मोर्चावर झालेला आरोप पालकमंत्री उदय सामंत यांना अडचणीत आणणारा 

शाहू फुले आंबेडकर मंचाचे प्रतिनिधी अभिजित हेगशेट्ये यांचा थेट आरोप रत्नागिरी:- "हा मोर्चा कोणा एका विशिष्ट नेत्याच्या किंवा मंत्र्यांच्या विरोधात नव्हता. शिवसेना जिल्हाप्रमुख राहुल पंडित...

खरवते येथील प्रौढाचा आकस्मिक मृत्यू

रत्नागिरी:- अचानक तब्बेत बिघडलेल्या प्रौढाला उपचारासाठी प्राथमिक आरोग्य केंद्र कोतवडे येथे दाखल केले होते. अधिक उपचारासाठी जिल्हा रुग्णालयात दाखल केले असता त्यांच्यावर उपचार सुरु...

पावस- मेर्वी मार्गावर मद्यपान करणाऱ्या प्रौढाविरुद्ध गुन्हा

रत्नागिरी:- तालुक्यातील मेर्वी येथील स्मशानभूमीकडे जाणाऱ्या रस्त्यावर जंगली झाडांच्या आडोशाला मद्यपान करणाऱ्याविरुद्ध पुर्णगड सागरी सुरक्षा पोलिस ठाण्यात गुन्हा दाखल कऱण्यात आला आहे. दिनेश यशवंत...

दिल्लीत विद्यार्थी आंदोलनावर झालेल्या पोलिस कारवाईच्या निषेधासाठी तरुणाई उतरली रस्त्यावर

रत्नागिरीतील मोर्चात हजारो नागरिकांची उपस्थिती रत्नागिरी:- दिल्लीतील विद्यार्थी आंदोलनावर झालेल्या पोलिसी कारवाईच्या निषेधार्थ गुरुवार २३ जुलै रत्नागिरी शहरात हजारो विद्यार्थी, नागरिक, विविध विद्यार्थी संघटना, सामाजिक...

पुढील दोन दिवस जिल्ह्यात पावसाचा मुक्काम; आज जिल्ह्याला यलो अलर्ट

रत्नागिरी:- रत्नागिरी जिल्ह्याला सलग तीन दिवस पावसाने चांगलेच झोडपून काढले आहे. जिल्ह्यात दिवसा पावसाची विश्रांती आणि रात्रीत मुसळधार पाऊस पडत असल्याचे चित्र आहे. गेल्या...

जिल्ह्यासाठी ९ हजार १९० कोटींचा वार्षिक पत आराखडा

जिल्हाधिकारी मनुज जिंदल यांच्या हस्ते अनावरण रत्नागिरी:- जिल्ह्याच्या आर्थिक विकासाला गती देण्यासाठी आर्थिक वर्ष २०२६-२७ साठी ९ हजार १९० कोटी रुपयांच्या वार्षिक पत आराखड्याचे जिल्हाधिकारी...

रत्नागिरी-मुंबई सी प्लेन सेवा सुरू करण्यासाठी हालचाली

रत्नागिरी:- रत्नागिरी ते मुंबई दरम्यान सी-प्लेन सेवा सुरू करण्याची घोषणा झाल्यानंतर आता या महत्त्वाकांक्षी प्रकल्पाच्या प्रत्यक्ष अंमलबजावणीसाठी प्रशासकीय आणि तांत्रिक पातळीवर मोठ्या हालचाली सुरू...

रत्नागिरी जिल्हा परिषदेवर आज धडकणार ‘धडक मोर्चा’

आरोग्य यंत्रणेच्या दुरवस्थेविरोधात जनआक्रोश रत्नागिरी:- रत्नागिरी जिल्ह्यात एका बाजूला विकासकामांच्या नावाखाली करोडो रुपयांचा निधी खर्च केला जात असल्याचा दावा केला जात असताना, दुसऱ्या बाजूला मात्र...

जयगड बंदर-सातारा द्रुतगती महामार्गाच्या उभारणीला वेग

जयगड ते सातारा अंतर 1 तासात होणार शक्य रत्नागिरी:- कोकणातील अत्यंत महत्त्वाचे जयगड बंदर पश्चिम महाराष्ट्राशी थेट जोडण्यासाठी जयगड-चिपळूण-सातारा या ९८ किलोमीटर लांबीच्या नवीन द्रुतगती...

तरुणाच्या अपघाती मृत्यूनंतर अज्ञात वाहनचालक फरार; गुन्हा दाखल

आंबा घाटातील घटना रत्नागिरी:- रत्नागिरी-कोल्हापूर महामार्गावरील आंबा घाटात एका अज्ञात वाहनाने दुचाकीला दिलेल्या भीषण धडकेत एका ३० वर्षीय तरुणाचा जागीच मृत्यू झाल्याची दुर्दैवी घटना १९...