शीळ धरणाचा ताबा अधिकृतपणे रत्नागिरी नगर पालिकेकडे
मालकी मिळाल्याने रनपच्या एक कोटींची दरवर्षी होणार बचत
रत्नागिरी:- रत्नागिरी शहराच्या पाणीपुरवठ्याचा कणा असलेल्या 'शिळ धरणा'बाबत राज्य शासनाने ऐतिहासिक निर्णय घेतला आहे. या धरणाची मालकी...
एलईडी मासेमारी करणारी ‘वन स्टार’ नौका जप्त
रत्नागिरीत कस्टम विभागाची मिरकरवाडा येथे कारवाई
रत्नागिरी:- मिरकरवाडा समुद्रात तडीवरच एलईडी प्रकाशातील बेकायदेशीर मासेमारी सिमाशुल्क विभागाच्या गस्ती पथकाने उघडकीस आणली. एलईडी लाईट लावून समुद्रात मासेमारीसाठी...
रो-रो सेवेला महिनाभरात जयगड थांबा मिळणार
चाकरमान्यांचा प्रवास सुसाट; कोकणच्या पर्यटनाला वेग
रत्नागिरी:- मुंबई ते विजयदुर्ग दरम्यान नुकत्याच सुरू झालेल्या रो-रो फेरी सेवेमुळे कोकणवासियांना मोठा दिलासा मिळाला आहे. आता या सेवेचा...
रत्नागिरी तालुक्यात ‘छत्रपती शिवाजी महाराज महाराजस्व समाधान शिबिर’ अभियानास सुरुवात
महसुली तक्रारींचे तात्काळ निराकरण; विविध मंडळांमध्ये शिबिरांचे आयोजन
रत्नागिरी:- नागरिकांच्या महसुली समस्यांचे जलद व प्रभावी निराकरण करण्यासाठी शासनाच्या वतीने ‘छत्रपती शिवाजी महाराज महाराजस्व समाधान शिबिर...
दुबईत अडकलेले रत्नागिरीचे १० सुपुत्र मायदेशी परतले
तांत्रिक कारणामुळे ३ जण अजूनही दुबईतच; प्रशासनाकडून सुटकेचे प्रयत्न सुरू
रत्नागिरी:- इराण आणि इस्रायल दरम्यान उसळलेल्या युद्धजन्य परिस्थितीचा फटका परदेशात कामासाठी गेलेल्या कोकणी सुपुत्रांना बसला...
हातखंबा गुरववाडीत केमिकल टँकर पलटी
चालक गंभीर जखमी, सुदैवाने मोठा अनर्थ टळला
रत्नागिरी:- मुंबई-गोवा महामार्गावरील हातखंबा येथील गुरववाडी परिसरात गुरुवारी सकाळी केमिकल वाहतूक करणारा टँकर पलटी झाल्याची घटना घडली. या...
हातखंबा गुरववाडीत केमिकल टँकर पलटी
चालक गंभीर जखमी, सुदैवाने मोठा अनर्थ टळला
रत्नागिरी:- मुंबई-गोवा महामार्गावरील हातखंबा येथील गुरववाडी परिसरात गुरुवारी सकाळी केमिकल वाहतूक करणारा टँकर पलटी झाल्याची घटना घडली. या...
जेलनाका येथे भरधाव कारने २ दुचाकींना उडवले; पाचजण जखमी
बुधवारी रात्रीची घटना; चालका विरोधात गुन्हा दाखल
रत्नागिरीः- शहरातील वर्दळीच्या जेलरोड परिसरात बुधवारी रात्री भरधाव कारने दोन दुचाकींना जोरदार धडक दिली. या भीषण अपघातात पाच...
पोमेंडीतील वृद्धाचा रेल्वे अपघातात मृत्यू
रत्नागिरी:- तालुक्यातील पोमेंडी बुद्रुक येथील ६४ वर्षीय वृद्धाचा रेल्वेच्या धडकेत मृत्यू झाल्याची धक्कादायक घटना उघडकीस आली आहे. घरातून बेपत्ता झाल्यानंतर त्यांचा शोध सुरू असतानाच,...
जिल्ह्याच्या विकासासाठी ४३९ कोटींच्या आराखड्याला मंजुरी
तब्बल ३३ कोटींची वाढीव रसद; ना. सामंत यांचा पाठपुरावा
रत्नागिरी:- जिल्ह्याचे पालकमंत्री उदय सामंत यांच्या अध्यक्षतेखालील जिल्हा नियोजन समितीने जिल्ह्याच्या सर्वांगीण विकासासाठी आखलेल्या सन...











