जिल्ह्यातील चारशे कंत्राटी शिक्षकांचे आझाद मैदानावर धरणे
रत्नागिरी:- कंत्राटी शिक्षक भरती शासन निर्णयाचा पुनर्विचार करून हा शासन निर्णय पुनर्जीवीत करावा, या मागणीसाठी सोमवारी जिल्ह्यातील 400 कंत्राटी शिक्षकांनी मुंबई येथील आझाद मैदानावर...
विद्यार्थ्यांचे नुकसान करणारा शासन निर्णय रद्द करा; शिक्षक समितीचे धरणे आंदोलन
रत्नागिरी:- विद्यार्थ्यांचे शैक्षणिक नुकसान करणारा १५ मार्च २०२४ चा शासन निर्णय रद्द करा.या निर्णयामुळे भविष्यात शाळेत शिक्षक उपलब्ध होणार नाहीत.या निर्णयामुळे हजारो शिक्षक अतिरिक्त...
जिल्ह्यातील ८ हजार ४०५ जण होणार नवसाक्षर
रत्नागिरी:- जिल्ह्यातील असाक्षरांना साक्षर करण्यासाठी केंद्र सरकार पुरस्कृत उल्लास नवभारत साक्षरता कार्यक्रमांतर्गत 23 मार्च रोजी परीक्षा होणार आहे. या परीक्षेतून नवसाक्षरांची साक्षरता तपासणी केली...
बारावीच्या ऑनलाईन परीक्षेसाठी सीसीटीव्ही बसवणे बंधनकारक
रत्नागिरी:- बुधवार 12 मार्चपासून बोर्डाची सुरू होणारी बारावीच्या माहिती तंत्रज्ञान (आय टी) व सामान्यज्ञान (जी. के) विषयांची ऑनलाईन परीक्षाही गैरप्रकारमुक्त करण्यासाठी कोल्हापूर व कोकण...
जिल्हा परिषद आदर्श शाळा पुरस्कारांची यादी जाहीर
रत्नागिरी:- जिल्हा परिषद शाळांचा शैक्षणिक दर्जा सुधारावा, यासाठी शिक्षण विभागाकडून आदर्श शाळा पुरस्कार दिला जातो. 2024-25 मधील पुरस्कारप्राप्त 18 शाळांची नावे मंगळवारी जाहीर केली....
उन्हाच्या झळांमुळे भरणार सकाळची शाळा
रत्नागिरी:- यंदा उन्हाच्या झळा चांगल्याच जाणवू लागल्या आहेत. उन्हाची दाहकता दिवसभर जाणवत आहे. त्यामुळे विद्यार्थ्यांना त्रास होवू नये, त्यासाठी रत्नागिरी जिल्ह्यातील जिल्हा परिषदेच्या प्राथमिक...
आरटीई प्रवेशप्राप्त विद्यार्थ्यांच्या प्रवेशासाठी १० मार्चपर्यंत मुदत
रत्नागिरी:- शिक्षण हक्क कायद्यांतर्गत (आरटीई) 25 टक्के आरक्षित जागांसाठी राबविण्यात येत असलेल्या प्रवेश प्रक्रियेसाठी प्राथमिक शिक्षण संचालनालयाने शुक्रवारी (दि. 28) पहिली मुदतवाढ दिली. त्यानुसार...
नव्या संच मान्यतेमुळे बालकांच्या शिक्षणाचा हक्क बाधित
न्यायालयात जाण्याचा शिक्षक संघटनेचा इशारा
रत्नागिरी:- अगोदरच कमी पटसंख्येमुळे रत्नागिरी जिह्यातील 1305 शाळा बंद होण्याच्या मार्गावर आहेत. या वाडी वस्तीवरील मुलांना गावातील मोठय़ा शाळांमध्ये दाखल...
शिक्षणसेवक पद रद्द करण्यासाठी शिक्षण परिषदेचे आयोजन
शिक्षण सेवक कृती समितीचे जावेद तांबोळी यांची पत्रकार परिषदेत माहिती
रत्नागिरी:- राज्यातील हजारो शिक्षणसेवकांच्या व्यथा राज्य सरकारपर्यंत पोहोचवण्यासाठी आणि अन्यायकारक असलेले शिक्षणसेवक हे पद रद्द...
जिल्ह्यातील 18 हजार 834 विद्यार्थी देणार दहावीची परीक्षा
रत्नागिरी:- विद्यार्थ्यांच्या करिअरचा मोठा टप्पा म्हणून पाहिल्या जाणार्या 10 वीची परीक्षा 21 फेब्रुवारी पासून सुरू होत आहे. यासाठी कोकण बोर्ड सज्ज झाले आहे. जिल्ह्यात...