रत्नागिरीत अनधिकृत एलईडी मासेमारीवर कारवाई

‘भराडी प्रसन्न’ नौका मत्स्यव्यवसाय विभागाकडून जप्त रत्नागिरी:- मिरकरवाडा ते गणपतीपुळे दरम्यान नियमित सागरी गस्त घालत असताना मत्स्यव्यवसाय विभागाने अनधिकृत एल.ई.डी. लाईट लावून मासेमारी करणाऱ्या...

भाट्ये येथे कार-दुचाकीचा अपघात; दुचाकीस्वार जखमी

रत्नागिरी:- शहरानजीकच्या भाट्ये दर्गा येथे इंडिकेटर देवून दुचाकी वळवत असताना रत्नागिरीहून गोळपकडे जाणाऱ्या मोटारीने दुचाकीला धडक दिली. या अपघात स्वार जखमी झाला. उपचारासाठी जिल्हा...

जिल्ह्यातील पहिल्या डिजिटल जनगणनेसाठी प्रशासन सज्ज

चिपळूणमध्ये आजपासून 'फील्ड ट्रेनर्स'चे प्रशिक्षण रत्नागिरी:- देशातील आगामी जनगणना २०२७ च्या प्रक्रियेला आता खऱ्या अर्थाने गती प्राप्त झाली आहे. या जनगणनेच्या अनुषंगाने पहिल्या टप्प्यातील 'फील्ड...

निवळी-जयगड रस्त्यावर अपघातप्रकरणी ट्रक चालकाविरोधात गुन्हा

रत्नागिरी:- निवळी ते जयगड जाणाऱ्या रस्त्यावर 18 चाकी ट्रक बेदरकारपणे चालवून अपघात केला. याप्रकरणी चालकाविरोधात जयगड पोलिस ठाण्यात गुन्हा दाखल करण्यात आला आहे. अपघाताची...

‘लक्ष्मी ऑर्गॅनिक’कडून पर्यावरणीय नियमांचे पालन

कंपनी प्रशासनाकडून रत्नागिरी येथे स्पष्टीकरण रत्नागिरी:- लोटे परशुराम एमआयडीसी येथील लक्ष्मी ऑर्गॅनिक इंडस्ट्रीज लिमिटेड या प्रकल्पाबाबत कंपनीने आपली भूमिका स्पष्ट केली असून, हा प्रकल्प सर्व...

गॅस टंचाईवर सरकारचा ‘मास्टर प्लॅन’

आता हॉटेलना मिळणार थेट पाईपलाईन गॅस कनेक्शन: पालकमंत्री उदय सामंत यांचे निर्देश रत्नागिरी:- रत्नागिरी जिल्ह्यात सध्या व्यावसायिक गॅस सिलिंडरचा प्रचंड तुटवडा निर्माण झाल्याने हॉटेल उद्योगाचे...

भरधाव दुचाकीच्या धडकेत तरुणी जखमी

रत्नागिरी- राजनगर येथील एटीएमसमोर भीषण अपघात रत्नागिरी:- शहरातील राजनगर भागात बँक ऑफ इंडियाच्या एटीएमसमोर एका भरधाव दुचाकीस्वाराने विरुद्ध दिशेला जाऊन समोरून येणाऱ्या तरुणीच्या दुचाकीला जोरदार...

मिरकरवाडा येथील झोपडपट्टीला भीषण आग; अग्निशमन दलाच्या तत्परतेमुळे अनर्थ टळला

रत्नागिरी:- रत्नागिरी शहरातील मिरकरवाडा परिसरात असलेल्या एका पडीक झोपडपट्टीला मध्यरात्री भीषण आग लागल्याची घटना घडली. रात्री १२:०० ते १२:३० च्या सुमारास अचानक लागलेल्या या...

चार वर्षांपासून प्रलंबित 15 व्या वित्तचा निधी प्राप्त

रत्नागिरी:- मागील चार वर्षांपासून प्रलंबित असलेला १५ व्या केंद्रीय वित्त आयोगाचा निधी अखेर रत्नागिरी जिल्हा परिषदेला प्राप्त झाला आहे. केंद्र सरकारच्या पंचायत राज मंत्रालयाने...

रत्नागिरी नगर परिषदेची ऐतिहासिक १५० वर्षे; वर्षभर रंगणार महोत्सवी सोहळा

नगराध्यक्षा शिल्पा सुर्वे यांची माहिती रत्नागिरी:- रत्नागिरी नगर परिषदेच्या स्थापनेला १५० वर्षे पूर्ण होत असल्याच्या ऐतिहासिक टप्प्यावर शहरात वर्षभर विविध लोकोपयोगी आणि सांस्कृतिक कार्यक्रमांची मेजवानी...