रत्नागिरीच्या दोन्ही राजांना वाजत-गाजत निरोप

रत्नागिरी:- रत्नागिरीतील मानाचे आणि नवसाला पावणारे गणपती म्हणून ओळखल्या जाणाºया मारूती मंदिर येथील श्री रत्नागिरीचा राजा आणि आठवडा बाजार येथील रत्नागिरीचा राजा या दोन्ही...

महामार्गावरील अवजड वाहतूक उद्यापासून होणार पुर्ववत

रत्नागिरी:- गणेशोत्सव काळात महामार्गावरून धावणाऱ्या अवजड वाहनांमुळे होणारी वाहतूककोंडी टाळण्यासाठी प्रशासनाने महत्त्वाचा निर्णय घेतला होता. २३ ऑगस्टपासून अवजड वाहनांच्या वाहतुकीवर निर्बंध घालण्यात आले होते....

निवळी कंटेनर अपघात प्रकरणी चालकावर गुन्हा दाखल

रत्नागिरी:- जयगडहून मुंबईकडे निघालेला एक कंटेनर रत्नागिरी-बावनदी रस्त्यावर पलटी झाल्याची घटना शुक्रवारी सकाळी घडली. या अपघातात कंटेनरचा चालक गंभीर जखमी झाला असून त्याला उपचारासाठी...

जिल्हाभरात 36,405 घरगुती बाप्पांना निरोप

61 सार्वजनिक गणेशमूर्तींचे विसर्जन रत्नागिरी:- ‘गणपती बाप्पा मोरया, पुढच्या वर्षी लवकर या‘ च्या जयघोषात आणि ‘गणपती बाप्पा मोरया‘चा निनाद करत रत्नागिरीकरांनी जिल्हाभरात आपल्या लाडक्या बाप्पाला...

भाजपा तालुकाध्यक्ष विवेक सुर्वे यांनी केले वीर व जंगम कुटुंबाचे सांत्वन

दुर्वास पाटील याला कठोर शिक्षा मिळावी यासाठी योग्य तपासाची केली मागणी रत्नागिरी:- भक्ती मयेकरसह राकेश जंगम व सीताराम वीरची हत्या करणार्‍या क्रुरकर्मा दुर्वास पाटील याचे...

दहा दिवसाच्या बाप्पांना आज निरोप

रत्नागिरी:- दहा दिवसांच्या बाप्पांना आज जिल्हाभरात निरोप दिला जाणार आहे. जिल्हाभरात ३६ हजार ८६० बाप्पांच्या मूर्तींचे आज विसर्जन करण्यात येईल. गौरी - गणपती विसर्जन...

निवळी-बावनदी रस्त्यावर मालवाहू ट्रकच्या अपघातात चालकाचा मृत्यू

रत्नागिरी:- तालुक्यातील निवळी-बावनदी रस्त्याच्या वळणावर जयगडहून मुंबईकडे जाणाऱ्या ट्रकचा अपघात झाला. या अपघातामध्ये उत्तर प्रदेश येथील तरुण चालक गंभीर जखमी झाला. तात्काळ त्याला उपचारासाठी...

वामन द्वादशीला जिल्ह्यात १ हजार ७०२ बाप्पांना निरोप

रत्नागिरी:- गणपती बाप्पा मोरया, पुढच्यावर्षी लवकर या' अशा धोषणेत आणि ढोल ताशांच्या गजरात जिल्ह्यात गणेशोत्सवातील वामनद्वादशीच्या दिवशी 1 हजार ७०२ खासगी तर ५ सार्वजिनक...

जाकादेवी येथे भरधाव दुचाकीच्या धडकेत प्रौढाचा मृत्यू

रत्नागिरी:- तालुक्यातील जाकादेवी बाजारपेठेत रस्ता ओलांडणार्‍या प्रौढाला भरधाव दुचाकीची धडक बसल्यामुळे त्याचा मृत्यू झाला अपघाताची ही घटना बुधवार 3 सप्टेंबर रोजी दुपारी 3 वा.सुमारास...

गणेशोत्सवानंतर कोकणवासीयांची परतीची गर्दी

रत्नागिरी:- गौरी-गणपती विसर्जनानंतर आता कोकणातील गणेशभक्तांच्या परतीच्या प्रवासाला सुरुवात झाली आहे. अनंत चतुर्दशी जवळ आल्यामुळे कोकण रेल्वेच्या सगळ्या गाड्या आजपासून हाऊसफुल्ल झाल्या आहेत. मुंबई,...