जिल्ह्यात 6 हजार 622 विद्यार्थी देणार शिक्षक पात्रता परीक्षा

रत्नागिरी:- महाराष्ट्र राज्य परीक्षा परिषदेच्या वतीने घेतली जाणारी महाराष्ट्र शिक्षक पात्रता परीक्षा 2026 ही 28 जून रोजी रत्नागिरीत होणार आहे. या परीक्षेसाठी एकूण 12...

श्री भैरी भगवती मंदिर ट्रस्टच्या वतीने १० वी, १२ वीच्या गुणवंत विद्यार्थ्यांना शैक्षणिक साहित्य...

रत्नागिरी:- ग्रामीण भागातील विद्यार्थ्यांना शिक्षणासाठी प्रोत्साहन मिळावे या उद्देशाने, श्री भैरी भगवती मंदिर ट्रस्ट, वाटद यांच्या वतीने इयत्ता १० वी आणि १२ वीच्या गुणवंत...

जिल्हा परिषद विद्यार्थ्यांची गरुडझेप; ५२ विद्यार्थी जाणार ‘इस्रो’ दौऱ्यावर

रत्नागिरी:- रत्नागिरी जिल्हा परिषदेच्या प्राथमिक शाळांमधील ५२ गुणवंत विद्यार्थी येत्या १९ मे पासून अंतराळ क्षेत्रातील जगातील अग्रगण्य संस्था असलेल्या 'इस्रो' च्या शैक्षणिक दौऱ्यावर रवाना...

खेडचा अनुराग वाघमोडे दहावीत राज्यात प्रथम

खेड:- यंदाच्या दहावीच्या निकालात खेड तालुक्याने राज्यभरात मानाचा तुरा रोवला असून भडगाव येथील ज्ञानदीप शिक्षण प्रसारक मंडळाच्या कै. प्रभाकर गजानन कांबळे ज्ञानदीप विद्यामंदिराचा विद्यार्थी...

दहावीच्या निकालात यंदाही कोकण बोर्डाची छाप; कोकण बोर्डाचा निकाल ९७.६२ टक्के

रत्नागिरी:- महाराष्ट्र राज्य माध्यमिक व उच्च माध्यमिक शिक्षण मंडळाच्या वतीने मार्च-एप्रिल २०२६ मध्ये घेण्यात आलेल्या दहावीच्या परीक्षेचा निकाल आज अधिकृतपणे जाहीर करण्यात आला आहे....

बारावीच्या निकालात कोकण विभाग अव्वल

रत्नागिरी:- राज्य माध्यमिक व उच्च माध्यमिक शिक्षण मंडळाच्या वतीने घेण्यात आलेल्या बारावी परीक्षेचा (HSC) निकाल आज जाहीर झाला आहे. राज्याचा एकूण निकाल 89.79 टक्के...

खासगी अनुदानित शाळांतील शिक्षक भरती आता ऑनलाईन

रत्नागिरी:- जिल्हा परिषदेतील शिक्षकांची भरती पवित्र पोर्टलद्वारे होते. आता बिगर अल्पसंख्याक शाळांमधील शिक्षक भरतीही पवित्र पोर्टलमधूनच होत आहे. मात्र यापुढे जिल्ह्यासह राज्यातील सर्व खासगी...

जिल्ह्यातील २६३ अतिरिक्त शिक्षकांची आजची समायोजन प्रक्रिया रद्द

ना.उदय सामंत यांच्याशी झालेल्या चर्चेनंतर घेण्यात आला निर्णय रत्नागिरी:- जिल्ह्यातील विविध शाळांमधील २६३ अतिरिक्त ठरलेल्या शिक्षकांचे समायोजन गुरुवार १६ एप्रिल रोजी केले जाणार होते. या...

जिल्ह्यात एकाच दिवशी 818 शाळांची कसून तपासणी

रत्नागिरी:- जिल्ह्यातील शिक्षण क्षेत्रात पारदर्शकता आणण्यासाठी शिक्षण विभागाने कंबर कसली आहे..जिल्ह्यातील सर्व माध्यमांच्या आणि सर्व व्यवस्थापनांच्या शाळांची 'पटपडताळणी' मोहीम एकाच वेळी हाती घेण्यात आली...

रत्नागिरीतील २९ शाळा-महाविद्यालये कायमस्वरूपी अपात्र

राज्य सरकारचा मोठा निर्णय, शिक्षण क्षेत्रात खळबळ रत्नागिरी:- वारंवार संधी देऊन आणि मूल्यांकन करूनही अनुदानासाठी आवश्यक असलेल्या निकषांची पूर्तता न करणाऱ्या खाजगी शाळा आणि कनिष्ठ...