रत्नागिरी तालुक्यात नऊ ठिकाणी महिलाराज

रत्नागिरी पंचायत समितीचे वीस गणांसाठी आरक्षण निश्चित रत्नागिरी:- रत्नागिरी पंचायत समितीच्या आगामीनिवडणुकीसाठीची बहुप्रतिक्षित आरक्षण सोडत मंगळवारी काढण्यात आली असून, एकूण वीस गणांसाठीचे आरक्षण निश्चित झाले...

जिल्ह्यातील सरपंच पदाच्या प्रवर्गनिहाय आरक्षणाची आज सोडत

रत्नागिरी:- जिल्ह्यातील तालुकानिहाय सरपंच पदाचे आरक्षण निश्चित करण्यात आले आहे. महाराष्ट्र ग्रामपंचायत (सरपंच व उपसरपंच) निवडणूक नियम, 1964 मधील नियम 3(अ) (ब) व 4...

झोंबडी सरपंचांवरील अविश्वास ठराव रद्द

गुहागर:- तालुक्यातील बहुचर्चित झोंबडी ग्रामपंचायतीचे सरपंच अतुल अनंत लांजेकर यांच्यावर विरोधकांनी दाखल केलेला अविश्वास ठराव रद्द करण्यात आला आहे. एकूण ४ सदस्यांनी त्यांच्या बाजूने...

भाजप प्रवेशाबाबत पालकमंत्र्यांकडून दिशाभूल

बाळ माने यांचे पत्रकार परिषदेत प्रतिपादन रत्नागिरी:- पालकमंत्री उदय सामंत जनतेची दिशाभूल करण्याचा प्रयत्न करत आहेत. माझे त्यांना आव्हान आहे की, माझा सीडीआर तपासावा. कोणतेही...

मुख्यमंत्री, उपमुख्यमंत्री यांच्या आदेशाने जिल्ह्यातील जागावाटप फॉर्म्युला

जिल्हा परिषद, पंचायत समिती निवडणुकीच्या पार्श्वभूमीवर महायुतीची बैठक रत्नागिरी:- आगामी जिल्हा परिषद व पंचायत समिती निवडणुकांच्या पार्श्वभूमीवर आज शिवसेना उपनेते आणि पालकमंत्री उदय सामंत यांच्या...

रत्नागिरी, चिपळूण, गुहागर पंचायत समित्यांच्या सभापती पदावर सर्वसाधारण आरक्षण

मंडणगड, संगमेश्वर, लांजा, खेड सर्वसाधारण महिला; राजापूर मागासवर्ग महिला रत्नागिरी:- जिल्हाधिकारी कार्यालयातील सभागृहात आज अनन्या अक्षय उकीरडे हिच्या हस्ते जिल्ह्यातील नऊ पंचायत समित्यांमधील सभापती...

जिल्ह्यात अनेक ठिकाणी रंगतदार लढतींची चिन्हे

नगराध्यक्षपदासाठी 56 तर नगरसेवकपदासाठी 635 अर्ज रत्नागिरी:- जिल्ह्यातील ४ नगरपालिका आणि ३ नगरपंचायतीच्या सार्वत्रिक निवडणुकीसाठी उमेदवारी अर्ज भरण्याच्या अंतिम दिवशी उमेदवारांनी मोठ्या प्रमाणावर गर्दी केली....

महायुती अभेद्य, गैरसमज दूर होतील: ना. सामंत

रत्नागिरी:- महायुतीतील गैरसमज शुक्रवार पर्यंत दूर होतील. ज्या ठिकाणी शिवसेना आणि भाजपचे उमेदवार एकमेकांसमोर उभे आहेत, तेथे अर्ज मागे घेण्याची प्रक्रिया सुरू असल्याचे उद्योगमंत्री...

प्रत्येक नेत्याचा मान राखत महायुती भगवा फडकवणार

पालकमंत्री उदय सामंत यांची पत्रकार परिषदेत माहिती रत्नागिरी:- राज्यातील स्थानिक स्वराज्य संस्थांच्या निवडणुकीतील महायुतीचे धोरण निश्चित करण्यासाठी राज्यस्तरीय समन्वय समिती आहे. ही समिती जो निर्णय...

प्रभाग 15 मध्ये नवीन चेहऱ्याची मागणी; नागरिकांची अमित विलणकर यांना पसंती

रत्नागिरी:- रत्नागिरी नगर परिषदेच्या सार्वत्रिक निवडणुकीचे बिगुल वाजले आहेत. अवघ्या चार दिवसात उमेदवारी अर्ज भरण्यास प्रारंभ होणार आहे. इच्छुकांनी आपली तयारी पूर्ण केली आहे....