कोकण कन्या तब्बल ८ तास उशिरा

मांडवी एक्सप्रेसमधील बिघाडाचा फटका रत्नागिरी:- कोकण रेल्वे मार्गावर मांडवी एक्सप्रेसमध्ये झालेल्या तांत्रिक बिघाडाचा मोठा फटका शनिवारी प्रवाशांना बसला. या बिघाडामुळे संपूर्ण मार्गावरील रेल्वे वाहतूक विस्कळीत...

‘टीईटी’चा पेपर फुटल्याने परीक्षा ऐनवेळी स्थगित

रत्नागिरीतील ६,६२२ उमेदवारांचा हिरमोड रत्नागिरी:- ठाणे जिल्ह्यातील भिवंडी येथे शिक्षक पात्रता परीक्षेचा पेपर सोशल मीडियावर लीक झाल्याचा संशय बळावल्याने राज्य परीक्षा परिषदेने एक मोठा निर्णय...

डोक्याला मार लागून जखमी झालेल्या अनोळखी इसमाचा मृत्यू

रत्नागिरी:- शहरातील प्रमोद महाजन क्रिडा संकूल समोर पडून जखमी झालेल्या अनोळखी पुरुषाला उपचारासाठी जिल्हा शासकीय रुग्णालयात दाखल केले. उपचार सुरु असताना तेथील वैद्यकीय अधिकाऱ्यांनी...

धरण क्षेत्रातील मुसळधार पावसामुळे शहराला गढूळ पाण्याचा पुरवठा

रत्नागिरी:- रत्नागिरी शहरात गेल्या तीन-चार दिवसांपासून सुरू असलेल्या मान्सूनच्या धुमाकुळामुळे शहराला पाणीपुरवठा करणाऱ्या शीळ धरणात नव्या पाण्याची प्रचंड आवक सुरू झाली आहे. धरण क्षेत्रात...

पाली येथील प्रौढाचा आकस्मिक मृत्यू

रत्नागिरी:- तालुक्यातील पाली-बाजारपेठ येथे बेशुद्ध अवस्थेत आढळलेल्या प्रौढाला उपचारासाठी जिल्हा शासकीय रुग्णालयात दाखल केले. तेथील वैद्यकीय अधिकाऱ्यांनी त्यांना तपासून मृत घोषित केले. संदीप पांडुरंग...

गणपतीपुळे ते जयगड रस्त्यावर वाहतूकीस अडथळा; दोघांवर गुन्हा

रत्नागिरी:- तालुक्यातील गणपतीपुळे ते जयगड जाणाऱ्या मुख्य रस्त्यावरिल केदारवाडी येथे वाहतूकीस व रहदारीस अडथळा करणाऱ्या दोघा वाहन चालकांविरुद्ध जयगड पोलिस ठाण्यात गुन्हा दाखल करण्यात...

पाली येथील प्रौढाचा आकस्मिक मृत्यू

रत्नागिरी:- तालुक्यातील पाली-बाजारपेठ येथे बेशुद्ध अवस्थेत आढळलेल्या प्रौढाला उपचारासाठी जिल्हा शासकीय रुग्णालयात दाखल केले. तेथील वैद्यकीय अधिकाऱ्यांनी त्यांना तपासून मृत घोषित केले. संदीप पांडुरंग...

डॉ. कांचन मदार यांच्यावर गर्भपात विरोधी कायद्यानुसार कारवाईचे संकेत

रत्नागिरी:- लाचलुचपत प्रतिबंधक विभागाच्या जाळ्यात अडकलेल्या कामथे उपजिल्हा रुग्णालयातील वैद्यकीय अधिकारी डॉ. कांचन मदार आता अधिकच अडचणीत आल्या आहेत. त्यांच्यावर गर्भपात विरोधी कायद्यानुसार गुन्हा...

आंबा बागायतदारांचा एल्गार, जिल्हाधिकारी कार्यालयासमोर धरणे

रत्नागिरी:- कोकणच्या मातीतील शेतकऱयांया भावनांशी आणि अस्तित्वाशी खेळण्याचा क्रूर प्रकार सरकारने आता थांबवावा, आमाया सहनशीलता अंत पाहू नका. जर हा अन्याय असाच सुरू राहिला,...

जिल्ह्यात ३० जूनपासून मतदार यादीचा ‘विशेष सखोल पुनरिक्षण’ कार्यक्रम

रत्नागिरी:- लोकशाही प्रक्रियेत मतदारांची नोंदणी अचूक आणि पारदर्शक असावी, या उद्देशाने भारत निवडणूक आयोगाच्या मार्गदर्शनाखाली रत्नागिरी जिल्ह्यात 'मतदार यादी विशेष सखोल पुनरिक्षण कार्यक्रम २०२६'...