खेडशी डफळचोळवाडीत बिबट्याची दहशत

रत्नागिरी:- तालुक्यातील खेडशी डफळचोळवाडी (वरची वाडी) येथे गेल्या काही दिवसांपासून परिसरात कुत्रे आणि कोंबड्यावर हल्ला करत ग्रामस्थांच्या काळजाचा ठोका चुकवणाऱ्या बिबट्याने बुधवारी (३० जुलै)...

इलेक्ट्रीक दुरुस्तीचे काम करताना तरुणाला शॉक

रत्नागिरी:- तालुक्यातील टिके-ग्रामपंचायतीजवळ, इलेक्ट्रीक दुरुस्तीचे काम करणाऱ्या तरुणाला शॉक लागला. उपचारासाठी जिल्हा शासकीय रुग्णालयात दाखल करण्यात आले आहे. तेजस राजेंद्र सावंत (वय २५, रा....

मांडवी येथील तरुणाचा भगवती किल्ल्याजवळ आढळला मृतदेह

रत्नागिरी:- तीन दिवसापुर्वी बेपत्ता झालेल्या तरुणाचा मृतदेह शहराजवळील भगवती किल्ला येथील शिवसृष्टीच्या पाठीमागील समुद्र किनारी आढळला. उत्तरीय तपासणीसाठी जिल्हा शासकीय रुग्णालयात आणला आहे. अमोल...

अतिवृष्टीने बाधित शेतकऱ्यांसाठी 3 कोटी 66 लाखांचा निधी

रत्नागिरी:- राज्यात विविध जिल्ह्यात अतिवृष्टी आणि पुरामुळे शेतीपिकांचं अतोनात नुकसान झाले. राज्य सरकारने 4 लाख 6 हजार 430 हेक्टर क्षेत्रावरील बाधित शेतीपिकांसाठी 482 कोटी...

जिल्ह्याला मुसळधार पावसाने झोडपले; मासेमारी ठप्प

नद्या, नाले तुडुंब; समुद्राला उधाण रत्नागिरी:- मागील दोन दिवस मुसळधार पावसाने जिल्ह्याला अक्षरश झोडपून काढले आहे. दोन दिवस मुसळधार कोसळणाऱ्या पावसामुळे जिल्ह्यातील नद्या, नाले तुडुंब...

जेलनाका येथे भरधाव कारने २ दुचाकींना उडवले; पाचजण जखमी

बुधवारी रात्रीची घटना; चालका विरोधात गुन्हा दाखल रत्नागिरीः-  शहरातील वर्दळीच्या जेलरोड परिसरात बुधवारी रात्री भरधाव कारने दोन दुचाकींना जोरदार धडक दिली. या भीषण अपघातात पाच...

पुरग्रस्तांसाठी रत्नागिरीत सेना ठाकरे गटाची निदर्शने

रत्नागिरी:- महाराष्ट्रात झालेल्या अतिवृष्टीमुळे राज्यात शेतकऱ्यांचे मोठ्या प्रमाणात नुकसान झाले आहे. राज्य सरकारने तातडीने ओला दुष्काळ जाहीर करून शेतकऱ्यांना भरीव मदत करावी, अशी मागणी...

जाकादेवी येथे भरधाव दुचाकीच्या धडकेत प्रौढाचा मृत्यू

रत्नागिरी:- तालुक्यातील जाकादेवी बाजारपेठेत रस्ता ओलांडणार्‍या प्रौढाला भरधाव दुचाकीची धडक बसल्यामुळे त्याचा मृत्यू झाला अपघाताची ही घटना बुधवार 3 सप्टेंबर रोजी दुपारी 3 वा.सुमारास...

ग्रॅव्हिटीने पाणी पुरवठा करणाऱ्या पानवल धरणाचे काम पूर्णत्वावर

रत्नागिरी:- रत्नागिरी शहराची जीवनवाहिनी समजल्या जाणाऱ्या आणि नगरपालिकेच्या मालकीच्या पानवल धरणाच्या दुरुस्तीचे काम आता पूर्णत्वाकडे जात आहे. गेल्या अनेक वर्षांपासून प्रलंबित असलेला हा प्रश्न...

13 ते 15 जूनला जिल्ह्यात ऑरेंज अलर्ट

नागरिकांनी काळजी घेण्याचे आवाहन रत्नागिरी:- प्रादेशिक हवामान विभाग, मुंबई यांच्याकडून प्राप्त माहितीनुसार 13 ते 15 जून या कालावधीत जिल्ह्यासाठी ऑरेंज अलर्ट देण्यात आला आहे.12 जून...