कोत्रेवाडी घनकचरा प्रकल्पाविरोधात बच्चू कडूंची ‘एंट्री’
प्रशासनाच्या दुर्लक्षानंतर १३ ऑक्टोबरला थेट जिल्हाधिकाऱ्यांशी चर्चा
रत्नागिरी:- लांजा नगरपंचायत कार्यक्षेत्रातील कोत्रेवाडी वस्तीला लागून लादण्यात आलेल्या घनकचरा प्रकल्प (डम्पिंग ग्राउंड) विरोधात १५ ऑगस्ट २०२५ पासून...
कासारवेली येथे ८ वर्षीय मुलाला दुचाकीची धडक
रत्नागिरी:- तालुक्यातील कासारवेली-मराठी शाळा येथील रस्त्यावर अज्ञात दुचाकी स्वाराने आठवर्षाच्या लहान मुलाला ठोकर दिली. अज्ञात स्वाराविरुद्ध शहर पोलिस ठाण्यात गुन्हा दाखल करण्यात आला आहे....
तिहेरी हत्याकांड प्रकरणातील आरोपी दुर्वास पाटील याच्या वडिलांचा उपचारादरम्यान मृत्यू
रत्नागिरी:- रत्नागिरीत गाजलेल्या तिहेरी हत्याकांड प्रकरणात महत्वाची माहिती समोर आली आहे. या हत्याकांडातील मुख्य आरोपी दुर्वास पाटील याचे वडील दर्शन पाटील याचा मुंबईत उपचारादरम्यान...
पेठ पूर्णगड कब्रस्तानातील पाखाडीवर स्वखर्चाने उभारलेल्या सोलर लाईट काढून टाकण्यासाठी दानकर्त्यालाच नोटीस
रत्नागिरी:- पेठ पूर्णगड येथे एक आश्चर्यकारक घटना समोर आली आहे. येथील कब्रस्तानातील पाखाडीवर रज्जाक दर्वेश कुटुंबाने सोलर लाईट यंत्रणा एक वर्षाआधी बसवली होती. ग्रामपंचायतीच्या...
कोरोना नियमांचे उल्लंघन केल्याप्रकरणी तिघांची निर्दोष मुक्तता
रत्नागिरी:- केंद्रीय मंत्री नारायण राणे यांच्या ऑगस्ट 2021 मधील जन आशीर्वाद यात्रेदरम्यान रत्नागिरीत कोरोना नियमांचे उल्लंघन केल्याप्रकरणी दाखल झालेल्या गुह्यातून माजी आमदार प्रमोद जठार...
सर्व यंत्रणांनी सतर्क रहावे; कुणीही मुख्यालय सोडू नये: ना. सामंत
रत्नागिरी:- सध्याच्या पावसाळी परिस्थितीत जिल्ह्यातील सर्वच यंत्रणांनी सतर्क रहावे, मुख्यालय सोडू नये, अशा सूचना पालकमंत्री डॉ. उदय सामंत यांनी दिल्या. आपत्ती व्यवस्थापन आढावा बैठकीत...
रत्नागिरी शहरातील फेरीवाल्यांना नोटीस
परवाने व रहिवासी पुरावे सादर करण्याचे आदेश
रत्नागिरी:- रत्नागिरी शहरातील रस्त्यांवर ठिय्या मांडून बसणाऱ्या फेरीवाले, टपरीधारक व भाजीविक्रेत्यांना रत्नागिरी नगरपरिषदेने नोटीस बजावली आहे. या सर्व...
बनावट जन्मदाखला प्रकरणी शिरगाव ग्रामविकास अधिकारी सेवेतून बडतर्फ
रत्नागिरी:- शिरगाव ग्रामपंचायतीकडून बांगलादेशी नागरिकाला बनावट जन्मदाखला दिल्याच्या गंभीर प्रकारात अडकलेल्या तत्कालीन ग्रामविकास अधिकारी वासुदेव सावके यांना अखेर जिल्हा परिषदेने सेवेतून बडतर्फ केले आहे....
कोकणातील अश्मयुगीन कातळशिल्पांचे होणार जतन- संवर्धन
महाराष्ट्र पर्यटन विकास महामंडळ- निसर्गयात्री संस्था यांच्यात सामंजस्य करार
रत्नागिरी:- जागतिक पर्यटन दिनानिमित्त कोकणातील अश्मयुगीन कातळशिल्प जतन संवर्धन तसेच प्रचार, प्रसार आणि प्रसिद्धीसाठी वैशिष्ट्यपूर्ण अमूल्य...
हातखंबा येथे कार पलटी होऊन झालेल्या अपघातात कार जळून खाक
रत्नागिरी:- सिंधुदुर्गहून रत्नागिरीकडे येत असताना रस्त्यावरील कामामुळे केलेल्या मार्गातील बदलाचा फलक न दिसल्याने एक कार थेट कठड्याला धडकून पलटी झाली आणि क्षणातच गाडीने पेट...












