रत्नागिरी जिल्ह्यातील ५०० शिक्षक अतिरिक्त ठरणार
संचमान्यतेचा निर्णय शाळांच्या मुळावर; शिक्षकांमध्ये संभ्रमावस्था
रत्नागिरी:- शालेय शिक्षण व क्रीडा विभागाने महापुराचे कारण पुढे करून संच मान्यतेसाठी ३० सप्टेंबरऐवजी सरसकट २० ऑक्टोबरची पटसंख्या ग्राह्य...
जिल्हा परिषदेच्या सहा टप्प्यांतील बदली प्रक्रिया पूर्ण
सातव्या टप्प्यात ११८ शिक्षकांच्या बदल्या होणार
रत्नागिरी:- जिल्हा परिषदेच्या सहा टप्प्यांतील बदली प्रक्रिया पूर्ण झालेली आहे. आता सातव्या टप्प्यातील शिक्षकांच्या बदल्या दोन-तीन दिवसांत होणार आहेत....
टीईटी परीक्षा सक्ती विरोधात शिक्षकांमध्ये संतापाचे वातावरण
रत्नागिरी:- सर्वोच्च न्यायालयाने दिलेल्या एका महत्त्वपूर्ण निर्णयानंतर महाराष्ट्रातील लाखो शिक्षकांमध्ये नैराश्य आणि तणाव वाढला आहे. या निर्णयानंतर सेवेतील शिक्षकांना त्यांची नोकरी सुरू ठेवण्यासाठी आणि...
बदली झालेले ४७० शिक्षक कार्यमुक्त; सातव्या टप्प्यातील बदल्यांचा मार्ग मोकळा
रत्नागिरी:- जिल्हा परिषदेच्या प्राथमिक शिक्षकांच्या सहा संवर्गातील ४७० शिक्षकांच्या ऑनलाइन बदल्या करण्यात आल्या आहेत. बदली झालेल्या शिक्षकांना शुक्रवारी सायंकाळी कार्यमुक्त करण्यात आले. त्यामुळे आता...
जिल्हा परिषदेच्या आदर्श शिक्षक पुरस्काराची घोषणा
रत्नागिरी:- जिल्हा परिषद प्राथमिक शिक्षण विभागाच्यावतीने देण्यात येणारा आदर्श शिक्षक पुरस्कार 9 शिक्षकांना जाहीर झाला आहे. आदर्श शिक्षक पुरस्कारासाठी प्राप्त 27 प्रस्तावांमध्ये ही निवड...
शिक्षकांच्या आंतरजिल्हा बदल्यांना यावर्षी खोडा
रत्नागिरी:- शालेय शिक्षण विभागाने जून २०२३ मध्ये जिल्हा परिषदेच्या प्राथमिक शिक्षकांच्या आंतरजिल्हा बदल्या बंद करण्याचा निर्णय घेतला होता. मात्र, जुन्या शिक्षकांसाठी आंतरजिल्हा बदलीची प्रक्रिया...
प्राथमिक शाळांना गणपतीची सुट्टी ७ दिवसांची
वार्षिक सुट्टया ८४ वरून ७६ वर, सुधारित आदेश जारी
रत्नागिरी:- राज्य शिक्षण व संशोधन परिषदेने निर्देश दिल्याप्रमाणे जिल्हा परिषदेच्या त्याचबरोबर खासगी प्राथमिक शाळांना सुट्टया देण्याचा...
जिल्ह्यातील शाळा, महाविद्यालयांना उद्या बुधवारी सुट्टी
रत्नागिरी:- जिल्ह्यात मुसळधार ते अतिमुसळधार पाऊस पडण्याची शक्यता वर्तविण्यात आलेली आहे. अनेक भागात मुसळधार पाऊस सुरु असल्याने खेड तालुक्यातील जगबुडी नदीने धोका पातळी ओलांडली...
रत्नागिरी जिल्ह्यात उद्या शाळा-महाविद्यालयांना सुट्टी जाहीर
रत्नागिरी:- हवामान विभागाने रत्नागिरी जिल्ह्यासाठी 'ऑरेंज अलर्ट' जारी केल्यामुळे मंगळवार, १९ ऑगस्ट रोजी जिल्ह्यातील सर्व शाळा आणि महाविद्यालयांना सुट्टी जाहीर करण्यात आली आहे. जिल्हाधिकारी...
निकालाच्या तीन महिन्यानंतरही अकरावी प्रवेशाचा गुंता कायम
रत्नागिरी:- इयत्ता दहावीचा निकाल सर्वांत लवकर लागूनही अनेक प्रकारच्या तांत्रिक अडचणीत सापडलेली अकरावी प्रवेशप्रक्रिया जवळपास पूर्ण झाली आहे. त्यामुळे तीन महिन्यानंतर अकरावीचे वर्ग सुरू...











