Tuesday, March 18, 2025
spot_img
Home क्रीडा

क्रीडा

जिद्द, चिकाटीसह अपार कष्टाच्या जोरावर ऐश्वर्या झाली सरकारी अधिकारी

रत्नागिरीः- जिद्द, चिकाटी, अपार कष्टाच्या जोरावर खोखो खेळातील सर्वोच्च शिवछत्रपती पुरस्कारला गवसणी घालणाऱ्या रत्नागिरी तालुक्यातील शिरगाव, उद्यमनगर येथील ऐश्वर्या यशवंत सावंत हिचे सरकारी अधिकारी...

विवली येथे रंगणार राज्यस्तरीय बैलगाडा स्पर्धेचा थरार

महाराष्ट्राचा लाडका दशम हिंदकेसरी बकासुर असणार खास आकर्षण रत्नागिरी:- लांजा तालुक्यातील खानविलकर मैदान येथे राज्यस्तरीय भव्य बैलगाडा शर्यतीचे आयोजन करण्यात आले आहे.दुपारी १२ ते २...

नांदिवडेतील कबड्डी खेळाडू सिद्धी वनकेची राज्य अजिंक्यपद स्पर्धेसाठी जिल्हा संघात निवड

रत्नागिरी:- जयगड नांदिवडे येथील सिद्धी नरेश वनके या विद्यार्थिनीची राज्य अजिंक्यपद कबड्डी स्पर्धेसाठी जिल्हा संघात निवड करण्यात आली आहे. ही स्पर्धा २३ फेब्रुवारी ते...

सलग दुसऱ्या वर्षी ‘भंडारी प्रीमियर लीग’ क्रिकेट स्पर्धेचे आयोजन

२७ फेब्रुवारीला उद्घाटन; लिलाव प्रक्रियेद्वारे खेळाडूंवर लागणार बोली रत्नागिरी:- तालुक्यातील मालगुंड येथे सलग दुसऱ्या वर्षी 'भंडारी प्रीमियर लीग' क्रिकेट स्पर्धेचे आयोजन करण्यात आले आहे. मालगुंड...

ग्रामसेवक क्रिकेट स्पर्धेत चिपळूण, संगमेश्वरला विजेतेपद

लांजा तालुका महिला संघाला उपविजेतेपद चिपळूण:- रत्नागिरी जिल्हा ग्रामसेवक संघटनेच्यावतीने जिल्ह्यातील ग्रामसेवकाच्या पुरुष व महिला गटाच्या क्रिकेट स्पर्धा तालुक्यातील अडरे येथील मैदानावर झाल्या. पुरुष गटात...

ॲड. गोविंद शर्मा यांची भारतीय खो-खो संघाच्या निवड समिती सदस्यपदी निवड

नवी दिल्ली:- महाराष्ट्र खो-खो संघटनेचे खजिनदार ॲड. गोविंद शर्मा यांची भारतीय खो-खो महासंघाने (KKFI) पहिल्यांदाच होणाऱ्या खो-खो विश्वचषकासाठी भारतीय खो-खो संघाच्या निवड समिती सदस्यपदी...

कोल्हापूर विभागीय शालेय तायक्वांदो स्पर्धेत श्रुती काळेची कास्यपदकाची कमाई

रत्नागिरी:- कोल्हापूर विभागीय शालेय तायक्वांदो स्पर्धेत रत्नागिरीच्या श्रुती काळे हिने पुन्हा रत्नागिरीचे नाव उंचावले. १९ वर्षाच्या आतील ४० किलो वजनी गटात श्रुती काळे हिने...

सुमित कदम ठरला राधाकृष्ण ‘श्री’ किताब विजेता

हर्षद मांडवकर बेस्ट पोझर तर फैय्याज मुल्ला ठरला उगवता तारा रत्नागिरी:- राधाकृष्ण वैश्य मंदिर संस्थेच्या १०० व्या वर्धापन दिनानिमित्त वैश्ययुवा, रत्नागिरी संस्थेच्या माध्यमातून राधाकृष्ण श्री...

भारत दुसऱ्यांदा तब्बल 17 वर्षानंतर टी20 विश्वविजेता

दिल्ली:- भारताने दुसऱ्यांदा तब्बल १७ वर्षानंतर T२० विश्वचषक जिंकला आहे. बार्बाडोस येथे खेळल्या गेलेल्या अंतिम सामन्यात टीम इंडियाने रोमहर्षक सामन्यात दक्षिण आफ्रिकेचा ७ धावांनी...

रणजी स्पर्धेत निवडीचे आमिष दाखवून पाच क्रिकेटपटूंची ६३ लाखांची फसवणूक

चिपळूण:- रणजी स्पर्धेत खेळण्यासाठी निवड करण्याचे आमिष दाखवून पाच उदयोन्मुख क्रिकेटपटूंची ६३ लाख रुपयांची फसवणूक केल्याच्या आरोपाखाली मालाड पोलिसांनी दोघांविरोधात गुन्हा दाखल केला. चिपळूण...