नेवरे येथे विद्यूत तारेचा शॉक लागून दुभत्या गाईचा मृत्यू
रत्नागिरी:- तालुक्यातील नेवरे येथील महावितरण कंपनीच्या विद्यूत वाहक तारेचा शेतात चरणाऱ्या गायीला शॉक लागला. यामध्ये दुभत्या गाईचा मृत्यू झाल्याने परिसरातील शेतकऱ्यांकडून हळहळ व्यक्त करण्यात...
तिसऱ्या राष्ट्रीय लोक अदालतीमध्ये 3 हजार 850 प्रकरणांमध्ये तडजोड
रत्नागिरी:- राष्ट्रीय विधी सेवा प्राधिकरण, सर्वोच्च न्यायालय, दिल्ली आणि महाराष्ट्र राज्य विधी सेवा प्राधिकरण, उच्च न्यायालय, मुंबई यांच्या निर्देशानुसार 13 सप्टेंबर रोजी जिल्हा न्यायालय...
जिल्ह्यात दोन नव्या जेटी उभारणार
रत्नागिरी:- पर्यटन आणि मासेमारी व्यवसायाला चालना देण्यासाठी शासनाने कोकणातील चार महत्त्वाच्या ठिकाणी नव्या जेटी उभारण्यास महाराष्ट्र सागरी प्राधिकरण (एमसीझेडएमए) कडून सीआरझेड संदर्भात मंजुरी मिळाली...
स्मार्ट टीओडी मीटरमुळे घरगुती ग्राहकांसाठी दिवसा स्वस्त वीजदर
रत्नागिरी परिमंडलातील महावितरणच्या ग्राहकांना 2 महिन्यात 19 लाख 66 हजारांची सवलत
रत्नागिरी:- महावितरणकडून राज्यातील घरगुती वीजग्राहकांसाठी स्मार्ट टीओडी मीटरच्या माध्यमातून नवा अध्याय सुरू झाला आहे....
नांदिवडे येथे ट्रकची मोटारीला धडक; ट्रक चालकाविरुद्ध गुन्हा
रत्नागिरी:- तालुक्यातील जयगड-नांदिवडे कमान रस्त्यावर १४ चाकी ट्रक ने मोटीरीला धडक दिली. या अपघातातील ट्रक चालकाविरुद्ध जयगड पोलिस ठाण्यात गुन्हा दाखल कऱण्यात आला आहे....
सत्कोंडी येथे चिऱ्याच्या पाखाडीवरुन पडून प्रौढाचा मृत्यू
रत्नागिरी:- तालुक्यातील सत्कोंडी येथील पायावटेवर चिरेबंदी पाखाडीवर घसरुन पडलेल्या प्रौढाला उपचारासाठी प्राथमिक आरोग्य केंद्र खंडाळा येथे दाखल केले. तेथील वैद्यकीय अधिकाऱ्यांनी तपासून मृत घोषित...
कुणबी समाजाचे नेते, पं. स. चे माजी उपसभापती सुनील नावले यांचे निधन
रत्नागिरी:- रत्नागिरीतील कुणबी समाजाचे नेते, पंचायत समितीचे माजी उपसभापती तसेच संजय गांधी निराधार योजनेचे रत्नागिरी तालुका अध्यक्ष सुनील नावले यांचे सोमवारी दुःखद निधन झाले....
रत्नागिरी जिल्ह्याला पावसाचा ऑरेंज अलर्ट
मेघगर्जनेसह मुसळधार पावसाचा अंदाज
रत्नागिरी:- रत्नागिरी जिल्ह्याला पुन्हा पावसाचा ऑरेंज अलर्ट देण्यात आला आहे. जिल्ह्यात अनेक भागात अतिमुसळधार पाऊस पडण्याचा अंदाज हवामान विभागाने दिला आहे....
मिऱ्या-नागपूर महामार्गाच्या कामात नव्याने ९२ कोटींची निविदा
रत्नागिरी:- मिऱ्या-कोल्हापूर-नागपूर या राष्ट्रीय महमार्गाच्या कामाला दोन वर्षे पुर्ण झाली. तरी अजून काम अपुर्ण आहे. आता शासनाने पुन्हा मार्च २०२६ पर्यंत ठेकेदार कंपनीला मुदत...
जिल्ह्यात केवळ ८२ हवामान केंद्रे
रत्नागिरी:- जिल्ह्याचा भौगोलिक विस्तार पाहता हवामानातील बदल नोंदवण्यासाठी बसवण्यात आलेल्या हवामान यंत्रांची संख्या कमी आहे. प्रत्येक महसूल मंडळात एक याप्रमाणे अवघी ८२ हवामान केंद्रे...












