निवखोलातील ‘त्या’ शिक्षिकेची होणार बदली

शिक्षकेविरोधात विद्यार्थ्यांना दमदाटी व भेदभाव करत असल्याची तक्रार रत्नागिरी:- शहरातील पालिकेच्या निवखोल शाळेत विद्यार्थ्यांनी येण्यास नकार दिला आहे. त्यामुळे गेले दोन दिवस विद्यार्थीविना शाळा सुरू...

रत्नागिरीतील २९ शाळा-महाविद्यालये कायमस्वरूपी अपात्र

राज्य सरकारचा मोठा निर्णय, शिक्षण क्षेत्रात खळबळ रत्नागिरी:- वारंवार संधी देऊन आणि मूल्यांकन करूनही अनुदानासाठी आवश्यक असलेल्या निकषांची पूर्तता न करणाऱ्या खाजगी शाळा आणि कनिष्ठ...

नॉनक्रिमिलेअर सर्टिफिकेटमुळे अकरावीचे प्रवेश लांबणीवर

सक्तीने विद्यार्थी हैराण ; सरकारच्या विसंगत निर्णयाने तिढा रत्नागिरी:- अकरावीच्या प्रवेशाचा घोळ वाढतच चालला असून, आता नॉनक्रिमिलेअर सर्टिफिकेट एनटी, ओबीसी, एससी, बीसी या प्रवर्गातील विद्यार्थ्यांसाठी...

रत्नागिरी, सिंधुदुर्गात 20 पेक्षा कमी पटसंख्येच्या शाळा सुरू ठेवा

आ. ज्ञानेश्वर म्हात्रे यांची मागणी रत्नागिरी:- 20 पेक्षा कमी पटसंख्या असलेल्या शाळा शून्यशिक्षकी केल्या जातात. कमी पटसंख्या असलेल्या शाळेतील विद्यार्थ्यांना केंद्रस्तरावर एकत्र आणण्याचा प्रस्ताव आहे....

कोकण बोर्डातील दहावीच्या २७ हजार ८४१ विद्यार्थ्यांचा आज निकाल

रत्नागिरी:- इयत्ता बारावीच्या परीक्षेचा मंगळवारी १३ मे रोजी ऑनलाइन निकाल जाहीर होणार आहे. कोकण बोर्डातील २७,८४१ विद्यार्थ्यांचा निकाल घोषित होईल. यंदाही सलगपणे कोकण बोर्ड...

बदली झालेले ४७० शिक्षक कार्यमुक्त; सातव्या टप्प्यातील बदल्यांचा मार्ग मोकळा

रत्नागिरी:- जिल्हा परिषदेच्या प्राथमिक शिक्षकांच्या सहा संवर्गातील ४७० शिक्षकांच्या ऑनलाइन बदल्या करण्यात आल्या आहेत. बदली झालेल्या शिक्षकांना शुक्रवारी सायंकाळी कार्यमुक्त करण्यात आले. त्यामुळे आता...

अकरावी ऑनलाइन प्रवेशाची वेबसाईट पहिल्याच दिवशी क्रॅश

रत्नागिरी:-  राज्यात अकरावी प्रवेशाची ऑनलाइन प्रक्रिया बुधवार पासून सुरू झाली आहे. सकाळी 11 वाजल्यापासून ही प्रक्रिया सुरू होण्याची अपेक्षा होती. विद्यार्थ्यांना आजपासून कॉलेज पसंतीक्रम...

जिल्ह्यातील 137 कनिष्ठ महाविद्यालये ऑनलाईन 11 वी प्रवेशासाठी सज्ज

१९ मे पासून प्रवेश प्रक्रिया; एकाच अर्जावर राज्यात कुठेही प्रवेश रत्नागिरी:- इयत्ता अकरावीच्या प्रवेशप्रक्रियेला दि. 19 मेपासून सुरुवात होणार असून, यंदा विद्यार्थ्यांना एकाच अर्जावर राज्यातील...

शाळा गजबजल्या पण शाळा दुरुस्त्यांचे काय?

206 पैकी 130 कामे पूर्ण; 45 कामे प्रगतीत तर 31 शाळांचा अजूनही दुरूस्ती प्रतिक्षा रत्नागिरी:- नव्या शैक्षणिक वर्षापूर्वी पालकमंत्री उदय सामंत यांनी लक्ष घालून जिल्हा...

अकरावीसाठी १८ हजार १३१ विद्यार्थी अद्याप वेटींगवर

रत्नागिरी:- अकरावी प्रवेशप्रक्रिया सध्या ऑनलाइन पद्धतीने सुरू आहे. अकरावीसाठी प्रथमच ऑनलाइन पद्धतीचा अवलंब करण्यात आला आहे. प्रवेशाची प्रथम यादी जाहीर करण्यात आली आहे. जिल्ह्यातील...