पाच संविधान भवनांचे पुढील वर्षी लोकार्पण: ना. सामंत

रत्नागिरी:- जगासाठी उत्तुंग नेतृत्व असणाऱ्या भारतरत्न डॉ. बाबासाहेब आंबेडकर यांचे विचार सर्वदूर पोहचविण्यासाठी शासकीय तिजोरी खाली करावी लागली तरी चालेल. त्यासाठी शासन मागे पहाणार...

कोकण रेल्वेची ‘फुकट्या’ प्रवाशांवर सर्जिकल स्ट्राईक; वर्षभरात २७ कोटींचा दंड वसूल

रत्नागिरी:- कोकण रेल्वेच्या मार्गावर विनातिकीट आणि अवैधरित्या प्रवास करणाऱ्या प्रवाशांविरुद्ध प्रशासनाने कडक पाऊले उचलली आहेत. गेल्या आर्थिक वर्षात संपूर्ण कोकण रेल्वे मार्गावर राबवलेल्या विशेष...

गणपतीपुळे-मालगुंड येथे इमारतीवरून पडून जखमी कामगाराचा मृत्यू

रत्नागिरी:- गणपतीपुळे-मालगुंड येथे एका इमारतीच्या बांधकामावर काम करत असताना छतावरून पडून गंभीर जखमी झालेल्या ५० वर्षीय कामगाराचा उपचारादरम्यान मृत्यू झाला आहे. नंदकुमार अंजुनाथ देसाई...

रत्नागिरी एमआयडीसीत बल्करची विद्युत खांबांना धडक

११ लाखांहून अधिक नुकसान, चालकाचा पलायन रत्नागिरी:- रत्नागिरी एमआयडीसी परिसरातील मिरजोळे येथे एका बेदरकार बल्कर चालकाने विद्युत खांबांना आणि ट्रान्सफॉर्मरला जोरदार धडक दिली. या अपघातात...

आरेच्या समुद्रात वाहून गेलेल्या पर्यटकाचा मृतदेह सापडला

रत्नागिरी:- रत्नागिरीतील प्रसिद्ध आरे समुद्रकिनाऱ्यावर पर्यटनासाठी आला असता समुद्राच्या पाण्यात वाहून गेलेल्या डोंबिवली येथील तरुणाचा अखेर मृतदेह सापडला आहे. निशांत राजेश ठाकरे (वय २४,...

तोणदे येथील आंबा व्यावसायिक रुपेश नागवेकर यांची गोळी झाडून आत्महत्या

रत्नागिरी:- रत्नागिरीतील प्रसिद्ध आंबा व्यावसायिक रुपेश नागवेकर यांनी राहत्या घरी स्वत:वर बंदुकीतून गोळी झाडून घेत आत्महत्या केल्याची खळबळजनक घटना घडली आहे. या धक्कादायक घटनेमुळे...

गावखडी समुद्रात सांगलीचे तीनजण बुडाले

एकाचा मृत्यू; दोघांना वाचवण्यात यश रत्नागिरी:- पावस तालुक्यातील गावखडी समुद्रकिनाऱ्यावर फिरण्यासाठी गेलेल्या एकाच कुटुंबातील तीन मुले समुद्रात बुडाली. त्यापैकी एकाचा समुद्रात बुडून मृत्यू झाला तर...

जनता दरबारामध्ये १६९ अर्जांपैकी ९० टक्के अर्ज निकाली

प्रलंबित अर्जाबाबत संबंधित अधिकाऱ्यांनी अहवाल सादर करावा: ना. सामंत रत्नागिरी:- पालकमंत्री डॉ. उदय सामंत यांनी जिल्हा नियोजन समिती सभागृहात घेतलेल्या 'जनता दरबार'ला चांगला प्रतिसाद मिळाला....

जयगड येथे दुचाकी अपघातात तरुणाचा मृत्यू

रत्नागिरी:- तालुक्यातील आगरनरळ फाटा ते भाईवाडी जाणाऱ्या रस्त्यावर निष्काळजीपणे दुचाकी चालविल्याने अपघात झाला. या अपघातात दोघे जखमी झाले. स्वाराचा या अपघातात मृत्यू झाला. जयगड...

कोतवडे येथे तरुणाची गळफास लावून आत्महत्या

उंबरवाडी परिसरात खळबळ रत्नागिरी:- तालुक्यातील कोतवडे उंबरवाडी येथे एका ३७ वर्षीय तरुणाने राहत्या घरी लाकडी वाशाला दोरीने गळफास लावून आत्महत्या केल्याची धक्कादायक घटना घडली आहे....