चिपळूण पंचायत समितीत त्रिशंकू कौल
शिवसेना-भाजप युतीचे ७, राष्ट्रवादीचे ७ तर ठाकरे सेनेचे ४ उमेदवार विजयी
चिपळूण:- तालुक्यातील ९ जिल्हा परिषद गट व पंचायत समितीच्या १८ जागांसाठी झालेल्या निवडणुकीत शिवसेना-भाजप...
उमेदवारीवरून रस्सीखेच, ना. उदय सामंत यांची प्रतिष्ठा पणाला; हातखंबा गटात कोण मारणार बाजी?
रत्नागिरी:- तालुक्यातील हातखंबा-पाली जिल्हा परिषद गटातील निवडणूक यंदा केवळ स्थानिक स्वराज्य संस्थेपुरती मर्यादित न राहता, थेट पालकमंत्री उदय सामंत यांच्या राजकीय प्रतिष्ठेची लढत ठरत...
राजकारणात काहीही घडू शकते, दीड महिन्यात चित्र स्पष्ट होईल: सुनील तटकरे
रत्नागिरी:- "सध्या आमचे संपूर्ण लक्ष संसदेच्या अधिवेशनावर आणि त्यामध्ये मांडल्या जाणाऱ्या बिलांवर आहे. पुढच्या दीड महिन्यात काय घडामोडी घडतील, हे काळाच्या उदरात दडलेले आहे....
नगरसेवकांनी उत्तम काम करा अन्यथा राजीनामा द्या
पालकमंत्री उदय सामंत यांचा इशारा
रत्नागिरी:- नगरसेवकाने निवडून आल्यानंतर एका वर्षाच्या आत समाधानकारक आणि अपेक्षित काम न केल्यास त्याला घरी पाठवले जाईल, म्हणजेच त्याचा राजीनामा...
आरक्षणात पत्ता कट, दिग्गजांचा दुसऱ्या मतदारसंघावर डोळा
अनेकांना दिलासा, मातब्बरांचे पुनर्वसन करण्याचा प्रश्न
रत्नागिरी:- जिल्हा परिषद 56 गटाचे आरक्षण सोडत जाहीर झाले. यामध्ये काही दिग्गजांना फटका बसला आहे तर काहींना मात्र लॉटरी...
कोकणनगर येथे प्रौढाचा समुद्राच्या पाण्यात बुडून मृत्यू
रत्नागिरी:- शहरातील मिरकवाडा बंदर येथील जेटी क्र. २ येथे समुद्राच्या पाण्यात बुडालेल्या तरुणाला उपचारासाठी जिल्हा शासकीय रुग्णालयात दाखल केले होते. तेथील वैद्यकीय अधिकाऱ्यांनी त्याला...
गट, गण प्रभाग रचनेच्या 50 हरकतींवर लवकरच सुनावणी
रत्नागिरी:- जिल्हा परिषद व पंचायत समिती गट व गणांची प्रभाग रचना कार्यक्रम सुरु असून सोमवार 21 जुलैपर्यंत नऊ पंचायत समित्यांमध्ये सुमारे 50 हरकती दाखल...
काहींना दिलासा, काहींना धक्का; जिल्हा परिषद आरक्षण सोडत जाहीर
रत्नागिरी:- रत्नागिरी जिल्हा परिषदेच्या एकूण ५६ जागांसाठी आरक्षण प्रक्रिया सोमवारी जिल्हाधिकारी कार्यालयात पार पडली. या प्रक्रियेत निवडणूक आयोगाच्या निर्देशानुसार विविध प्रवर्गांसाठी आरक्षण निश्चित करण्यात...
राष्ट्रवादीच्या जि.प. गटनेतेपदी अजय बिरवटकर यांची एकमताने निवड
रत्नागिरी:- नुकत्याच झालेल्या रत्नागिरी जिल्हा परिषद निवडणुकीनंतर राजकीय घडामोडींना वेग आला आहे. राष्ट्रवादी काँग्रेस (अजित पवार) पक्षाच्या जिल्हा परिषद गटनेतेपदी अजय बिरवटकर यांची एकमताने...
आगामी निवडणुका महायुती म्हणून एकत्र लढणार: ना. सामंत
रत्नागिरी:- आगामी निवडणुका महायुती म्हणून एकत्र लढणार आहोत, आम्हाला घसघशीत बहुमत मिळेल, असा विश्वास उद्योगमंत्री ना. उदय सामंत यांनी व्यक्त केला. प्रत्येक पक्षाने आपापल्या...












