आधी सुविधा द्या नंतर शाळा सुरू करा
पंचायत समितीच्या सभेत मागणी
रत्नागिरी:- शाळा सुरु करण्याचा निर्णय होत असला तरीही इमारतीमध्ये आरोग्यविषयक उपाययोजना करण्यासाठी अनेक ग्रामपंचायतींमध्ये निधीची वानवा निर्माण होऊ शकते. त्याबाबत प्रशासन...
शाळाबाह्य बालकांना शिक्षणाच्या प्रवाहात आणण्यासाठी विशेष मोहीम
रत्नागिरी:- बालकांचा मोफत व सक्तीच्या शिक्षणाचा हक्क’ अधिकार अधिनियमाच्या अनुषंगाने शाळाबाह्य बालकांना शिक्षणाच्या प्रवाहात आणून गुणवत्तापूर्ण शिक्षण देण्यासाठी शालेय शिक्षण विभाग प्रयत्नशील आहे.
नवीन शैक्षणिक...
जिल्हा परिषदेच्या आदर्श शिक्षक पुरस्काराची घोषणा
रत्नागिरी:- जिल्हा परिषदेच्यावतीने दिल्या जाणार्या प्राथमिक शिक्षकांना आदर्श शिक्षक पुरस्कार शिक्षक दिनाच्या पूर्वसंध्येला मुख्य कार्यकारी अधिकारी किर्ती किरण पुजार यांनी पत्रकार परिषदेद्वारे जाहीर...
एसीबी इंटरनॅशनल स्कूलची शैक्षणिक क्षेत्रातील झेप आदर्शवत: सिद्धेश्वर पुस्तके
अखिल भारतीय शिक्षक संघाचे कोषाध्यक्ष सिद्धेश्वर पुस्तके यांची एसीबी इंटरनॅशनल स्कूलला भेट
चिपळूण:- कोकणात नावाजलेलीशिक्षणक्षेत्रात अत्याधुनिक स्वरूपात कार्यरत एसीबी इंटरनॅशनल स्कुलला अखिल भारतीय शिक्षक संघाचे...
प्रलंबित मागण्यांच्या पूर्ततेसाठी प्राथमिक शिक्षक समितीच्या वतीने आंदोलन
रत्नागिरी:- शासन स्तरावर प्रलंबित असलेल्या मागण्या वेळेवर पूर्ण व्हाव्यात यासाठी शनिवारी दुपारी जिल्हाधिकारी कार्यालयासमोर प्राथमिक शिक्षक समितीच्या वतीने आंदोलन करण्यात आले. मुसळधार पावसातही असंख्य...
जिल्ह्यातील चारशे कंत्राटी शिक्षकांचे आझाद मैदानावर धरणे
रत्नागिरी:- कंत्राटी शिक्षक भरती शासन निर्णयाचा पुनर्विचार करून हा शासन निर्णय पुनर्जीवीत करावा, या मागणीसाठी सोमवारी जिल्ह्यातील 400 कंत्राटी शिक्षकांनी मुंबई येथील आझाद मैदानावर...
रत्नागिरीचं ‘पहिलं पाऊल’ उपक्रम आता राज्यभर
शैक्षणिक उपक्रम; सीईओ डॉ. जाखड यांची संकल्पना
रत्नागिरी:- कोरोना कालावधीत पहिलीत प्रवेश केलेल्यांच्या शिक्षणाचा पाया मजबुत करण्यासाठी आणि नवे पाऊल टाकण्यास सज्ज असलेल्या मुलांना अक्षर...
जिल्ह्यातील 728 विद्यार्थ्यांना आरटीईच्या सोडतीची लॉटरी
रत्नागिरी:- शहरातील नावाजलेल्या शाळांमध्ये पाल्याला शिक्षण देण्याचे आर्थिकदृष्ट्या दुर्बल आणि वंचित घटकातील पालकांचे स्वप्न पूर्णत्वास जात आहे. जिल्ह्यातील 92 शाळांमध्ये आरटीई प्रवेशासाठी 929 जागांसाठी...
अध्यापनात शासनाच्या 189 अध्यादेशांचा अडसर
रत्नागिरी:- राज्याच्या शिक्षण विभागाने गेल्या 47 वर्षांत प्रसिद्ध केलेल्या विविध अध्यादेशांपैकी 189 अध्यादेशांचा अडसर निर्माण होणार आहे. बोर्डाची परीक्षा, मातृभाषेतून शिक्षण, शिक्षणाचा आकृतिबंध, शैक्षणिक...
आंतरजिल्हा बदलीसाठी पोर्टलवर रत्नागिरीचा समावेश
ग्रामविकासचे आदेश; बदली झाली तरीही मुक्ततेसाठी प्रतिक्षाच
रत्नागिरी:- आंतरजिल्हा बदली प्रक्रियेसाठी रत्नागिरी जिल्ह्याचा पोर्टलवर समावेश करण्याचे आदेश ग्रामविकास विभागाकडून काढले आहेत. त्यामुळे आंतरजिल्हा बदलीसाठी इच्छुक शिक्षकांना...