जिल्ह्यात पुढील चार दिवस वादळी पावसाचा इशारा

रत्नागिरी:- रत्नागिरी जिल्ह्यामध्ये पुढील चार दिवसांत हवामानात मोठे बदल होणार असून जिल्हावासीयांना एकाचवेळी कडक उन्हाचा उकाडा आणि सोसाट्याच्या वाऱ्यासह वादळी पावसाचा सामना करावा लागणार...

एक जूनपासून यांत्रिक मासेमारीवर बंदी

नियम मोडल्यास नौकेसह मासळी जप्त होणार रत्नागिरी:- महाराष्ट्र सागरी मासेमारी नियमन अधिनियम १९८१ अन्वये, यावर्षी १ जून ते ३१ जुलै या कालावधीत महाराष्ट्र राज्याच्या क्षेत्रीय...

नाखरे येथे कुकरमधील गरम डाळ अंगावर उडून भाजलेल्या तरुणीचा मृत्यू

रत्नागिरी:- कुकरमधील गरम डाळ अंगावर उडाल्याने भाजलेल्या एका २३ वर्षीय तरुणीचा उपचारापूर्वीच दुर्दैवी मृत्यू झाल्याची घटना रत्नागिरीत घडली आहे. लक्ष्मी हल्लेपा बुदीहल (रा. नाखरे,...

झाडावरुन पडून कोतवडे येथील वृद्ध जखमी

रत्नागिरी:- रातांबीच्या झाडावर चढून फांद्या तोडत असताना वृद्ध पडला. त्याला मुका मार लागला. उपचारासाठी जिल्हा शासकीय रुग्णालयात दाखल करण्यात आले आहे. सुरेश आबा मांडवकर...

विषारी औषध प्राशन केलेला हरचिरी येथील तरुण रुग्णालयात

रत्नागिरी:- तालुक्यातील हरचिरी येथील तरुणाने गवत मारण्याचे विषारी औषध प्राशन केले. अस्वस्थ वाटू लागल्यानंतर नातेवाईकांनी उपचारासाठी जिल्हा शासकीय रुग्णालयात दाखल केले आहे. संतोष पांडुरंग...

रत्नागिरीकरांना दिलासा; शीळ धरणात २० जूनपर्यंत पाणी पुरेल इतका साठा उपलब्ध

पाणी कपातीची गरज नाही: निमेश नायर रत्नागिरी:- रत्नागिरी शहराला पाणीपुरवठा करणाऱ्या शीळ धरण क्षेत्रात सध्या समाधानकारक पाणीसाठा उपलब्ध असून, शहरवासीयांना २० जूनपर्यंत पाणी कपातीची झळ...

इराण-अमेरिका युद्धाचा फटका; पेट्रोल- डिझेलच्या दरात मोठी वाढ

पेट्रोलचा १०८.५८ तर डिझेलचा ९५.०८ रुपये प्रतिलिटर भाव रत्नागिरी:- गेल्या काही दिवसांपासून इराण आणि अमेरिका यांच्यात सुरू असलेल्या युद्धजन्य परिस्थितीमुळे जागतिक स्तरावर इंधन संकट निर्माण झाले आहे. याचे...

जिल्ह्यात ‘ब्लॅक पँथर’चा वावर वाढला; २५ हून अधिक काळ्या बिबट्यांची शक्यता

रत्नागिरी:- मागील काही महिन्यात कोकणात ब्लॅक पँथर अर्थात काळे बिबटे आढळून येण्याच्या घटनामध्ये वाढ झाली आहे. अतिशय दुर्मीळ असणाऱ्या काळ्या बिबट्यांची संख्या कोकणात गेल्या...

नाणीज-जुनामठ येथील अपघात प्रकरणी ट्रॅक्टर चालकाविरुद्ध गुन्हा

रत्नागिरी:- तालुक्यातील नाणीज-जुनामठ येथील रस्त्यावर झालेल्या अपघात प्रकरणी पलायन करणाऱ्या संशयित ट्रॅक्टर चालकाविरुद्ध ग्रामीण पोलिस ठाण्यात गुन्हा दाखल करण्यात आला आहे. ही घटना सोमवारी...

स्वगणना १००% पूर्ण करणारे ‘दळवटणे’ ठरले जिल्ह्यातील पहिले गाव

रत्नागिरी:- भारताच्या जनगणना २०२७ या महामोहिमेचा श्रीगणेशा झाला असून, चिपळूण तालुक्यातील मौजे दळवटणे गावाने या मोहिमेत ऐतिहासिक कामगिरी केली आहे. स्वगणना प्रक्रिया १००% पूर्ण...