देऊड येथे १९ वर्षीय तरुणाचा विजेच्या धक्क्याने मृत्यू

रत्नागिरी:- रत्नागिरी तालुक्यातील देऊड गावातील एका अत्यंत दुर्दैवी घटनेत, हॅलोजन बल्ब बदलताना विजेचा तीव्र धक्का लागून १९ वर्षीय तरुणाचा जागीच मृत्यू झाला आहे. जयराज...

मासेमारी बंद; मासळीचे दर दामदुप्पट

रत्नागिरी:- समुद्रातील मासेमारी बंद असल्यामुळे सध्या खाडीच्या माशांना मागणी वाढली आहे; पण अपेक्षित मासे नसल्याने दर वधारले आहेत. दोनशे ते तिनशे रुपयांना मिळणारे खेकडे...

पुलाचा स्लॅब कोसळून मुकादमचा मृत्यू; दुर्घटनेतून सहाजण बचावले

कुर्धे-लिंगायतवाडी व खोताचीवाडी येथील घटना रत्नागिरी:- रत्नागिरी तालुक्यातील कुर्धे-लिंगायतवाडी व खोताचीवाडी येथील नदीवरील नव्याने बांधण्यात येत असलेल्या छोट्या पुलाचा स्लॅब कोसळून मुकादमाचा जागीच मृत्यू झाला....

आठवडा बाजारात रत्नागिरी नगरपरिषदेकडून प्लास्टिक विरोधी मोहीम

रत्नागिरी:- शहरातील पर्यावरणाचा समतोल राखण्यासाठी आणि पावसाळ्यात उद्भवणाऱ्या समस्यांना रोखण्यासाठी रत्नागिरी नगरपरिषदेने आपली प्लास्टिकविरोधी दंडात्मक मोहीम पुन्हा एकदा जोमाने सुरू केली आहे. ' प्लास्टिक...

माळनाका येथे कारची पादचारी महिलेला धडक

उजव्या पायावरून चाक गेल्याने गंभीर दुखापत रत्नागिरी:- रत्नागिरी शहरातील माळनाका परिसरात भरधाव कारने पादचारी महिलेला धडक दिल्याची धक्कादायक घटना समोर आली आहे. या अपघातात ६५...

पहिल्याच पावसात नालेसफाईचा पर्दाफाश; रत्नागिरीत अनेक भागात गटारे तुंबलेलीच

नगराध्यक्षांच्या पाहणी दौऱ्यानंतरही गटार स्वच्छता न झाल्याचे विदारक चित्र समोर रत्नागिरी:- पावसाळ्याच्या पार्श्वभूमीवर रत्नागिरी नगर परिषदेने काही दिवसांपूर्वी शहरातील तुंबणाऱ्या गटारांची साफसफाई मोहीम हाती घेतली...

कोळंबे येथे दुचाकीवरुन पडल्याने महिलेचा मृत्यू

रत्नागिरी:- रत्नागिरी-कोळंबे मार्गावर दुचाकीवरून पडल्याने एका ४८ वर्षीय महिलेचा उपचारादरम्यान मृत्यू झाल्याची हृदयद्रावक घटना घडली आहे. पतीच्या बेदरकार वाहन चालवण्यामुळे ही घटना घडल्याचे निष्पन्न...

जिल्ह्यात मृग नक्षत्राच्या मुहुर्तावर पावसाचे जोरदार आगमन

रत्नागिरी:- कोकणच्या शेतीचा आणि पावसाळ्याचा जिव्हाळ्याचा संबंध असलेल्या ‘मृग नक्षत्रा'ला सोमवार, 8 जूनपासून अधिकृत सुरुवात झाली आहे. पावसाचे वेध लागलेले असतानाच, मुंबई हवामान विभागाने...

जयगड बंदर जोडणार थेट सातार्‍याशी

९६०० कोटी खर्चून द्रुतगती महामार्गाची निर्मिती रत्नागिरी:- रत्नागिरी जिल्ह्यातील अत्यंत महत्त्वाचे जयगड बंदर पश्चिम महाराष्ट्रातील सातार्‍याशी जोडण्यात येणार आहे. भारतीय राष्ट्रीय महामार्ग प्राधिकरणाने (एनएचएआय) जयगड...

दुर्मिळ प्रजातीतील समुद्री घोड्यांचे रत्नागिरीत यशस्वी पुनर्वसन

रत्नागिरी:- येथील मिऱ्या, काळबादेवी आणि शिरगाव खाड्यांमध्ये मासेमारीच्या जाळ्यांमध्ये अडकलेल्या तीन समुद्री घोड्यांना (सी हॉर्स) सुरक्षितपणे वाचवून त्यांना समुद्रात सोडण्यात आले. हे 'शेड्युल १'...