कोकणात महायुतीला मोठा दिलासा; बंडखोर जुईली दळवी- जुईकर यांची माघार

रत्नागिरी:- विधान परिषदेच्या कोकण स्थानिक स्वराज्य संस्था मतदार संघातील राजकीय घडामोडींना आता वेग आला असून, या निवडणुकीतील महायुतीसमोरील बंडखोरी शमविण्यात अखेर नेत्यांना यश आले...

कोकण विधान परिषदेसाठी ६ उमेदवारांचे १२ अर्ज वैध

४ जून माघारीचा शेवटचा दिवस रत्नागिरी:- महाराष्ट्र विधान परिषदेच्या रायगड-रत्नागिरी-सिंधुदुर्ग स्थानिक प्राधिकारी मतदार संघाच्या द्विवार्षिक निवडणुकीसाठी उमेदवारी अर्जांची छाननी प्रक्रिया मंगळवारी पार पडली. निवडणुकीच्या रिंगणात...

कोकण विधान परिषदेसाठी अपक्षांसह सहा उमेदवार रिंगणात

महायुती विरुद्ध महाविकास आघाडीत लढत रंगण्याची शक्यता रत्नागिरी:- विधान परिषदेच्या कोकण स्थानिक स्वराज्य संस्था मतदार संघाच्या निवडणुकीसाठी राजकीय घडामोडींना कमालीचा वेग आला आहे. उमेदवारी अर्ज...

‘कोकण’च्या जागेवरून महायुतीत बंडखोरी

आमदार महेंद्र दळवी यांच्या कन्या जुईली दळवी यांचा अपक्ष उमेदवारी अर्ज दाखल रत्नागिरी:- राज्यातील विधानपरिषद निवडणुकीचे उमेदवारी अर्ज भरण्यासाठी अवघे दोन दिवस शिल्लक असताना, महायुतीमधील...

कोकण विधान परिषदेच्या जागेसाठी शिवसेना-राष्ट्रवादी आमने- सामने

अनिकेत तटकरे, विकास गोगावले, राजन साळवी इच्छुक रत्नागिरी:- राज्यातील विधान परिषदेच्या 17 जागांसाठी निवडणूक जाहीर झाली असून त्यामध्ये कोकण विधान परिषदेच्या जागेवरून आता मोठी रस्सीखेच...

उदय सामंत यांच्याबरोबर कोणतेही मतभेद नाहीत: आ. प्रमोद जठार

रत्नागिरी:- "रत्नागिरीचे पालकमंत्री उदय सामंत किंवा महायुतीमधील इतर कोणत्याही नेत्याशी माझे कोणतेही मतभेद नसून, आम्ही सर्वजण एकमेकांच्या सातत्याने संपर्कात आहोत. महायुतीमधील सर्वच नेते अत्यंत...

राजापूर बॉक्साईड प्रकल्पाची जनसुनावणी रद्द: ना. सामंत

कॅनिंगला 50 रुपयांचा दर, सारथीचे विभागीय कार्यालय रत्नागिरीत रत्नागिरी:- "सरकार जनतेच्या भावनांशी खेळणार नाही, तर जनतेच्या पाठीशी खंबीरपणे उभे राहील," असा स्पष्ट संदेश देत रत्नागिरीचे...

महिला आरक्षण भाजपाचा केवळ ‘निवडणूक स्टंट’

ॲड. श्रद्धा ठाकूर यांचा आरोप रत्नागिरी:- महिला आरक्षणाच्या मुद्द्यावरून राजकारण तापले असून भारतीय जनता पक्ष (भाजप) केवळ निवडणुकीच्या पार्श्वभूमीवर जनतेची दिशाभूल करत असल्याचा आरोप श्रद्धा...

महिला आरक्षण विधेयक हे भाजपचे षडयंत्र: विनायक राऊत

रत्नागिरी:- भाजपने आणलेले महिला विधेयक हे प्रत्यक्षात महिलांच्या हिताचे नसून, लोकसभेचे मतदारसंघ स्वतःला पूरक कसे ठरतील यासाठी रचलेले एक राजकीय षडयंत्र होते, असा गंभीर...

जिल्ह्यातील काँग्रेस कार्यकर्त्यांशी चर्चा करुन निवडणार जिल्हाध्यक्ष

सचिव दानिश अब्रार; पक्षनेते राहुल गांधी यांच्या सूचनेनुसार कारवाई रत्नागिरी:- काँग्रेस पक्षाच्या वरिष्ठ पातळीवरून जिल्हाध्यक्ष नियुक्तीची पद्धत आता संपुष्टात आली आहे. पक्षनेते राहुल गांधी यांच्या...