विरोधकांनी विद्यार्थ्यांचे आंदोलन राजकीय स्वार्थासाठी हायजॅक केले

मंत्री उदय सामंत यांचा गंभीर आरोप रत्नागिरी:- नीट परीक्षा आणि शैक्षणिक मुद्द्यांवरून सध्या देशातील राजकीय वातावरण चांगलंच तापलं आहे. या पार्श्वभूमीवर राज्याचे उद्योगमंत्री उदय सामंत...

महायुतीतील समन्वयावर ना. उदय सामंतांची नाराजी

अनिकेत तटकरेंच्या बिनविरोध निवडीच्या श्रेयवादापासून स्वतःला ठेवले अलिप्त रत्नागिरी:- कोकण विभाग स्थानिक स्वराज्य संस्था मतदारसंघातून महायुतीचे उमेदवार अनिकेत तटकरे यांच्या बिनविरोध विजयाचे श्रेय आपल्याला देण्यात...

दिशा समिती बैठकीची ऑनलाईन लिंक वेळेत न मिळाल्याने आ. भास्कर जाधवांचा संताप

जिल्हाधिकाऱ्यांना विचारला जाब; खा. सुनील तटकरेंना देखील सुनावले रत्नागिरी:- ठाकरेंच्या शिवसेनेचे आमदार भास्कर जाधव आपल्या कडक स्वभावामुळे आणि आक्रमक शैलीमुळे सर्वपरिचीत आहेत. काही दिवसांपूर्वी...

राजकारणात काहीही घडू शकते, दीड महिन्यात चित्र स्पष्ट होईल: सुनील तटकरे

रत्नागिरी:- "सध्या आमचे संपूर्ण लक्ष संसदेच्या अधिवेशनावर आणि त्यामध्ये मांडल्या जाणाऱ्या बिलांवर आहे. पुढच्या दीड महिन्यात काय घडामोडी घडतील, हे काळाच्या उदरात दडलेले आहे....

‘ऑपरेशन टायगर’ थांबणार नाही; मविआचे अनेक आमदार संपर्कात

ना. उदय सामंत यांचा खळबळजनक दावा रत्नागिरी:- राज्यातील आगामी राजकीय भूकंपाचे संकेत देत, राज्याचे उद्योगमंत्री आणि रत्नागिरीचे सुपुत्र उदय सामंत यांनी विरोधकांना थेट इशारा दिला...

हर्षराज पाटील यांची युवासेना रत्नागिरी तालुका प्रमुखपदी नियुक्ती

रत्नागिरी:- शिवसेना पक्षाच्या युवासेना रत्नागिरी तालुका प्रमुख पदी हर्षराज पाटील यांची नियुक्ती करण्यात आली आहे. युवासेना सचिव (कोकण विभाग) व महाराष्ट्र राज्य कोअर कमिटी...

संगमेश्‍वर तालुका युवासेनेच्‍या बैठकीला युवा कार्यकर्त्यांचा मोठा प्रतिसाद

रत्‍नागिरी:-शिवसेना युवासेनेची संगमेश्‍वर तालुका कार्यकारिणीची बैठक देवरुख येथे युवासेना जिल्‍हाप्रमुख तुषार साळवी यांच्‍या अध्‍यक्षतेखाली पार पडली. यावेळी युवासेनेच्‍यावतीने राबवण्‍यात येणार्‍या विविध कार्यक्रमांचा आढावा घेण्‍यात...

‘ऑपरेशन टायगर’ वर्षाचे 365 दिवस सुरूच राहणार: ना. सामंत

रत्नागिरी:- "राज्यात रोजच पक्षप्रवेश सुरू आहेत. 'ऑपरेशन टायगर'ला जर नंबर द्यायचे ठरवले, तर वर्षाचे ३६५ दिवस हे ऑपरेशन सुरूच राहील. उद्धव ठाकरे यांची शिवसेना...

“मोठे मोठे गार केले..” ना. उदय सामंतांच्या सूचक स्टेटसने राजकारणात खळबळ

रत्नागिरी:- राजकीय भूकंप आणि अनपेक्षित घडामोडींसाठी ओळखल्या जाणाऱ्या महाराष्ट्राच्या राजकारणात सध्या पुन्हा एकदा वादळ येण्याची चिन्हं आहेत. राज्याचे उद्योगमंत्री उदय सामंत यांनी आपल्या व्हॉट्सॲपवर...

बाळ मानेंना भाजपचे दरवाजे बंद; प्रदेशाध्यक्ष रविंद्र चव्हाण यांचा थेट निर्णय

रत्नागिरी:- भारतीय जनता पार्टीमध्ये प्रवेश केल्यानंतर माघारी गेल्या नंतर भाजप पुन्हा पक्षात घेत नाही. प्रदेशाध्यक्ष आहे तोपर्यंत बाळ माने यांना भाजप प्रवेश नाहीच असे...