रत्नागिरीतील २९ शाळा-महाविद्यालये कायमस्वरूपी अपात्र

राज्य सरकारचा मोठा निर्णय, शिक्षण क्षेत्रात खळबळ रत्नागिरी:- वारंवार संधी देऊन आणि मूल्यांकन करूनही अनुदानासाठी आवश्यक असलेल्या निकषांची पूर्तता न करणाऱ्या खाजगी शाळा आणि कनिष्ठ...

जि.प. शाळा निरुळ नं. २ च्या विद्यार्थिनींचे परीक्षेत दिमाखदार यश

कमी पटसंख्या, पण यशाचा मोठा टप्पा रत्नागिरी:- नुकत्याच पार पडलेल्या 'मंथन' राज्यस्तरीय परीक्षेत जिल्हा परिषद शाळा निरुळ नंबर २ (ठिकवाडी) येथील दोन गुणवंत विद्यार्थिनींनी आपल्या...

शिक्षकांच्या आंतरजिल्हा बदल्यांना यावर्षी खोडा

रत्नागिरी:- शालेय शिक्षण विभागाने जून २०२३ मध्ये जिल्हा परिषदेच्या प्राथमिक शिक्षकांच्या आंतरजिल्हा बदल्या बंद करण्याचा निर्णय घेतला होता. मात्र, जुन्या शिक्षकांसाठी आंतरजिल्हा बदलीची प्रक्रिया...

निकालाच्या तीन महिन्यानंतरही अकरावी प्रवेशाचा गुंता कायम

रत्नागिरी:- इयत्ता दहावीचा निकाल सर्वांत लवकर लागूनही अनेक प्रकारच्या तांत्रिक अडचणीत सापडलेली अकरावी प्रवेशप्रक्रिया जवळपास पूर्ण झाली आहे. त्यामुळे तीन महिन्यानंतर अकरावीचे वर्ग सुरू...

बारावीचा आज ऑनलाईन निकाल; कोकण बोर्डाच्या निकालाबाबत उत्सुकता कायम

रत्नागिरी:- इयत्ता बारावीच्या परीक्षेचा सोमवारी ५ मे रोजी ऑनलाइन निकाल जाहीर होणार आहे. कोकण बोर्डातील २४,१६८ विद्यार्थ्यांचा निकाल घोषित होईल. यंदाही सलगपणे कोकण बोर्ड...

इयत्ता ५ वीसह ८ वी शिष्यवृत्ती गुणवत्ता यादी जाहीर करा

महा राज्य प्राथमिक शिक्षक संघाची परीक्षा परिषदेने मागणी रत्नागिरी:- इयत्ता ५ वी आणि ८ वी शिष्यवृत्ती परीक्षेचा अंतरिम निकाल जाहीर होऊन एक महिन्याहून अधिक...

जिल्हा परिषदेच्या आदर्श शिक्षक पुरस्काराची घोषणा

रत्नागिरी:- जिल्हा परिषद प्राथमिक शिक्षण विभागाच्यावतीने देण्यात येणारा आदर्श शिक्षक पुरस्कार 9 शिक्षकांना जाहीर झाला आहे. आदर्श शिक्षक पुरस्कारासाठी प्राप्त 27 प्रस्तावांमध्ये ही निवड...

जिल्ह्यातील शाळा, महाविद्यालयांना उद्या बुधवारी सुट्टी

रत्नागिरी:- जिल्ह्यात मुसळधार ते अतिमुसळधार पाऊस पडण्याची शक्यता वर्तविण्यात आलेली आहे. अनेक भागात मुसळधार पाऊस सुरु असल्याने खेड तालुक्यातील जगबुडी नदीने धोका पातळी ओलांडली...

दहावीच्या निकालात यंदाही कोकण बोर्डाची छाप; कोकण बोर्डाचा निकाल ९७.६२ टक्के

रत्नागिरी:- महाराष्ट्र राज्य माध्यमिक व उच्च माध्यमिक शिक्षण मंडळाच्या वतीने मार्च-एप्रिल २०२६ मध्ये घेण्यात आलेल्या दहावीच्या परीक्षेचा निकाल आज अधिकृतपणे जाहीर करण्यात आला आहे....

जिल्ह्यात ८० हजार पाठ्यपुस्तकांची प्रतीक्षा

सहावीच्या विद्यार्थ्यांचे शैक्षणिक नुकसान रत्नागिरी:- शैक्षणिक वर्ष सुरू होऊन तब्बल दहा दिवस उलटले तरी रत्नागिरी जिल्ह्यातील हजारो विद्यार्थ्यांच्या हाती अद्याप पाठ्यपुस्तके पोहोचलेली नाहीत. जिल्ह्याला सुमारे...