केंद्रीय शिक्षणमंत्री धर्मेंद्र प्रधान यांचा अखेर राजीनामा
तरुणाईचा मोठा विजय
नवी दिल्ली:- गेल्या 35 दिवसांपासून दिल्लीतील जंतर मंतर येथे सुरु असलेल्या कॉकरोच जनता पार्टी आणि विद्यार्थ्यांकडून सुरु असलेल्या आंदोलनाला अखेर यश आले...
उद्धव ठाकरेंचा कार्यकर्त्यांना धीर देण्याचा प्रयत्न
उद्योगमंत्री उदय सामंतांचा टोला
रत्नागिरी:- शिवसेना पक्ष आणि चिन्हाबाबत न्यायालयात आमचे वकील योग्य युक्तिवाद करत असून, न्यायालय मुख्यमंत्री एकनाथ शिंदे यांच्या शिवसेनेला नक्कीच योग्य न्याय...
आफरोज झारी यांचे राजापूर न. प. तील नगरसेविकापदाचे सदस्यत्व रद्द
जिल्हा जातपडताळणी समितीकडून जात प्रमाणपत्र अवैध
राजापूर:- राजापूर नगर परिषदेच्या काँग्रेसच्या नगरसेविका आफरोज महमद झारी यांचे इतर मागास वर्ग न्हावी जातीचे जात प्रमाणपत्र जिल्हा जात...
शैक्षणिक संस्थानी विद्यार्थ्यांना बळजबरीने मोर्चात उतरवले
शिवसेना, भाजप पदाधिकाऱ्यांचा थेट आरोप
रत्नागिरी:- देशभरात गाजत असलेल्या 'नीट' परीक्षेतील कथित घोटाळ्याच्या पार्श्वभूमीवर रत्नागिरीत काढण्यात आलेल्या मोर्चावरून आता स्थानिक राजकारण चांगलेच तापले आहे. हा...
जिल्हा परिषदेत ६ जण होणार स्वीकृत सदस्य
रत्नागिरी:-/महाराष्ट्र राज्यातील महापालिका व नगरपालिकांप्रमाणेच आता जिल्हा परिषद आणि पंचायत समित्यांमध्येही स्वीकृत सदस्य नियुक्त करण्यास राज्य मंत्रिमंडळाने मंजुरी दिली आहे. या निर्णयाचा थेट परिणाम...
भाजप ओबीसी शहराध्यक्षांचा ‘कमळा’ला रामराम; अमित विलणकर ‘मशाल’ हाती घेणार
रत्नागिरी:- भाजपमध्ये गेल्या २५ वर्षांपासून सक्रिय असलेले आणि सध्या ओबीसी शहराध्यक्ष पदाची जबाबदारी सांभाळणारे निष्ठावान कार्यकर्ते अमित विलणकर यांनी अखेर भाजपला रामराम ठोकला आहे....
रत्नागिरी पालिकेचा टक्का घसरला; ९ वर्षांनंतरही मतदारांत निरुत्साह
रत्नागिरी:- रत्नागिरी नगरपरिषद निवडणुकीसाठी मंगळवारी (ता. २) केवळ ५५.०९ टक्के मतदान झाले. नऊ वर्षांच्या प्रदीर्घ कालावधीनंतर निवडणूक होत असतानाही, मतदारांनी दर्शवलेला हा निरुत्साह प्रशासनासाठी...
उबाठा शिवसेनेत पुन्हा भूकंप; नऊ पैकी सहा खासदारांचा स्वतंत्र गट स्थापन
मुंबई:- राजकीय भूकंप घडवत गेल्या काही दिवसांपासून महाराष्ट्राच्या आणि देशाच्या राजकारणात प्रचंड चर्चेत असलेले 'ऑपरेशन टायगर' अखेर पूर्णपणे यशस्वी झाले आहे. उद्धवसेनेला (शिवसेना उद्धव...
महायुती अभेद्य, गैरसमज दूर होतील: ना. सामंत
रत्नागिरी:- महायुतीतील गैरसमज शुक्रवार पर्यंत दूर होतील. ज्या ठिकाणी शिवसेना आणि भाजपचे उमेदवार एकमेकांसमोर उभे आहेत, तेथे अर्ज मागे घेण्याची प्रक्रिया सुरू असल्याचे उद्योगमंत्री...
आरक्षणात पत्ता कट, दिग्गजांचा दुसऱ्या मतदारसंघावर डोळा
अनेकांना दिलासा, मातब्बरांचे पुनर्वसन करण्याचा प्रश्न
रत्नागिरी:- जिल्हा परिषद 56 गटाचे आरक्षण सोडत जाहीर झाले. यामध्ये काही दिग्गजांना फटका बसला आहे तर काहींना मात्र लॉटरी...












