मजगाव येथील तरुणाचा गळफासाने मृत्यू
रत्नागिरी:- शहरात एका २६ वर्षीय तरुणाने राहत्या घरी आत्महत्या केल्याची दुर्दैवी घटना ३१ ऑक्टोबर रोजी रात्री ९.५५ वाजण्यापूर्वी घडली. अम्मार नासिर कालसेकर (२६, रा....
जिल्ह्यात पाचव्या सागरी मत्स्य जनगणनेला प्रारंभ
रत्नागिरी:- देशातील मत्स्यव्यवसाय क्षेत्राला नवी दिशा देण्यासाठी मत्स्यव्यवसाय विभागाने भारतीय कृषी संशोधन परिषद, केंद्रीय सागरी मात्स्यिकी संशोधन संस्थेकडून आणि राज्य सरकारच्या संयुक्त विद्यमाने पाचवी...
जिल्ह्यातील २७९ बागायतदारांनी उतरवला विमा
रत्नागिरी:- हवामान धोक्यांपासून आंबा व काजूपिकांना संरक्षण मिळावे यासाठी सुरू केलेल्या फळपिक विमा योजनेत सहभागी होण्यासाठी ३० नोव्हेंबर २०२५ ही अंतिम मुदत आहे. आतापर्यंत...
चाफेरी येथे कोल्हापूर येथील कामगाराचा आकस्मिक मृत्यू
रत्नागिरी:- तालुक्यातील चाफेरी येथे कामाच्या ठिकाणी हजर असलेल्या कोल्हापूर येथील प्रौढाचा आकस्मिक मृत्यू झाला. युवराज रामनाथ खोत (५०, रा. खोतवाडी हातकणंगले, कोल्हापूर) असे मृत्यू...
जिल्ह्याला परतीच्या पावसाचा मुसळधार दणका
रत्नागिरी:- जिल्ह्यात शनिवारी परतीच्या पावसाने अक्षरशः धुमाकूळ घातला आहे. जिल्ह्याच्या अनेक भागांत मुसळधार पाऊस कोसळत असून, यामुळे जनजीवन विस्कळीत झाले आहे. विशेष म्हणजे आज...
रत्नागिरी शहरात बारशाच्या रात्रीच नवजात बालकाचा मृत्यू
रत्नागिरी:- ज्या रात्री घरात आनंदोत्सव साजरा झाला, त्याच रात्री एका नवजात बालकाचा मृत्यू झाल्याची अत्यंत हृदयद्रावक घटना रत्नागिरी शहरात घडली आहे. बारशाचा कार्यक्रम संपल्यानंतर...
वादळानंतर समुद्र किनाऱ्यांवर मोठ्या प्रमाणावर जेली फिश
रत्नागिरी:- रत्नागिरीतल्या समुद्र किनाऱ्यांवर मोठ्या संख्येनं जेली फिश आढळून आले आहेत. वादळी परिस्थिती, खोल समुद्रात सुटलेले वारे, समुद्रातील अंतर्गत प्रवाहातील बदलामुळे या जेली फिश...
देवूड येथे सार्वजनिक ठिकाणी मद्यपान करणाऱ्याविरुद्ध गुन्हा
रत्नागिरी:- तालुक्यातील चाटवळवाडी-देवूड येथील सार्वजनिक ठिकाणी मद्यपान करणाऱ्या विरुद्ध ग्रामीण पोलिस ठाण्यात गुन्हा दाखल करण्यात आला आहे. अनिल गणपत कळंबटे (वय ४४, रा. करबुडे,...
जांभारी येथे पाणी तापवताना आईसह मुलगा भाजला
रत्नागिरी:- तालुक्यातील जांभारी येथे चुलीवर पाणी तापविण्यासाठी चुल पेटवत असताना वृद्ध महिला भाजली. तिला वाचविण्यासाठी गेलेला तिचा मुलगा ही भाजला आहे. अधिक उपचारासाठी दोघांनाही...
५ नोव्हेंबरपर्यंत पाऊसधारांचा अंदाज; कमी दाबाचा पट्टा किनारपट्ट्यांवर स्थिरावला
रत्नागिरी:- अरबी समुद्र आणि बंगालच्या उपसागरातील हवामान बदलामुळे विदर्भासोबतच कोकण किनारपट्टीला देण्यात आलेले पावसाचे इशारे कायम असून, अरबी समुद्रातील कमी दाबाच्या क्षेत्रामुळे कोकणकिनारी मध्यम...












