रनपचा थकबाकीदारांवर कारवाईचा बडगा; ७३ मालमत्ता सील, ६१ नळ कनेक्शन खंडित
रत्नागिरी:- रत्नागिरी शहरात थकीत घरपट्टी आणि कर वसुलीसाठी नगर परिषदेने आता अत्यंत आक्रमक पवित्रा घेतला आहे. वारंवार सूचना देऊनही कर न भरणाऱ्या थकबाकीदारांविरुद्ध जप्ती...
भाट्ये येथील पुलाचे तातडीने स्ट्रक्चरल ऑडिट करा
नगरसेवक अमित विलणकर यांची मागणी
रत्नागिरी:- शहरातील प्रभाग क्रमांक १५ मधील भाट्ये येथील जुन्या पुलाची अवस्था सध्या अत्यंत बिकट झाली असून, या पुलाच्या संरक्षक भिंतीचा...
रत्नागिरीतील पहिल्या महिला स्त्रीरोग तज्ञ डॉ. सुनिता चव्हाण यांचे निधन
रत्नागिरी:- स्वस्तिक हॉस्पिटल व चिरायु हॉस्पिटलच्या संस्थापिका रत्नागिरी जिल्ह्यातील पहिल्या महिला स्त्रीरोग तज्ञ डॉ. सौ. सुनिता रमेश चव्हाण यांना आज पहाटे दीर्घ आजाराने देवाज्ञा...
रत्नागिरीत रॅगिंगचा धक्कादायक प्रकार; ‘शासकीय अभियांत्रिकी’मधील ८ विद्यार्थ्यांवर तक्रार
रत्नागिरी:- शहरातील लोकनेते शामराव पेजे शासकीय अभियांत्रिकी महाविद्यालयातून रॅगिंगचा एक खळबळजनक प्रकार समोर आला आहे. 'कॉमन ऑफ' घेण्यासाठी ८ विद्यार्थ्यांनी मिळून ३ विद्यार्थ्यांना मानसिक...
पतीसोबत भांडण झाल्याने पत्नीने घेतले विषारी औषध
रत्नागिरी:- पतीसोबत भांडण झाल्याच्या रागातून पत्नीने राहत्या घरी विषारी औषध प्राशन केले. तिला उपचारांसाठी जिल्हा शासकिय रुग्णालयात दाखल करण्यात आले आहे. ही घटना गुरुवार...
जिल्हा परिषद विषय समित्यांची निवड 25 मार्चला
मातब्बर आणि अनुभवी सदस्यांना पहिल्या टर्ममध्ये संधी
रत्नागिरी:- जिल्हा परिषदेच्या विषय समिती सभापती पदांच्या निवडीचा कार्यक्रम जाहीर झाला असून येत्या २५ मार्च रोजी ही महत्त्वपूर्ण...
हातखंब्याजवळ गॅस टँकर उलटून अपघात; मोठी दुर्घटना टळली
अपघातानंतर काही वेळात मुंबई-गोवा महामार्गावरील वाहतूक सुरळीत
रत्नागिरी:- मुंबई-गोवा महामार्गावर हातखंबा येथील चरवेली गावाजवळ एलपीजी गॅस वाहून नेणारा टँकर पलटी झाल्याची घटना घडली. सुदैवाने, या...
जिल्ह्यातील ३३६ पाणी नमुन्यांपैकी १० नमुने दूषित
चिपळूण तालुक्यात सर्वाधिक प्रमाण
रत्नागिरी:- रत्नागिरी जिल्हा परिषदेच्या जिल्हा पाणी व स्वच्छता मिशन कक्ष, जिल्हा परिषद रत्नगिरी यांच्यामार्फत पाणी गुणवत्ता तपासणी करण्यात आली. फेब्रुवारी महिन्यात...
कोकणच्या विकासाला गती; जयगड खाडीवर ७५० कोटींचा भव्य पूल
रेवस-रेड्डी सागरी महामार्गाचे काम युद्धपातळीवर
रत्नागिरी:- कोकण किनारपट्टीवरील प्रवास वेगवान करण्यासाठी आणि पर्यटनाला नवी झळाळी देण्यासाठी महाराष्ट्र राज्य रस्ते विकास महामंडळाने कंबर कसली आहे. रेवस-रेड्डी...
जिल्हा परिषद पदाधिकाऱ्यांची शासकीय निवासस्थाने की भंगाराचे गोडाऊन?
शासकीय निवासस्थानाची अवस्था दयनीय; दुरुस्तीची आवश्यकता
रत्नागिरी:- जिल्हा परिषदेचा चार वर्षांचा प्रदीर्घ वनवास अखेर संपला आणि लोकप्रतिनिधींच्या हाती कारभाराची सूत्रे आली. सोमवारी अध्यक्षपदी अस्मिता केंद्रे...












