रत्नागिरी तालुक्यात खुल्या प्रवर्गातील ग्रामपंचायतींमध्ये महिलांना पुन्हा संधी
रत्नागिरी:- रत्नागिरी तालुक्यातील 94 ग्रामपंचायतीच्या सरपंचपदाची आरक्षण सोडत आज झाली. यामध्ये अनुसिचत जातीसाठी, नागरिकांचा मागास प्रवर्गासाठी आणि खुल्या प्रवर्गासाठी 47 ठिकाणी महिला सरपंच विराजमान...
लांजा तालुक्यात ३२ ग्रामपंचायतीमध्ये महिलाराज
लांजा:- तालुक्यातील ६० ग्रामपंचायतींच्या सरपंच पदाची आरक्षण सोडत मंगळवारी लांजा येथे काढण्यात आली. यामध्ये सर्वसाधारणसाठी २०, सर्वसाधारण स्त्रीसाठी २०, नागरिकांचा मागास प्रवर्गासाठी ८ आणि...
चिपळुणातील मोठ्या ग्रामपंचायतीत महिला सरपंच; इच्छूकांचा हिरमोड
चिपळूण:- तालुक्यातील १३० ग्रामपंचायतींच्या सरपंचपदसाठी जाहीर झालेल्या आरक्षणात मोठ्या गावात महिलांना चांगली संधी मिळाली आहे. तालुक्यातील श्रीमंत ग्रामपंचायत म्हणून ओळख असलेले खेर्डीत सरपंचपद सर्वसाधरणसाठी...
जिल्ह्यातील सरपंच पदासाठी २२ एप्रिलला आरक्षण सोडत
रत्नागिरी:- जिल्ह्याकरिता सरपंच पदाचे आरक्षण निश्चित करण्यात आलेले असून महाराष्ट्र ग्रामपंचायत (सरपंच व उपसरपंच) निवडणूक नियम, 1964 मधील नियम 3(अ) (ब) व 4 प्रमाणे...
जिल्ह्यातील 847 सरंपचपदाची आज आरक्षण सोडत
रत्नागिरी:- जिल्ह्यातील तालुकानिहाय सरपंचाची पदे वेगवेगळ्या प्रवर्गासाठी आणि महिलांसाठी पुढील पाच वर्षाकरिता (सन 2025 ते 2030 या कालावधीत गठीत होणाऱ्या ग्रामपंचायतीकरिता) आरक्षित करुन सरपंच...
सेना ठाकरे गटातून राजेंद्र महाडिक, विलास चाळकेंसह रोहन बनेंची हकालपट्टी
रत्नागिरी:- राजापूरचे माजी आमदार राजन साळवी यांनी शिंदेंच्या नेतृत्वात शिवसेनेचे धनुष्यबाण हाती घेतले. त्यामुळे रत्नागिरीत ठाकरे गटाला फटका बसला. यातच उद्धव ठाकरेंच्या आदेशाने रत्नागिरीतील...
दापोली नगर पंचायतीमधील पाच नगरसेवक सोडणार उबाठाची साथ
रत्नागिरी:- जिल्हय़ातील राजकीय उलथापालथींमध्ये दापोली नगर पंचायतीमध्येही शिवसेना उबाठाला खिंडार पडणार आहे. येथील पाच नगरसेवकांनी वेगळा गट स्थापन केला असून या नगरसेवकांनी सोमवारी जिल्हा...
राजन साळवी अखेर शिंदेंच्या शिवसेनेत; आनंदाश्रमात शिंदेंच्या उपस्थितीत पक्षप्रवेश
रत्नागिरी:- राजापूरचे माजी आमदार राजन साळवी यांचे मागील काही दिवसांपासून सुरू असलेले प्रवेशनाट्य अखेर संपले. त्यांनी गुरुवारी आपल्या समर्थकांसह टेंभीनाका येथील आनंदाश्रमात उपमुख्यमंत्री एकनाथ...
मी शिवसेनेतच, भाजप प्रवेशाचा प्रश्नच नाही: आ. योगेश कदम
खेड:- विधान परिषदेच्या निकालानंतर शिवसेनेत मोठ्या प्रमाणात बंडाळी उफाळून आली आहे. मंत्री एकनाथ शिंदे आणि समर्थक आमदारांनी काँग्रेस-राष्ट्रवादीसोबत सरकार नको अशी रोखठोक भूमिका घेत...
जिल्हा परिषदेवर उद्यापासून प्रशासक राज; सीईओंच्या हाती कारभाराची सूत्र
रत्नागिरी:- जिल्हा परिषदांचा कार्यकाळ 20 मार्चला समाप्त होत असल्याने 21 मार्चपासून जिल्हा परिषद प्रशासकांच्या हाती जाणार आहे. जिल्हा परिषदेच्या प्रशासकपदी मुख्य कार्यकारी अधिकारी डॉ....