दोन वर्षांत दहा जणांचे शस्त्र परवाने केले रद्द
जिल्ह्यात पोलिसांची धडक कारवाई
रत्नागिरी:- स्वसंरक्षण आणि शेती संरक्षणासाठी दिल्या जाणाऱ्या शस्त्र परवान्यांचा वाढता गैरवापर रोखण्यासाठी रत्नागिरी पोलिसांनी कठोर भूमिका घेतली असून गेल्या दोन वर्षांत...
रत्नागिरी शहरवासीयांची पाण्याची चिंता मिटणार!
पालकमंत्री उदय सामंत यांच्या हस्ते पानवल धरणाच्या नूतनीकरण कामाचे लोकार्पण
रत्नागिरी:- रत्नागिरी शहराच्या पाणीपुरवठ्याच्या दृष्टीने अत्यंत महत्त्वाचे पाऊल उचलण्यात आले असून, रत्नागिरी नगर परिषदेच्या अखत्यारीत...
गणपतीपुळे समुद्रकिनारी पाच पर्यटक बुडाले, शोध सुरू
रत्नागिरी:- तालुक्यातील गणपतीपुळे येथे पर्यटनासाठी आलेल्या संभाजीनगर येथील पर्यटकांपैकी पाच जण बुडाल्याची घटना शनिवारी सकाळी १० वाजण्याच्या सुमारास घडली आहे. यातील दोघांना वाचविण्यात यश...
जाकीमिऱ्या, काळबादेवीत ‘पाईल जेट्टी’ उभारण्याचा मार्ग मोकळा
रत्नागिरी:- जिल्ह्यातील सागरी दळणवळणाला आणि पर्यटनाला मोठी गती देण्यासाठी राज्य शासनाने एक महत्त्वपूर्ण पाऊल उचलले आहे. रत्नागिरी तालुक्यातील जाकिमिऱ्या आणि काळबादेवी या दोन प्रमुख...
जलतरण तलावांसाठी होणारा पाणीपुरवठा तात्काळ बंद करण्याचे निर्देश
पिण्याच्या पाण्याला सर्वोच्च प्राधान्य: जिल्हाधिकारी
रत्नागिरी:- मान्सूनच्या आगमनाला झालेला विलंब आणि जिल्ह्यात निर्माण झालेली संभाव्य पाणीटंचाईची स्थिती लक्षात घेता नागरिकांनी उपलब्ध पाण्याचा अत्यंत काटकसरीने वापर...
मुरुगवाडा येथील वृद्ध महिलेचा आकस्मिक मृत्यू
रत्नागिरी:- श्वास घेण्यास त्रास जाणवू लागलेल्या वृद्ध महिलेला उपचारासाठी जिल्हा शासकीय रुग्णालयात दाखल केले. तेथील वैद्यकीय अधिकाऱ्यांनी तिला तपासून मृत घोषित केले. सुनिता रमाकांत...
पावसाळ्यातही शहरवासीयांचा घसा कोरडाच; पानवल धरणाचे काम अद्याप अपूर्णच
रत्नागिरी:- धरण उशाशी आणि कोरड घशाशी या म्हणीचा प्रत्यय सध्या रत्नागिरीकरांना येत आहेत. पालिकेच्या माध्यमातून १६ कोटी रुपये खर्च करून पानवल धरणाची दुरूस्ती आणि...
पाण्याचा वापर अत्यंत काटकसरीने करा: जिल्हाधिकारी
टंचाई नियोजनासाठी आढावा बैठकीत पिण्याच्या पाण्याला सर्वोच्च प्राधान्य देण्याचे निर्देश
रत्नागिरी:- निसर्गाने समृद्ध असलेल्या आपल्या रत्नागिरी जिल्ह्यात सध्या काही गावांमध्ये निर्माण झालेली पाण्याची परिस्थिती ही...
मेर्वी येथे विहिरीत पडलेल्या वृद्ध महिलेचा मृत्यू
पावस:- वृद्ध महिला बाथरुम मध्ये जाते असे सांगून घरातून निघून गेली. बराच वेळ परत न आल्याने नातेवाईकांनी शोध घेतला असता ती विहिराच्या पाण्यात आढळली....
चौगले लावगण शिप रिपेअर कंपनीत शॉक लागून कामगाराचा मृत्यू
रत्नागिरी:- तालुक्यातील चौगले लावगण शिप रिपेअर प्रा. लिमिटेड या कंपनीत स्टार्ट बोर्डच्या इंजिनवरील पंप रुममधील मोटार दुरुस्तीचे काम करताना कामगाराला शॉक लागला. उपचारासाठी प्राथमिक...












