिन्यात पाठवा; राज्य मागासवर्ग आयोगाच्या सदस्यांची सूचना रत्नागिरी:- हिंदू-वैश्य, वैश्य, हिंदू-वाणी, वैश्य वाणी, वाणी हे सर्व एकच आहेत आणि भाविक...

रत्नागिरीत महाबोधी बुद्ध विहार मुक्तीसाठी 7 मे रोजी जनआक्रोश महामोर्चा

रत्नागिरी:- रत्नागिरी जिल्हा बौद्ध समाजाच्या वतीने बिहार येथील महाबोधी बुद्ध विहार मुक्तीसाठी आणि बौद्ध बांधवांच्या धार्मिक हक्कांसाठी भव्य जनआक्रोश महामोर्चा काढण्यात येणार आहे. हा...

माजी महिला संरपचाचा प्रेताला खांदा देत समाजासमोर नवा आदर्श

देवरूख:- ऐन शिमग्याच्या धामधुमीत गावोगावी ग्रामदेवतांच्या पालख्या भक्त गणांच्या भेटीला त्यांच्या स्वगृही येतात. अशा काळात एखाद्या कुटुंबात कुणाला देवाज्ञा झाली तर ती गैरसोय होऊ...

जिल्ह्यात रमजान ईद मोठ्या उत्साहात साजरी

रत्नागिरी:- जिल्ह्यात सोमवारी रमजान ईद मोठ्या उत्साहात साजरी करण्यात आली.रत्नागिरी जिल्ह्यात खेड, दापोली, चिपळूण, रत्नागिरी, राजापूर या प्रमुख शहरांमध्ये व ग्रामीण भागातही ईद निमित्त...

१९ गावांमधील शिमगोत्सवातील वाद सामोपचाराने मिटवण्यात यश 

रत्नागिरी:- जिल्ह्यात शिमगोत्सवाचा जल्लोष सुरू असतानाच गाव, वाडी अंतर्गत असलेल्या पारंपारिक वादामुळे जिल्ह्यातील केळेवडे (राजापूर), नागावे (अलोरे-चिपळूण) या दोन गावांमध्ये जमावबंदीचे आदेश लागू करण्यात...