सळ्यांच्या ढिगाऱ्यात अडकलेल्या ट्रक चालकाचा मृतदेह विहिरीतून काढला बाहेर
सुरक्षिततेच्या अभावामुळे २५ वर्षीय तरुणाने गमावला प्राण; क्रेनच्या साहाय्याने मृतदेह बाहेर
रत्नागिरी:- रत्नागिरी-कोल्हापूर महामार्गावरील हातखंबा येथे रविवारी घडलेल्या भीषण अपघाताने संपूर्ण जिल्हा हादरला आहे. लोखंडी...
रत्नागिरीत गुन्हेगारीचा आलेख घसरला; मात्र ‘घरफोडी’च्या गुन्ह्यांची पोलिसांना ताप
रत्नागिरी:- कोकणची राजधानी असलेल्या रत्नागिरी शहरात गेल्या तीन वर्षांत गुन्हेगारीच्या स्वरूपात मोठा बदल झाला आहे. २०२३ ते २०२५ या कालावधीत शहराचा एकूण गुन्हेगारीचा आलेख...
रेल्वेतून पडलेल्या अनोळखी प्रवाशाचा मृत्यू
रत्नागिरी:- निवसर ते आडवली रेल्वेस्टेशन दरम्यान ट्रक बेशुद्ध व जखमी अवस्थेत आढळलेल्या अनोळखीला उपचारासाठी जिल्हा शासकीय रुग्णालयात दाखल केले होते. अतिदक्षता विभागात उपचार सुरु...
कुंभवडे-सागवे बॉक्साईट उत्खनन प्रकल्पास उबाठा सेनेचा तीव्र विरोध
जनआंदोलन छेडण्याचा इशारा
रत्नागिरी:- कुंभवडे, सागवे आणि नाणार परिसरातील प्रस्तावित बॉक्साईट उत्खनन प्रकल्पावरून आता राजकीय वातावरण तापू लागले आहे. शिवसेना (उद्धव बाळासाहेब ठाकरे) पक्षाने या...
जनतेची भूमिका तीच माझी भूमिका: ना. सामंत
कुंभवडे-सागवे बॉक्साईट प्रकल्पास पालकमंत्री उदय सामंत यांचाही विरोध
रत्नागिरी:- राजापूर तालुक्यातील कुंभवडे-सागवे परिसरात होऊ घातलेल्या प्रस्तावित बॉक्साईट उत्खनन प्रकल्पावरून सध्या जिल्ह्यात राजकीय हालचालींना वेग आला...
नाणीज येथे इकोची बोलेरो पिकअपला धडक
पुण्यातील चालकावर गुन्हा दाखल
रत्नागिरी:- कोल्हापूर-रत्नागिरी महामार्गावर नाणीज जुनामठ येथे भरधाव वेगाने येणाऱ्या एका इको गाडीने समोरून जाणाऱ्या बोलेरो पिकअपला जोरदार धडक देऊन भीषण अपघात...
वरवडे- तिवरे बंदर येथील वृद्धाची आत्महत्या
रत्नागिरी:- तालुक्यातील तिवरी बंदर येथील वृद्धाने घराच्या पडवीच्या छताच्या लोखंडी चॅनला दोरीच्या सहाय्याने गळफास घेऊन आत्महत्या केली. सूर्यकांत सखाराम राणे (वय ८५, रा. तिवरी...
रत्नागिरी शहर परिसरात मद्यपान करणाऱ्या तीन तरुणांविरुद्ध गुन्हा
रत्नागिरी:- शहरातील मांडवी बीच, मारुती मंदिर आणि भगवती बंदर येथील सार्वजनिक ठिकाणी मद्यपान करणाऱ्या तीन जणांविरुद्ध शहर पोलिस ठाण्यात गुन्हा दाखल करण्यात आला आहे....
सरकारने 220 रुपये देऊन हापूस उत्पादकांच्या तोंडाला पाने पुसली
राजू शेट्टी; 15 मे नंतर वर्षा बंगल्यावर धडकण्याचा इशारा
रत्नागिरी:- राज्याच्या मंत्र्यांच्या बंगल्यांच्या नूतनीकरणासाठी आणि आलिशान गाड्यांसाठी सरकारकडे कोट्यवधींचा निधी आहे, मात्र कोकणच्या हापूस उत्पादकांच्या...
रत्नागिरीकरांनो पाणी जपून वापरा! सोमवारी शहराचा पाणी पुरवठा राहणार बंद
रत्नागिरी:- रत्नागिरी शहरातील नागरिकांसाठी एक महत्त्वाची बातमी आहे. नगरपरिषदेच्या पाणी पुरवठा विभागामार्फत जलवाहिन्या आणि वितरण व्यवस्थेच्या प्रतिबंधात्मक देखभाल व दुरुस्तीचे काम हाती घेण्यात आले...












