रत्नागिरी पोलीस दलाची मोठी कारवाई; पुणे येथे १८१ किलो अंमली पदार्थांचा नाश

रत्नागिरी:- जिल्हा पोलीस दलाने अंमली पदार्थ विरोधी मोहिमेत मोठी कार्यवाही केली आहे. २०२० ते २०२५ या पाच वर्षांच्या कालावधीत ६५ विविध गुन्ह्यांत जप्त केलेला...

ना. सामंत यांचा 50 वा वाढदिवस उत्साहात साजरा

रत्नागिरी:- रत्नागिरीचे लोकप्रिय पालकमंत्री तथा राज्याचे उद्योगमंत्री आणि मराठी भाषामंत्री उदय सामंत यांचा वाढदिवस 50 वा सुवर्णमहोत्सवी वाढदिवस सोहळा शुक्रवार (दि. 26 डिसेंबर) रोजी...

नाचणे येथे सार्वजनिक ठिकाणी विदेशी दारु पिणाऱ्याविरुद्ध गुन्हा

रत्नागिरी:- नाचणे येथील आयटीआय च्या मागिल कच्चा रस्त्यावर माळरानावर झाडीझुडपात विदेशी दारुचे सेवन करणाऱ्याविरुद्ध शहर पोलिस ठाण्यात गुन्हा दाखल करण्यात आला आहे. राजेंद्र श्रीधर...

विषारी औषध प्राशन केलेल्या बिहारी तरुण रुग्णालयात

रत्नागिरी:- सेन्ट्रींग चे काम करणाऱ्या बिहार येथील तरुणाना मद्याच्या नशेत उंदिर मारण्याचे विषारी औषध प्राशन केले. अधिक उपचारासाठी जिल्हा शासकीय रुग्णालयात दाखल करण्यात आले...

सैतवडे येथील नवजात बालकाचा आकस्मिक मृत्यू

रत्नागिरी:- तालुक्यातील सैतवडे येथील नेपाळी नवजात बालकाला अधिक उपचारासाठी जिल्हा शासकीय रुग्णालयात दाखल केले होते. तेथील वैद्यकीय अधिकाऱ्यांनी त्या बालकाला तपासून मृत घोषित केले....

ख्रिसमससह नवीन वर्ष स्वागतासाठी रत्नागिरीला सर्वाधिक पसंती

रत्नागिरी:- ख्रिसमस आणि नवीन वर्ष स्वागतासाठी कोंकणातील पर्यटन ठिकाणी फिरणाऱ्यांची गर्दी वाढू लागली आहे. गणपतीपुळे मध्ये सुमारे अठरा हजार पर्यटकांनी हजेरी लावली असून सलग...

तहसीलदारांच्या पत्रकाने जिल्हा रुग्णालयात गोंधळ

दिव्यांग बांधवांची सकाळपासून मोठी गर्दी; प्रशासनाच्या समन्वयाचा फज्जा रत्नागिरी:- जिल्हा रुग्णालयात आज सकाळपासून दिव्यांग अपंग बांधवांची मोठी गर्दी उसळली असून, तहसीलदारांनी काढलेल्या एका पत्रकामुळे प्रशासनाच्या...

‌’ड्रग डिटेक्शन डिव्हाईस‌’ ठेवणार बनावट औषधांवर नजर

रत्नागिरी:- बनावट तसेच कालबाह्य औषधांविरोधात तक्रार आल्यानंतर संबंधित मेडिकल्सवर कारवाई करून औषधांचे नमुने पुणे प्रयोगशाळांकउे पाठवले जातात. नमुन्यांचा निकाल लागायला तीस दिवस, तर कधी...

मिरजोळे परिसरात गव्यांमुळे भीतीचे वातावरण

रत्नागिरी:- शहराजवळील मिरजोळे हनुमाननगर, समर्थनगर येथील रस्त्यावर शनिवारी (ता. २०) रात्री दोन गव्यांचे दर्शन झाले. भररस्त्यावर येऊन उभ्या राहिलेल्या गव्यांमुळे मिरजोळे गावात जाणारी वाहने...

भटक्या कुत्र्यांच्या निर्बीजीकरणाची जबाबदारी ग्रामपंचायत अधिकाऱ्यांवर

रत्नागिरी:- एका बाजूला शासनाच्या जलजीवन मिशन, स्वच्छता अभियान आणि मूलभूत विकासकामांचा प्रचंड दबाव असतानाच, रत्नागिरी जिह्यातील ग्रामविकास अधिकाऱ्यावर आता एक पूर्णपणे अनपेक्षित आणि नवी...