जिल्ह्यात अतिवृष्टीचा तडाखा; ११६ कोटींहून अधिक रस्ते, पुलांचे नुकसान

रत्नागिरी:- जिल्ह्यातील अतिवृष्टीमुळे रस्ते, साकव, पूल आणि मोऱ्यांची मोठ्या प्रमाणावर पडझड झाली आहे. या नुकसानाचे एकूण मूल्य ११६ कोटी ३९ लाख ३९ हजार रुपयांच्या...

गणेशोत्सव काळात कोकण रेल्वेला 43.78 कोटींचे उत्पन्न

रत्नागिरी:- कोकण रेल्वे महामंडळाने यावर्षी गणेश भक्तांच्या सेवेसाठी एकूण 376 विशेष रेल्वे गाड्या सोडल्या होत्या. महाराष्ट्रासह गोवा व कर्नाटकातील विविध भागांतील 9.13 लाख प्रवाशांनी...

नाचणे रोडवर स्कॉर्पिओ झाडावर धडकून अपघात; दुचाकीस्वार जखमी

रत्नागिरी:- शहरातील आयटीआय समोरील नाचणे रोडवर गुरुवारी रात्री झालेल्या अपघाताने परिसर हादरला. लाल रंगाची स्कॉर्पिओ भरधाव वेगात जात असताना चालकाचा ताबा सुटला आणि गाडी...

रत्नागिरी साळवी स्टॉप येथे सलूनला आग

रत्नागिरी:- शहरातील साळवी स्टॉप परिसरातील एका सलूनला शुक्रवारी दुपारच्या सुमारास अचानक आग लागल्याने धावपळ उडाली. आगीची माहिती मिळताच रत्नागिरी नगर परिषदेच्या अग्निशमन दलाने तत्काळ...

जिल्ह्यात ३० सप्टेंबरपर्यंत मुसळधार ते अतिमुसळधार पावसाचा अंदाज

रत्नागिरी:- बंगालच्या उपसागरात कमी दाबाचा पट्टा निर्माण झाल्याने रत्नागिरी जिल्ह्यात ३० सप्टेंबर पर्यंत मेघगर्जनेसह, वादळीवाऱ्यासह मुसळधार ते अतिमुसळधार पर्जन्यमान होण्याची शक्यता प्रादेशिक हवामान विभाग,...

मिऱ्या किनारी आढळला ४२ फुटी मृत व्हेल मासा

रत्नागिरी:- शहरानजीकच्या मिऱ्या-आलावा समुद्रकिनारी मृत व्हेल माशाचे अवशेष आढळून आले आहेत. सुमारे ४२ फुटी हा मासा असून तो पूर्ण सडला आहे. स्थानिक रहिवाशांना मिऱ्या...

गवळीवाडा येथे किरकोळ कारणातून तरुणाची आत्महत्या

रत्नागिरी:- शहरातील गवळीवाडा, दत्तमंदिराजवळ येथे बुधवारी २४ सप्टेंबर रोजी मध्यरात्रीच्या सुमारास एक अत्यंत धक्कादायक आणि हृदयद्रावक घटना घडली आहे. जेवण करून घे असा तगादा...

रत्नागिरी गवळीवाडा येथील प्रौढाची आत्महत्या

रत्नागिरी:- शहरातील गवळीवाडा येथील प्रौढाने रागाच्या भरात गळफास घेतला. नातेवाईकांनी तात्काळा उपचारासाठी जिल्हा शासकीय रुग्णालयात दाखल केले होते. तेथील वैद्यकीय अधिकाऱ्यांनी त्याला तपासून मृत...

रत्नसागर रिसॉर्टप्रकरणी पुन्हा मुदतवाढ

रत्नागिरी:- शहरानजीकच्या रत्नसागर बीच रिसॉर्ट प्रकरणात जिल्हा न्यायालयाने आता २९ सप्टेंबरपर्यंत मुदतवाढ दिली आहे. याच प्रकरणी मुंबई उच्च न्यायालयाने जिल्हा प्रशासनाला पुढील एक आठवड्यात...

कारवांचीवाडी पारसनगर येथे आईनेच केली बाळाची हत्या

चिपळूण अलोरे येथील महिला, वास्तव्यास होती रत्नागिरीत रत्नागिरी:- 'माता न तू वैरिणी' या म्हणीची प्रचिती देणारी एक अत्यंत हृदयद्रावक घटना बुधवार दिनांक २४ सप्टेंबर रोजी...