टीईटी परीक्षेत घोळ घालणाऱ्या जिल्ह्यातील 37 जणांवर होणार कारवाई
रत्नागिरी:- राज्यात सध्या शिक्षकांच्या संपादणूक चाचणीसाठी घेतल्या जाणार्या टीईटी परीक्षेतील घोटाळ्याचा विषय मोठ्या प्रमाणात गाजत आहे. या परीक्षेतील घोटाळेबाज गुरूजींची शोधमोहीम सुरू करण्यात आली आहे....
शिक्षक समितीच्या प्रयत्नाने शिक्षकांचा मे महिन्याच्या पगार 10 जूनलाच होणार
रत्नागिरी:- जिल्हा परिषद प्राथमिक शिक्षकांचा दरमहाचा पगार सातत्याने विलंब होत आहे. यावरुन प्राथमिक शिक्षकांमध्ये तिव्र नाराजी व्यक्त केली जात होती. यासंदर्भात शिक्षक समितीच्या पदाधिकार्यांनी...
कोकण बोर्डातून 24 हजार 542 विद्यार्थी देणार बारावीची परीक्षा
रत्नागिरी:- महाराष्ट्र राज्य माध्यमिक व उच्च माध्यमिक शिक्षण मंडळ घेण्यात येणारी उच्च माध्यमिक प्रमाणपत्र इ. 12 वाया लेखी परीक्षेला आज मंगळवार 11 फेब्रुवारी फेब्रुवारी...
अशैक्षणिक सर्वेक्षणाचे काम प्राथमिक शिक्षकांकडून काढून घ्या; प्राथमिक शिक्षक समितीची मागणी
रत्नागिरी:- शैक्षणिक सर्वेक्षणाच्या नावाखाली अशैक्षणिक सर्वेक्षणाचे काम प्राथमिक शिक्षकांकडून काढून घेण्याबाबतचे निवेदन प्राथमिक शिक्षक समिती पदाधिकार्यांच्यावतीने जिल्हा परिषदेचे मुख्य कार्यकारी अधिकारी कीर्तीकिरण पुजार यांना...
कोकण बोर्डाची राज्यात अव्वल येण्याची परंपरा कायम
१२ वीचा निकाल ९६.७४ टक्के
रत्नागिरी:- उच्च माध्यमिक शिक्षण मंडळातर्फे घेण्यात आलेल्या मार्च २०२५ च्या परीक्षेत कोकण बोर्डने ९६.७४ टक्के गुण मिळवून राज्यातील नऊ विभागात...
बोगस पटसंख्येला बसणार चाप; 1 डिसेंबरपासून विद्यार्थ्यांची ऑनलाईन हजेरी
रत्नागिरी:- स्थानिक स्वराज्य संस्था, खासगी अनुदानित आणि अशंतः अनुदानित शाळांतील पहिली ते दहावीच्या विद्यार्थ्यांची हजेरी ऑनलाईन घेण्याचा निर्णय शिक्षण विभागाने घेतला आहे. दि. 1...
शाळा बंदमुळे जिल्ह्यातील अडीच हजार शिक्षकांच्या भवितव्याचा प्रश्न
रत्नागिरी:- राज्य शासनाने 20 हून कमी विद्यार्थी असलेल्या शाळा बंद करण्याची प्रक्रिया सुरू केल्याने दुर्गम भागातील शिक्षण व्यवस्था कोलमडण्याची भीती असून, राज्याच्या कानाकोपर्यातील वाड्यावस्त्यांवरील...
जिल्हा परिषदेचा सेस निधी वापरण्यावर बंधने
रत्नागिरी:- सर्व शिक्षा अभियानातून मंजूर झालेल्या शाळांच्या वर्गखोल्यांचे बांधकाम अथवा दुरुस्तीसाठी जिल्हा परिषदेचा सेस निधी वापरण्यास ग्रामविकास मंत्रालयाने बंदी घातली आहे. पंचायत राज समितीच्या...
अंगणवाडी कर्मचाऱ्यांचा संप सुरूच; २३ दिवसांपासून अंगणवाड्यांचे कामकाज ठप्प
रत्नागिरी:- अंगणवाडी कर्मचाऱ्यांच्या मानधनात वाढ करणे, निवृत्तिवेतन दर महिना देणे, नवीन मोबाईल देणे, रिचार्जसाठी रक्कम मंजुर करणे, पोषण आहाराची रक्कम वाढविणे या मागण्यांसाठी अंगणवाडी...
जिल्ह्यातील 51 हजार 963 विद्यार्थ्यांना मिळणार मोफत गणवेश
रत्नागिरी:- जिल्हा परिषद शाळेतील मुलांना मोफत गणवेश वाटप या योजनेंतर्गत येत्या शैक्षणिक वर्षालाच जिल्ह्यातील ५१ हजार ९६३ विद्यार्थ्यांना लाभ देण्यात येणार आहे. त्यासाठी दोन गणवेशासाठी...












