खेडशीतील तरुणाचा कारमध्येच मृत्यू
रत्नागिरी:- तालुक्यातील खेडशी येथील एका ४३ वर्षीय तरुणाचा उभ्या कारमध्ये मृत्यू झाल्याची धक्कादायक घटना समोर आली आहे. वैभव जयप्रकाश सावंतदेसाई (रा. नवेदरवाडी, खेडशी) असे मृत...
जिल्ह्यात रेशन दुकानांना 72 गावांत परवानगी
रत्नागिरी:- जिल्ह्यातील रिक्त आस्थापना व नव्याने मागणी असलेल्या रास्त धान्य दुकानांसाठी जिल्हा पुरवठा विभागाच्या वतीने जाहीरनामा प्रसिद्ध केला आहे. जिल्ह्यात रास्त भाव दुकानांना 72...
कोकणनगर येथील अतिक्रमणावर शुक्रवारी हातोडा
विमानतळ रुंदीकरणासाठी पाऊल; पोलिसांच्या बंदोबस्तात होणार कारवाई
रत्नागिरी:- रत्नागिरी शहरातील चर्मालय ते कोकणनगर मार्गावरील प्रलंबित अतिक्रमणे हटवण्यासाठी रत्नागिरी नगर परिषद आता आक्रमक झाली आहे. वारंवार...
उलट्यांच्या त्रासामुळे रत्नागिरीतील व्यावसायिकाचा मृत्यू
रत्नागिरी:- रत्नागिरी शहरातील बाजारपेठ परिसरातील मच्छी मार्केट येथील एका ५८ वर्षीय व्यावसायिकाचा अचानक झालेल्या उलट्यांच्या त्रासामुळे मृत्यू झाल्याची दुर्दैवी घटना घडली आहे. अशरफ अब्दुलहमीद...
आरटीओच्या ताफ्यात आता ‘हायटेक’ वाहन; वाहतुकीचे नियम मोडणाऱ्यांचे धाबे दणाणले
रत्नागिरी:- रस्ते सुरक्षा अधिक सक्षम करण्यासाठी आणि अपघातांचे प्रमाण कमी करण्यासाठी रत्नागिरी उपप्रादेशिक परिवहन कार्यालयाने एक मोठे पाऊल उचलले आहे. आरटीओच्या ताफ्यात आता अत्याधुनिक...
रत्नागिरी शहरातील घनकचरा प्रकल्पासाठी 2 कोटी 93 लाखांचा निधी
रत्नागिरी:- स्वच्छ महाराष्ट्र अभियान २.० अंतर्गत रत्नागिरी नगरपरिषदेच्या कचरा व्यवस्थापनाला नवी गती मिळणार आहे. रत्नागिरीतील घनकचरा व्यवस्थापन प्रकल्पासाठी राज्य शासनाच्या नगर विकास विभागाने सुमारे...
छत्रपती संभाजी स्मारकाला निधी नव्हे, राजकीय इच्छाशक्तीची कमतरता
काँग्रेसचे प्रदेश अध्यक्ष हर्षवर्धन सपकाळ यांचा कसबा येथे हल्लाबोल
देवरुख:- संगमेश्वर तालुक्यातील कसबा येथे प्रस्तावित असलेल्या छत्रपती संभाजी महाराजांच्या स्मारकाबाबत निधीची नव्हे तर राजकीय इच्छाशक्तीची...
रत्नागिरी-करबुडे मार्गावर कारला अपघात
कार थेट घुसली गडग्यात; मोठे नुकसान
रत्नागिरी:- रत्नागिरी-करबुडे मार्गावर गुरुवारी सायंकाळी सुमारे ४ वाजण्याच्या सुमारास एका कारचा अपघात झाला. करबुडेहून रत्नागिरीकडे येताना एका उतारावर चालकाच्या...
रत्नागिरीतील चार प्रमुख मार्गांचे ‘ऑडिट’
आंतरराष्ट्रीय प्रतिनिधींकडून जिल्ह्याच्या रस्ते गुणवत्तेची पडताळणी
रत्नागिरी:- रत्नागिरी जिल्ह्यात सुमारे ३०० कोटी रुपये खर्चून पूर्ण झालेल्या चार प्रमुख रस्तेप्रकल्पांची नुकतीच उच्चस्तरीय पाहणी करण्यात आली. हे...
मुंबई–गोवा महामार्गावरील काम संथगतीने करणाऱ्या दोन ठेकेदारांना १६ कोटींचा दंड
रत्नागिरी:- मुंबई–गोवा महामार्गाच्या रखडलेल्या कामामुळे कोकण वासीयांमध्ये साचलेला संताप अखेर सरकारी कारवाईच्या रूपाने व्यक्त झाला आहे. वर्षानुवर्षे दिरंगाई करणाऱ्या दोन मोठ्या ठेकेदार कंपन्यांवर राज्य...












