रत्नागिरी शहरातील खड्ड्याविरोधात मनसेचे अनोखे आंदोलन
रत्नागिरी:- मागील काही दिवसांपासून रत्नागिरी शहरातील रस्त्यांची खड्ड्यामुळे दुरवस्था झाली आहे. या विरोधात मनसे पदाधिकाऱ्यांनी रत्नागिरी शहरातील आठवडा बाजार येथे शहरातील खड्ड्यांची छायाचित्रे हातात...
‘एसटी’चे विलीनीकरण झालेच पाहिजे: सोमय्या
रत्नागिरी:- आझाद मैदान, ठाणे, कल्याण, औरंगाबाद आदी सर्व ठिकाणी मी कामगारांना भेटलो. कामगार रस्त्यावर उतरले आहेत. झोपतात पण तिथेच. परवा तेरावा दिवस होता म्हणजे आंदोलनाचा....
गणपती विसर्जनासाठी मांडवी पेक्षा भाट्ये समुद्र किनाऱ्याला अधिक पसंती
रत्नागिरी:- गणेशमूर्तींच्या विसर्जनासाठी रत्नागिरी शहरानजीकच्या भाट्ये समुद्रकिनार्याला यावर्षी मांडवीपेक्षा अधिक पसंती मिळाली. गेल्यावर्षीपर्यंत मांडवी समुद्रकिनारी गणपती विसर्जनासाठी रात्री उशीरापर्यंत तुडुंब गर्दी असायची. मात्र यावर्षी...
शासकीय नोकरीच्या नावाखाली गंडा घालणाऱ्या टोळीवर दुसरा गुन्हा दाखल
अनेकांची फसवणूक; कोट्यवधींचा घोटाळा
रत्नागिरी:- बांधकाम खात्यात नोकरी लावतो असे सांगून फसवणूक करणाऱ्या टोळी विरोधात शहर पोलीस स्थानकात दुसरा गुन्हा दाखल झाला आहे. तब्बल २...
पाच हजार जणांना मिळाला गावातच रोजगार
रत्नागिरी :- गावातच रोजगार मिळावा यासाठी महात्मा गांधी रोजगार हमी योजनेंतर्गत लॉकडाऊन शिथिल केल्यानंतर रत्नागिरी जिल्ह्यातील सुमारे पावणेदोन हजार कामे सुरु झाली आहेत. त्यात...
निवेंडी, रिळ-उंडी, वाटद एमआयडीसीसाठी 2300 कोटींच्या निधीची आवश्यकता
रत्नागिरी:- राज्याचे उद्योगमंत्री आणि जिल्ह्याचे पालकमंत्री उदय सामंत यांच्या रत्नागिरी विधानसभा मतदार संघात निवेंडी, रिळ-उंडी, विस्तारीत रिळ आणि वाटद येथे एमआयडीसी प्रस्तावित असून याठिकाणी...
महिलेने महिलेवर पिस्तुल रोखल्याची एकच चर्चा
रत्नागिरी:- तू घरातून बाहेर पड, तुला गोळ्या घालून ठारच मारते, अशी धमकी देत रिव्हॉल्वरचा धाक दाखवून महिलेकडून प्रकरण मिटविण्यासाठी 25 लाखांची मागणी झाल्याची चर्चा...
टीआरपीतले योगा क्लास भोवले; अनेकजण पॉझिटिव्ह सापडले
रत्नागिरी:- योगाच्या माध्यमातून कोरोना शिवणार देखील नाही असा दावा करणाऱ्या एका योग गुरूच्या योगा क्लास मधील अनेकजण पॉझिटिव्ह निघाल्याने खळबळ उडाली आहे. टीआरपी येथील...
‘महाधनेश’ रत्नागिरी जिल्ह्याच्या वन पर्यटनासाठी प्रमुख प्रजाती घोषित
रत्नागिरी:- वन आच्छादन वाचविण्यासाठी कमीत कमी झाडे तुटतील, याची काळजी सर्वांनीच घेणे आवश्यक आहे. वनांमुळेच पक्षांचा अधिवास वाचू शकतो. पक्षी हे बीज प्रसारक असतात....
जयगड किनार्यानजीक डॉल्फीनचा वावर
पर्यटकांचे प्रमुख आकर्षण; व्हीडीओ व्हायरल
रत्नागिरी:-तालुक्यातील जयगड किनार्यानजीक डॉल्फीनचा वावर वाढला असून पर्यटकांचे ते प्रमुख आकर्षण ठरले आहे. मासेमारीसाठी गेलेल्या काहींनी याचे व्हीडीओ बनवून सोशल...











