कोकण बोर्डाचा १० वी, १२ वी पुरवणी परीक्षेचा निकाल जाहीर
१२ वीचा २०.९०%, तर १० वीचा १२.२६% निकाल
रत्नागिरी:- महाराष्ट्र राज्य माध्यमिक व उच्च माध्यमिक शिक्षण मंडळ, पुणे यांच्या कोकण विभागीय मंडळाचा इयत्ता १० वी...
जि.प. शाळा निरुळ नं. २ च्या विद्यार्थिनींचे परीक्षेत दिमाखदार यश
कमी पटसंख्या, पण यशाचा मोठा टप्पा
रत्नागिरी:- नुकत्याच पार पडलेल्या 'मंथन' राज्यस्तरीय परीक्षेत जिल्हा परिषद शाळा निरुळ नंबर २ (ठिकवाडी) येथील दोन गुणवंत विद्यार्थिनींनी आपल्या...
रत्नागिरी जिल्ह्यात सोमवारी सर्व शाळा, महाविद्यालयांना सुट्टी
जिल्हा प्रशासनाचा मोठा निर्णय
रत्नागिरी:- हवामान विभागाने वर्तवलेला 'ऑरेंज अलर्ट' आणि जिल्ह्यात सुरू असलेल्या मुसळधार पावसामुळे निर्माण झालेली पूरस्थिती लक्षात घेता, रत्नागिरी जिल्हयातील सर्व...
दामले विद्यालयाची शिष्यवृत्ती परीक्षेत बाजी; २१ विद्यार्थी गुणवत्ता यादीत, स्पृहा जोशी जिल्ह्यात प्रथम
रत्नागिरी:- महाराष्ट्र राज्य परीक्षा परिषदेच्या वतीने घेण्यात आलेल्या इयत्ता ५ वी आणि ८ वीच्या शिष्यवृत्ती परीक्षा २०२६ मध्ये रत्नागिरी शहरातील नगर परिषद शाळा क्रमांक...
जिल्ह्यात ८० हजार पाठ्यपुस्तकांची प्रतीक्षा
सहावीच्या विद्यार्थ्यांचे शैक्षणिक नुकसान
रत्नागिरी:- शैक्षणिक वर्ष सुरू होऊन तब्बल दहा दिवस उलटले तरी रत्नागिरी जिल्ह्यातील हजारो विद्यार्थ्यांच्या हाती अद्याप पाठ्यपुस्तके पोहोचलेली नाहीत. जिल्ह्याला सुमारे...
जि. प. शाळा पुन्हा दुपारच्या सत्रात सुरु
रत्नागिरी:- जिल्ह्यात पावसाने दडी दिल्यामुळे प्रचंड उष्म्यामुळे विद्यार्थ्यांच्या आरोग्यावर परिणाम होत होता. त्यामुळे जिल्हा परिषदेच्या सर्व शाळा सकाळी १० ते सायंकाळी ५ ऐवजी सकाळी...
रत्नागिरीत नीट पुनर्परीक्षा शांततेत; ८८८ विद्यार्थ्यांची उपस्थिती
रत्नागिरी:- वैद्यकीय प्रवेशासाठी अत्यंत महत्त्वाची असलेली 'नीट' पुनर्परीक्षा रविवारी रत्नागिरी शहरात कडेकोट पोलीस बंदोबस्तात शांततेत पार पडली. पेपरफुटीच्या घटनांमुळे ३ मे रोजी झालेली मूळ...
जिल्ह्यात 6 हजार 622 विद्यार्थी देणार शिक्षक पात्रता परीक्षा
रत्नागिरी:- महाराष्ट्र राज्य परीक्षा परिषदेच्या वतीने घेतली जाणारी महाराष्ट्र शिक्षक पात्रता परीक्षा 2026 ही 28 जून रोजी रत्नागिरीत होणार आहे. या परीक्षेसाठी एकूण 12...
श्री भैरी भगवती मंदिर ट्रस्टच्या वतीने १० वी, १२ वीच्या गुणवंत विद्यार्थ्यांना शैक्षणिक साहित्य...
रत्नागिरी:- ग्रामीण भागातील विद्यार्थ्यांना शिक्षणासाठी प्रोत्साहन मिळावे या उद्देशाने, श्री भैरी भगवती मंदिर ट्रस्ट, वाटद यांच्या वतीने इयत्ता १० वी आणि १२ वीच्या गुणवंत...
जिल्हा परिषद विद्यार्थ्यांची गरुडझेप; ५२ विद्यार्थी जाणार ‘इस्रो’ दौऱ्यावर
रत्नागिरी:- रत्नागिरी जिल्हा परिषदेच्या प्राथमिक शाळांमधील ५२ गुणवंत विद्यार्थी येत्या १९ मे पासून अंतराळ क्षेत्रातील जगातील अग्रगण्य संस्था असलेल्या 'इस्रो' च्या शैक्षणिक दौऱ्यावर रवाना...












