चौगले लावगण शिप रिपेअर कंपनीत शॉक लागून कामगाराचा मृत्यू
रत्नागिरी:- तालुक्यातील चौगले लावगण शिप रिपेअर प्रा. लिमिटेड या कंपनीत स्टार्ट बोर्डच्या इंजिनवरील पंप रुममधील मोटार दुरुस्तीचे काम करताना कामगाराला शॉक लागला. उपचारासाठी प्राथमिक...
खानू येथे भीषण अपघातात एकाच कुटुंबातील चौघे जखमी
रत्नागिरी:- रत्नागिरी-कोल्हापूर राष्ट्रीय महामार्गावर १६ जून रोजी रात्री ८ वाजण्याच्या सुमारास झालेल्या भीषण अपघातात एकाच कुटुंबातील चौघे जण गंभीर जखमी झाले आहेत. खानू गावच्या...
शीळ धरणाने गाठला तळ; पाऊस लांबल्यास भीषण टंचाईचे संकट
रत्नागिरी:- रत्नागिरी शहराला मुख्य पाणीपुरवठा करणाऱ्या शीळ धरणातील पाणीसाठा अवघ्या एका आठवड्यात तब्बल ०.३७ दशलक्ष घनमीटरने (घ.मी.) कमी झाला आहे. कडक ऊन आणि पावसाने...
मारुती मंदिर येथे एसटी- कारचा अपघात
सुदैवाने जीवितहानी टळली
रत्नागिरी:- शहरातील गजबजलेल्या मारुती मंदिर चौक परिसरात आज संध्याकाळी सातच्या सुमारास एसटी बस आणि कारचा अपघात झाल्याची घटना घडली. रत्नागिरी आगारातून बोरिवलीच्या...
धामणसेत गळफास घेत तरुणाची आत्महत्या
रत्नागिरी:- तालुक्यातील धामणसे हटवाडी येथे गळफास घेवून तरुणाने आत्महत्या केली. ही घटना बुधवार 17 जून रोजी सकाळी ६ वा.सुमारास उघडकीस आली.
अशोक बाळकृष्ण पवार (३५,...
पाण्याची गंभीर परिस्थिती निर्माण झाल्यास एमआयडीसीच्या धरणातून पाणी पुरवठा
रत्नागिरी:- यंदा मान्सूनने अपेक्षित वेग न घेतल्याने रत्नागिरी जिल्ह्यातील धरणांमधील पाणीसाठा चिंताजनक पातळीवर पोहोचला असून तो केवळ १२ ते १५ टक्क्यांपर्यंत मर्यादित राहिला आहे....
लाडकी बहीण योजनेसाठी जिल्ह्यातील 46 हजार 963 महिला कायमस्वरूपी अपात्र
रत्नागिरी:- लाडकी बहीण योजना अंतर्गत राज्यभरातराबविण्यात आलेल्या विशेष ई-केवायसी मोहिमेनंतर रत्नागिरी जिल्ह्यातून एक मोठी आकडेवारी समोर आली आहे. जिल्ह्यातील तब्बल ४६ हजार ९६३ महिला...
तुकाराम मुंढे पॅटर्नचा कोकणात धमाका
रत्नागिरीत ६० हॉटेल्सवर छापेमारी करत ६ लाखांचा गुटखा जप्त
रत्नागिरी:- कोकण किनारपट्टीवरील पर्यटनाचे मुख्य केंद्र असलेल्या रत्नागिरी जिल्ह्यात अन्न व औषध प्रशासनाने एक मोठी आणि...
रत्नागिरीकरांचे हवाई वाहतुकीचे स्वप्न लवकरच प्रत्यक्षात उतरणार
रत्नागिरी:- कोकणच्या विकासाला नवी गती देणाऱ्या आणि रत्नागिरीकरांचे दीर्घकाळापासूनचे स्वप्न असलेल्या रत्नागिरी विमानतळ सुरू होण्याचा कालावधी आता अगदी जवळ आला आहे. या विमानतळावरून लवकरच...
रत्नागिरीतील वाटद येथे सीएनजी गॅसचा नवा प्रकल्प: ना. सामंत
रत्नागिरी:- रत्नागिरीच्या औद्योगिक आणि नागरी विकासाला मोठी चालना देणारा निर्णय घेत, रत्नागिरी तालुक्यातील वाटद येथे सीएनजी गॅसचा नवा प्रकल्प उभारण्यात येणार असल्याची माहिती राज्याचे...












