कोकणवासीयांना दिलासा! होळीसाठी २०९ विशेष गाड्या
मध्य रेल्वेकडून रत्नागिरी, चिपळूणसाठी जादा फेऱ्या
रत्नागिरी:- होळी पार्श्वभूमीवर प्रवाशांची वाढती गर्दी लक्षात घेऊन मध्य रेल्वेने मोठा निर्णय घेतला असून, मुंबई, नागपूर, चिपळूण, रत्नागिरीसह विविध...
कारवांचीवाडी येथे उतारावर उभा असलेला ट्रक घुसला घरात
रत्नागिरी:- रत्नागिरी शहरातील कारवांचीवाडी येथे रविवारी सकाळी सुमारे ८ वाजण्याच्या सुमारास एक डंपर थेट घराच्या आवारात घुसल्याची घटना घडली. गितेश तांडेल यांच्या घराच्या आवारात...
शॉर्टसर्किटमुळे कशेळीत घर जळून खाक
८ लाखांची हानी
राजापूर:- तालुक्यातील कशेळी येथे घराला आग लागल्याची घटना शुक्रवारी (ता. १३) रात्री घडली. यामध्ये घर पूर्ण जळून खाक झाल्याने सुमारे आठ लाखांचे...
शिरगाव-गायवाडी येथे गाडी काढण्यास सांगितल्याने ज्येष्ठ नागरिकाला धमकी
रत्नागिरी:- रत्नागिरी शहराजवळील शिरगाव-गायवाडी येथे जमिनीच्या वादातून एका ५८ वर्षीय व्यक्तीला 'दाऊदचा माणूस' असल्याचे सांगून जीवे मारण्याची धमकी देण्यात आली आहे. याप्रकरणी दोन जणांविरुद्ध...
कोकणातील कातळशिल्पांना मिळणार जागतिक ओळख
मुंबई, रत्नागिरीत 'वर्ल्ड हेरिटेज डेस्क' स्थापन
रत्नागिरी:- कोकणातील कातळशिल्पांच्या संवर्धन व संशोधनासाठी मोठा निर्णय घेत राज्यशासनाने महत्त्वाचा शासननिर्णय जारी केला आहे. कातळशिल्पांविषयी संशोधन, नवीन स्थळांचा...
बसमध्ये तरुणीचा पाठलाग करून छेडछाड; रत्नागिरी पोलिसांची तत्काळ कारवाई
रत्नागिरी:- बारावीची परीक्षा देऊन घरी परतणाऱ्या एका महाविद्यालयीन तरुणीचा पाठलाग करून, तिचे चोरून फोटो काढणाऱ्या एका नराधमाला रत्नागिरी पोलिसांनी अवघ्या काही वेळातच बेड्या ठोकल्या....
नोकरदारांकडे रिक्षा परवाने,गरजू चालकांवर अन्याय
रत्नागिरी:- रत्नागिरी जिल्ह्यात रिक्षा व्यवसायहा बेरोजगारांसाठी उपजीविकेचे महत्त्वाचे साधन मानले जाते. मात्र, प्रत्यक्षात नोकरी करत असतानाही अनेक व्यक्तींनी रिक्षा परवाने मिळविल्याचे, तसेच परवाना स्वतःकडे...
ईपीएस १९९५ पेन्शनधारकांचा रत्नागिरीत मोर्चा; जिल्हाधिकाऱ्यांना निवेदन
रत्नागिरी:- ईपीएस १९९५ अंतर्गत पेन्शन घेणाऱ्या नागरिकांनी आपल्या विविध मागण्यांसाठी आज रत्नागिरी येथे मोर्चा काढला. शहरातील प्रमुख मार्गांवरून निघालेला हा मोर्चा जिल्हाधिकारी कार्यालयावर धडकला....
प्रशासन सहजासहजी कुणाला जुमानत नाही, सुनेत्राताईंना अजित पवारांची भूमिका घ्यावीच लागेल: चंद्रकांत पाटील
रत्नागिरी:- ‘प्रशासन सहजासहजी कोणाला जुमानत नाही. त्यासाठी अजित पवार यांनी जशी आपल्या कामातून प्रशासनात आदरयुक्त भीती निर्माण केली, तशीच भूमिका घ्यावी लागेल,’ असा सल्ला...
रत्नागिरी नगरपालिकेचे मुख्याधिकारी वैभव गारवे यांचा मुख्यमंत्र्यांच्या हस्ते होणार गौरव
'१५० दिवस सेवाकर्मी' अभियानात १०० टक्के गुणांसह राज्यात बाजी
रत्नागिरी:- महाराष्ट्र शासनाच्या वतीने राबविण्यात आलेल्या '१५० दिवस सेवाकर्मी' अभियानांतर्गत प्रशासकीय कामकाजात उत्कृष्ट कामगिरी केल्याबद्दल रत्नागिरी...












