शिक्षणमंत्री, पालकमंत्री यांच्या आश्वासनामुळे भंडारी समाज संघाचे उपोषण स्थगित
रत्नागिरी:- पालकमंत्री ना.उदय सामंत, शालेय शिक्षणमंत्री ना.दादा भुसे यांनी दिलेल्या आश्वासनावर विश्वास ठेवून भंडारी समाज संघाने आपले बेमुदत उपोषण तुर्तास स्थगीत केले आहे.रत्नागिरीतील श्री...
शासकीय वैद्यकीय महाविद्यालयात दुसरे देहदान
रत्नागिरी:- मिरजोळे हनुमान नगर येथे राहणाऱ्या ७९ वर्षीय सुरेश सीताराम भावे यांचे निधन २६ जानेवारी रोजी पुणे येथे झाले. मृत्युपूर्वी त्यांनी देहदान रत्नागिरी येथेच...
जिल्ह्यातील तृतीयपंथीयांच्या पहिल्या बचत गटाची स्थापना
समाजकल्याण विभागाचे भक्कम पाठबळ: सहाय्यक आयुक्त दीपक घाटे
रत्नागिरी:- 'किन्नर अस्मिता स्वयंसहाय्यता' हा जिल्ह्यातील पहिला बचत गट स्थापन करुन, समाजाबरोबर येण्याचे पहिले पाऊल टाकण्यात आले आहे....
ह.भ.प. शरद दादा बोरकर प्रतिष्ठानच्यावतीने गरजू विद्यार्थी दत्तक, तसेच गरजूना धान्यवाटप
माजी सभापती शरद बोरकर यांच्या जन्मदिवसाचे औचित्याने उपक्रम
खंडाळा:- आयुर्वेदाचे जाणकार, संत साहित्याचे अभ्यासक आणि रत्नागिरी जिल्हा परिषदेच्या अर्थ व शिक्षण समितीचे माजी सभापती स्वर्गीय...
कोकणनगर येथील प्रकार गैरसमजातून घडला
'त्या' घटनेवरून मुस्लिम बांधवांचे दोन्ही समुदायांना शांतता, एकोपा टिकवण्याचे आवाहन
रत्नागिरी:- शहरानाजिक कोकणनगर येथे दिनांक ११ ऑक्टोबर रोजी घडलेल्या घटनेवरून समाजात निर्माण झालेला संभ्रम दूर करणे...
चौदा वर्षात कौटुंबिक हिंसाचाराची 85 टक्के प्रकरणे निकाली
रत्नागिरी:- पीडब्ल्यूडीव्ही अॅक्ट 2005 च्या कलम 10 मधील तरतुदीनुसार कष्टकरी रयत सेवा संस्था संचलित महिला व मुलांकरीता असलेल्या विशेष सहाय्य कक्षाची सन 2010 मध्ये...
वाजत- गाजत घरोघरी गौराईचे आगमन; आज साजरा होणार तिखटा सण
रत्नागिरी:- मोठय़ा भक्तीपूर्ण वातावरणात गणरायाच्या आगमनानंतर तीन दिवसांनी मंगळवारी लाडकी माहेरवाशीण असलेल्या गौराईचे आगमन प्रथेप्रमाणे आणि तितक्याच पारंपारिक, भक्तीमय वातावरणात झाले आहे. या लाडक्या...
ढोल ताशांच्या गजरात कर्ला-आंबेशेत गणेश आगमन मिरवणूक उत्साहात
रत्नागिरी:- गणपती बाप्पा मोरया… मंगलमूर्ती मोरयाच्या जायघोषात…. ढोल ताशां चागजर सोबत फुलांची उधळण.. करीत कर्ले-आंबेशेत गणेश आगमन मिरवणूकीने साऱ्यांचे लक्ष वेधून घेतले. ही मिरवणूक...
भंडारी समाजाचे वैभव पुन्हा प्राप्त होण्यासाठी एकसंघ होऊया: ना. श्रीपाद नाईक
रत्नागिरी:- भंडारी मुळचे लढवय्ये, त्यांना हाताशी धरून शिवाजी महाराजांनी आरमाराची उभारणी केली, भंडार्यांनी प्राणप्रणाने महाराजांना साथ दिली. पूर्वी प्रत्येक ठिकाणी भंडारी समाजाचा दबदबा होता....
भंडारी समाजाचे वैभव पुन्हा प्राप्त होण्यासाठी एकसंघ होऊया: ना. श्रीपाद नाईक
रत्नागिरी:- भंडारी मुळचे लढवय्ये, त्यांना हाताशी धरून शिवाजी महाराजांनी आरमाराची उभारणी केली, भंडार्यांनी प्राणप्रणाने महाराजांना साथ दिली. पूर्वी प्रत्येक ठिकाणी भंडारी समाजाचा दबदबा होता....