गोगटे जोगळेकर महाविद्यालयात डिजिटल स्वतंत्र संकल्प उपक्रमाचे आयोजन
रत्नागिरी:- गोगटे जोगळेकर महाविद्यालय, रत्नागिरी येथे सायबर शिक्षा फॉर सायबर सुरक्षा अभियानांतर्गत ‘डिजिटल स्वतंत्र संकल्प उपक्रमाचे आयोजन ’ या सायबर जनजागृती उपक्रमाचे आयोजन करण्यात...
शिक्षक भरतीला हिरवा कंदील; ३१ हजार जागा भरणार
रत्नागिरी:- बहुप्रतीक्षित शिक्षक भरती प्रक्रियेला अखेर वेग आला असून, राज्यातील तब्बल दीड लाख उमेदवारांच्या रिक्त जागांचे प्राधान्यक्रम पवित्र पोर्टलवर ‘लॉक’ करण्यात आले आहेत. त्यामुळे...
शिष्यवृत्ती परीक्षेत दामले विद्यालयाची गरुडझेप; गुणवत्ता यादीत तब्बल २० विद्यार्थी
पार्थ आग्रे जिल्ह्यात प्रथम
रत्नागिरी:- शहरातील नगर परिषद शाळा क्रमांक १५, दामले विद्यालयाने यावर्षीही आपल्या उज्ज्वल यशाची परंपरा कायम राखत महाराष्ट्र राज्य परीक्षा परिषदेच्या...
पदवीधर शिक्षकांच्या समायोजनात घोळ झाल्याचा शिक्षक समितीचा आरोप
रत्नागिरी:- जिल्हा परिषद शिक्षण विभागाच्या कारभाराबाबत शिक्षकांमध्ये असंतोष निर्माण झाला आहे.जिल्हा परिषद प्राथमिक शिक्षण विभागाने पदवीधर शिक्षकांना अतिरिक्त ठरवताना विषयानुसार केलेले वर्गीकरण नियमबाह्य असल्याचा...
मुलाला मारहाण करणाऱ्या शिक्षिकेविरोधात गुन्हा
गुहागर:- शिक्षकांच्या शिकवण्याच्यापद्धतीवरून आणि संस्थेच्या एकंदरीत कार्यपद्धती विरोधात पालकांनी आवाज उठवला म्हणून दुसरीच्या विद्यार्थ्याला मानसिक त्रास देऊन मारहाण करणाऱ्या वर्गशिक्षिकेविरोधात गुहागर पोलीस ठाण्यामध्ये गुन्हा...
जागुष्टे हायस्कूल येथे सायबर जागरुकता मोहीम उत्साहात संपन्न
रत्नागिरी:- गोगटे जोगळेकर कॉलेज रत्नागिरी येथील सायबर वॉरियर क्लबतर्फे आणि क्विक हिल फौंडेशन यांच्या संयुक्त विद्यमाने "सायबर शिक्षा फॉर सायबर सुरक्षा" या सायबर जागरुकता...
रनपच्या केवळ सात शाळांची पटसंख्या पन्नासपेक्षा अधिक
चार शाळा बंद; सहा शाळांची पटसंख्या 20 पेक्षा कमी
रत्नागिरी:- रत्नागिरी नगरपरिषद शिक्षण विभागांतर्गत येणाऱ्या प्राथमिक शाळांमधील घटती पटसंख्या आता चिंतेचा विषय बनली आहे. नगरपरिषदेच्या...
‘सायबर शिक्षा फॉर सायबर सुरक्षा’ अंतर्गत एस.एस. मोबाईलमध्ये जनजागृती सत्र संपन्न
रत्नागिरी:- गोगटे-जोगळेकर महाविद्यालयाच्या 'सायबर वॉरियर क्लब' आणि 'क्विक हील फाऊंडेशन' यांच्या संयुक्त विद्यमाने सुरू असलेल्या ‘सायबर शिक्षा फॉर सायबर सुरक्षा’ अभियानांतर्गत शहरातील एस. एस....
रत्नागिरीसह सहा जिल्ह्यांमध्ये कौशल्याधारित १२ महाविद्यालये
रत्नागिरी:- बदलत्या रोजगाराच्या संधी आणि उद्योगविश्वाच्या गरजा लक्षात घेऊन मुंबई विद्यापीठाने आता कौशल्याधारित महाविद्यालये सुरू करण्यावर भर दिला आहे. त्यानुसार विद्यापीठाच्या कार्यक्षेत्रात येणाऱ्या सहा...
कोकण बोर्डाचा १० वी, १२ वी पुरवणी परीक्षेचा निकाल जाहीर
१२ वीचा २०.९०%, तर १० वीचा १२.२६% निकाल
रत्नागिरी:- महाराष्ट्र राज्य माध्यमिक व उच्च माध्यमिक शिक्षण मंडळ, पुणे यांच्या कोकण विभागीय मंडळाचा इयत्ता १० वी...












