आरटीई अंतर्गत शाळांमध्ये प्रवेश प्रक्रियेला प्रारंभ
रत्नागिरी:- बालकांच्या मोफत व सक्तीच्या शिक्षण हक्क कायद्यांतर्गत (आरटीई) प्रवेश प्रक्रियेद्वारे जिल्ह्यात इ. 1 ली साठी एकूण 12 हजार 336 विद्यार्थ्यांना रिक्त जागांवर प्रवेश...
बंद पडलेल्या शाळांचे दरवाजे पुन्हा उघडणार; विद्यार्थ्यांसाठी नव्हे तर मतदानासाठी
रत्नागिरी:- पटसंख्येअभावी बंद पडलेल्या शाळांचे दरवाजे पुन्हा एकदा उघडणार आहेत. रत्नागिरी जिल्ह्यातील बंद पडलेल्या जिल्हा परिषदेच्या ४३ शाळा दि.७ मे ला मतदानाच्या दिवशी पुन्हा...
२५ टक्के ऑनलाईन प्रवेशासाठी मार्गदर्शक सूचना
रत्नागिरी:- बालकांचा मोफत व सक्तीच्या शिक्षणाचा अधिकार अधिनियम २००९ नुसार सन २०२४-२५ या शैक्षणिक सत्रासाठी आरटीई २५ टक्के ऑनलाईन प्रवेश प्रक्रियेबाबत प्राथमिक शिक्षण संचालनालयाने...
आरटीई प्रवेशासाठी विद्यार्थी नोंदणीची प्रक्रिया पुढील आठवड्यात
रत्नागिरी:- बालकांचा मोफत व सक्तीच्या शिक्षणाचा अधिकार अधिनियम 2009 नुसार सन 2024-25 या शैक्षणिक सत्रासाठी आरटीई 25 टक्के ऑनलाईन प्रवेश प्रक्रियेबाबत प्राथमिक शिक्षण संचालनालयाने...
स्पर्धा परीक्षांना आचारसंहितेचे ग्रहण; परीक्षेच्या तयारीतील उमेदवार नाराज
रत्नागिरी:- प्रशासकीय सेवेत जाण्यासाठी लाखो युवक-युवती स्पर्धा परीक्षेची तयारी करत आहेत. कोरोना पश्चात आता कुठे परीक्षा व निकालाचे कामकाज सुरळीत झाले होते. मात्र लोकसभा...
उन्हाळ्यात अंगणवाड्याची वेळ बदलण्याचा निर्णय लांबणीवर
रत्नागिरी:- गेल्या काही दिवसांत उन्हाचा कडाका वाढू लागल्यामु जिल्हा परिषद शाळांच्या वेळा बदलून त्या सकाळच्या सत्रात भरवल्या जात आहेत; मात्र अंगणवाड्यांच्या वेळांमध्ये बदल करण्यासाठी...
आगामी शैक्षणिक वर्षापासून शिक्षकांना मिळणार बोधचिन्ह
रत्नागिरी:- जिल्ह्यातील 3 हजार 65 प्राथमिक, माध्यमिक, उच्च माध्यमिक शाळांमधील शिक्षकांच्या वाहनांवर त्यांचे टीआर. किंवा टी. (टीचर) हे बोधचिन्ह आगामी शैक्षणिक वर्षापासून दिसून येणार...
आंतरजिल्हा बदली झालेल्या शिक्षकांच्या कार्यमुक्तीला खो
रत्नागिरी:- जिल्हा परिषद प्राथमिक शिक्षकांच्या आंतरजिल्हा बदल्यांची प्रक्रिया काही दिवसांपुर्वी पुर्ण झाली आहे. मात्र जिल्ह्यातील रिक्त पदांची संख्या लक्षात घेऊन बदली झालेल्या शिक्षकांना कार्यमुक्त...
शिक्षक भरतीपुर्वी जिल्हांतर्गत शिक्षक बदल्या
रत्नागिरी:- प्रथम जिल्हांतर्गत शिक्षक बदल्या कराव्यात, असे एका दिवसात आदेश काढले. यामुळे आता शिक्षकांच्या सोईसाठी नवीन भरती रखडली आहे. बुधवारी जिल्हांतर्गत बदल्यांना प्रारंभ झाला...
कॉलेजपासून आता पाचवी, आठवीच्या विद्यार्थ्यांनाही एटीकेटी लागू
रत्नागिरी:- महाविद्यालयात असलेल्या एटीकेटी प्रमाणे शासनाने शालेय शिक्षणा धोरणात बदल केला आहे. त्यानुसार पुढील शैक्षणिक वर्षापासून पाचवी व आठवीतील विद्यार्थ्यांना वार्षिक परीक्षेत पास होण्याचे...












