Saturday, April 25, 2026
spot_img

जिल्ह्यातील दहा हजार मुले करणार शिक्षणाचा श्री गणेशा

रत्नागिरी:- जिल्ह्यात यंदा तब्बल 10 हजार मुले पहिल्यांदाच शाळेची पायरी चढणार आहेत. त्यांचा शैक्षणिक श्रीगणेशा होणार आहे. या पार्श्वभूमीवर काही वर्षांपासून जिल्हा परिषदेच्या शाळांमधील...

पावणेतेरा हजार निरक्षरांनी असाक्षरतेचा पुसला कलंक

रत्नागिरी:- नवभारत साक्षरता उपक्रमाचे जिल्ह्याला चांगले यश मिळाले असून, जिल्ह्यातील पावणेतेरा हजार निरक्षरांनी असाक्षरतेचा कलंक पुसला आहे. महाराष्ट्रात ९२.६८ टक्के उत्तीर्ण, तर ७.३२ टक्के...

नव्या भरतीनंतरही जिल्ह्यात शिक्षकांची ९८६ पदे राहणार रिक्त

तात्पुत्या शिक्षकांना काम बंद करण्याच्या सुचना रत्नागिरी:- जिल्ह्यात शिक्षकांची २ हजार पदे रिक्त असतानाही केवळ १ हजार ६८ पदांची भरती करण्यात येणार आहे. या शिक्षक...

जिल्हा परिषदेची शिक्षक भरती पुन्हा लांबणीवर

रत्नागिरी:- जिल्हा परिषदेच्या शिक्षक भरतीला लागलेलं ग्रहण काही जात नसल्याचे दिसून येत आहे. लोकसभा निवडणूकीनंतर आता पदवीधर निवडणूकीची आचारसंहिता जाहीर झाल्याने ही भरती प्रक्रिया...

जिल्हा परिषदेच्या शिक्षक भरतीला पुन्हा आचारसंहितेचे ग्रहण

रत्नागिरी:- जिल्हा परिषदेच्या शिक्षक भरतीला लागलेलं ग्रहण काही जात नसल्याचे दिसून येत आहे. लोकसभा निवडणूकीनंतर आता पदवीधर निवडणूकीची आचारसंहिता जाहीर झाल्याने ही भरती प्रक्रिया...

आरटीईच्या 25 टक्के प्रवेश प्रक्रियेंतर्गत ऑनलाईन अर्ज भरण्यासाठी मुदतवाढ

रत्नागिरी:- आरटीईच्या 25 टक्के प्रवेश प्रक्रियेंतर्गत ऑनलाईन अर्ज भरण्यासाठी अखेर 10 मेपर्यंत मुदतवाढ देण्यात आली आहे. यास अनुसरून पात्र पाल्यांच्या सर्व पालकांनी या मुदतवाढीचा...

मतदानानंतर होणार नव्या शिक्षकांची नियुक्ती

रत्नागिरी:- जिल्हा परिषदेमध्ये पवित्र पोर्टलमधून १ हजार १४ जणांची नियुक्ती झाली खरी, परंतु अंतिम नियुक्तीपत्र देताना लोकसभा निवडणुकीची आचारसंहिता आडवी आली होती. याबाबत प्रशासनाने...

लोकसभा मतदानानंतर शिक्षक भरतीचा मार्ग होणार खुला

रत्नागिरी:- जिल्हा परिषदेमध्ये पवित्र पोर्टलमधून 1 हजार 14 जणांची नियुक्ती झाली खरी, परंतु अंतिम नियुक्तीपत्र देताना लोकसभा निवडणुकीची आचारसंहिता आड आली होती. याबाबत प्रशासनाने...

आरटीई अंतर्गत मोफत ऑनलाईन प्रवेशाला अल्प प्रतिसाद

रत्नागिरी:- आरटीई (25 टक्के) च्या मोफत ऑनलाईन प्रवेश प्रक्रियेला सुरुवात झाली आहे. राज्यातील काही जिल्ह्यातून प्रवेश अर्ज भरण्यास थंड प्रतिसाद मिळत असल्याची बाब दिसून...

जिल्हा परिषदेच्या शाळांना 45 दिवसांची उन्हाळी सुट्टी

रत्नागिरी:- जिल्हा परिषदच्या शाळांच्या सुट्टीचा कालावधी निश्चित झाला असून 2 मे ते 15 जून या कालावधीत सुट्टी असणार आहे. यावर्षी तब्बल 45 दिवस सुट्टी...