सोमवारी संपूर्ण रत्नागिरी शहराचा पाणीपुरवठा बंद राहणार
रत्नागिरी:- रत्नागिरी शहरातील नागरिकांसाठी एक महत्त्वाची सूचना आहे.महावितरण विभाग आणि नगर परिषद पाणी पुरवठा विभाग यांच्या संयुक्त नियोजित कामांमुळे सोमवार, दिनांक २७ एप्रिल रोजी...
मंडणगड, दापोलीसह राजापुरात ५० वर्षांसाठी खाणपट्टे मंजूर
महसुलाची गंगा पण पर्यावरणाचे काय?
रत्नागिरी:- कोकणच्या निसर्गसमृद्ध भूगर्भात दडलेल्या खनिज संपत्तीचा आता मोठ्या प्रमाणावर उपसा होणार आहे. रत्नागिरी जिल्ह्यातील मंडणगड, दापोली आणि राजापूर या...
आजारपणाला कंटाळून टिके येथे तरुणाची आत्महत्या
रत्नागिरी:- रत्नागिरी तालुक्यातील टिके भातडेवाडी येथे एका ४१ वर्षीय तरुणाने आपल्या राहत्या घरी गळफास लावून आत्महत्या केल्याची धक्कादायक घटना घडली आहे. सततचे आजारपण आणि...
रत्नागिरी नगर परिषदेची जुनी इमारत अखेर जमीनदोस्त
रत्नागिरी:- रत्नागिरी नगर परिषदेची जुनी इमारत अखेर पाडण्यात आली आहे. अनेक दशकांपासून उभी असलेली ही इमारत केवळ एक प्रशासकीय केंद्र नव्हती, तर रत्नागिरीच्या राजकीय...
रत्नागिरी जिल्हा ‘डिजिटल जनगणने’साठी सज्ज
१ मे पासून नागरिकांना ऑनलाईन माहिती भरता येणार
रत्नागिरी:- भारताच्या आगामी 'डिजिटल जनगणना २०२७' साठी रत्नागिरी जिल्हा प्रशासन पूर्णपणे सज्ज झाले असून प्रत्यक्ष कामकाजाला वेग...
कोकणचा राजा संकटात! रत्नागिरीत अवकाळी पावसाचे सावट
रत्नागिरी:- गेल्या काही दिवसांपासून असह्य उकाड्याने त्रस्त असलेल्या रत्नागिरीकरांना निसर्गाच्या बदलत्या रूपाचा फटका बसण्याची शक्यता निर्माण झाली आहे. बुधवारी पहाटे काही भागात किरकोळ पाऊस...
महसूल कर्मचाऱ्यांच्या संपामुळे प्रशासकीय कामकाज ठप्प
बुधवारपासून महसूल संघटनाही संपात सामील; सातबारा, दाखल्यांसाठी नागरिकांचे हाल
रत्नागिरी:- राज्य सरकारी कर्मचारी मध्यवर्ती संघटनेने पुकारलेल्या बेमुदत संपाचा रत्नागिरी जिल्ह्यात मोठा परिणाम दिसून येत आहे....
बेपत्ता प्रौढाचा काजूच्या बागेत आढळला मृतदेह
हातखंबा येथील खळबळजनक घटना
रत्नागिरी:- रत्नागिरी तालुक्यातील बाणखिंड येथील रहिवासी असलेले उदय वासुदेव सागवेकर (वय ५४) यांचा मृतदेह हातखंबा-करवती येथील काजूच्या बागेत आढळून आल्याने परिसरात...
रत्नागिरी शहरातील जलवाहिनी ठरतेय डोकेदुखी
आठवड्यातून तीनदा फुटली, हजारो लिटर पाणी वाया
रत्नागिरी:- शहारतील सुधारित पाणी योजनेच्या २ किलोमीटरच्या जलवाहिनीचे अवघड जागेचे दुखणे अजूनही कायम आहे. वाहिनी फुटली नाही, असा...
जिल्ह्यातील 26 हजार 485 ग्रामस्थांना पाणी टंचाईच्या झळा
रत्नागिरी:- जिल्ह्यात पाणीटंचाईच्या झळा दिवसागणिक तीव्र होउ लागल्या आहेत. वाढत्या उन्हाळय़ाच्या तडाख्याने दिवसागणिक पाणीटंचाई ग्रस्त गावांच्या संख्येत भर पडू लागली आहे. सद्या जिल्ह्यात रत्नागिरीसोबत...












