Wednesday, January 28, 2026
spot_img
Home रत्नागिरी

रत्नागिरी

जिल्ह्यात नव्याने 17 मृत्यूची नोंद; 134 कोरोना बाधित रुग्ण

रत्नागिरी:- जिल्ह्यात एकीकडे कोरोना बाधितांची संख्या झपाट्याने घटत असताना दुसरीकडे कोरोना बाधित रुग्णांच्या मृत्यूची संख्या मात्र सातत्याने वाढत असल्याचे दिसून येत आहे. जिल्ह्यात नव्याने 17...

शाळेसाठी आरक्षित जागा फिशमिल मालकाच्या घशात घालण्याचा घाट 

रत्नागिरी:- शहरातील शाळेसाठी आरक्षित असलेल्या सुमारे 20 गुंठे भूखंड एका फिशमिल मालकाच्या घशात घालण्याचा घाट रनप सत्ताधाऱ्यांकडून घालण्यात आला आहे. यापूर्वीच्या सत्ताधार्‍यांनी हा आरक्षण...

उपजिल्हाधिकाऱ्यांवर हल्ल्यानंतर वाळूमाफियांवर कारवाईचा बडगा

वाहन मालकाला ३७ हजार ५०० रुपयांचा दंड रत्नागिरी:- रोजगार हमी योजनेच्या उपजिल्हाधिकारी हर्षलता गेडाम यांच्यावर वाळूमाफियांनी हल्ला केल्यानंतर महसूल प्रशासन खडबडून जागे झाले आहे. मंडल...

मनोरुग्ण महिलेची विहिरीत उडी मारत आत्महत्या

रत्नागिरी:- फणसोप येथील मनोरुग्ण महिलेने तेथील विहिरीत उडी मारून आत्महत्या केली. ही घटना शनिवार 11 फेब्रुवारी रोजी दुपारी 12.20 ते सायंकाळी 5 वा.  कालावधीत घडली...

एचएसआरपी नंबर प्लेट बसवणाऱ्या कंपनीला दणका

रत्नागिरी:- सध्या वाहनांना एचएसआरपी नंबर प्लेट बसवण्यासाठी रत्नागिरीकर वाहनचालकांची मोठी धावपळ उडालेली आहे. शहरानजीकच्या एमआयडीसी मिरजोळे येथे रियल मेझॉन एम्बॉसिंग सेंटर येथे त्यासाठी नेमलेल्या...

जिल्ह्यात पावसाचा जोर ओसरला; पूरस्थिती नियंत्रणात

रत्नागिरी:- राजापूर, खेड वगळता अन्य तालुक्यांमध्ये पावसाचा जोर कमी होऊ लागला आहे. जगबुडी, अर्जुना नदीचे पाणी अजूनही काही ठिकाणी साचून राहिले आहे. पाऊस कमी...

मालगुंड गावचे प्रसिद्ध उद्योजक विनायक उर्फ दादा केळकर यांचे निधन

गणपतीपुळे: - रत्नागिरी तालुक्यातील मालगुंड गावचे प्रसिद्ध उद्योजक विनायक उर्फ दादा सदाशिव केळकर यांचे बुधवारी रात्रीच्या सुमारास त्यांच्या राहत्या घरी दीर्घ आजाराने निधन झाले....

जिल्ह्यातील शिवभोजन केंद्रांचे चार महिन्यांचे अनुदान थकले

रत्नागिरी:- गोरगरीब, कामगारांना 10 रुपयांत पोट भरावे म्हणून शिवभोजन थाळी सुरू करण्यात आली होती. मात्र, आता रत्नागिरी जिल्ह्यात 26 पैकी 12 शिवभोजन केंद्रेच सुरू...

शिवसेनेचे उपशहरप्रमुख महेश पत्की यांचे निधन

रत्नागिरी:- उद्धव बाळासाहेब ठाकरे शिवसेनेचे उपशहरप्रमुख, सन्मित्रनगर बोर्डींग रोड येथील जयभवानी मित्रमंडळाचे सचिव महेश मोहन पत्की (वय 60) यांचे गुरूवारी सकाळी हृदयविकाराच्या तीव्र झटक्याने...

ईदपर्यंत रत्नागिरी शहराला दररोज पाणीपुरवठा

रत्नागिरी:- रमजान ईदच्या निमित्ताने शहरातील पाणी पुरवठा नियमित ठेवण्याचा निर्णय रत्नागिरी नगर परिषदेने घेतला आहे. रमजान महिन्यात होणारी मुस्लिम बांधवांची गैरसोय टाळण्याकरिता हा निर्णय...