रत्नागिरी जिल्ह्यात सोमवारी सर्व शाळा, महाविद्यालयांना सुट्टी

जिल्हा प्रशासनाचा मोठा निर्णय रत्नागिरी:- हवामान विभागाने वर्तवलेला 'ऑरेंज अलर्ट' आणि जिल्ह्यात सुरू असलेल्या मुसळधार पावसामुळे निर्माण झालेली पूरस्थिती लक्षात घेता, रत्नागिरी जिल्हयातील सर्व...

दामले विद्यालयाची शिष्यवृत्ती परीक्षेत बाजी; २१ विद्यार्थी गुणवत्ता यादीत, स्पृहा जोशी जिल्ह्यात प्रथम

रत्नागिरी:- महाराष्ट्र राज्य परीक्षा परिषदेच्या वतीने घेण्यात आलेल्या इयत्ता ५ वी आणि ८ वीच्या शिष्यवृत्ती परीक्षा २०२६ मध्ये रत्नागिरी शहरातील नगर परिषद शाळा क्रमांक...

जिल्हा परिषदेच्या आदर्श शिक्षक पुरस्काराची घोषणा

रत्नागिरी:- जिल्हा परिषद प्राथमिक शिक्षण विभागाच्यावतीने देण्यात येणारा आदर्श शिक्षक पुरस्कार 9 शिक्षकांना जाहीर झाला आहे. आदर्श शिक्षक पुरस्कारासाठी प्राप्त 27 प्रस्तावांमध्ये ही निवड...

जि. प. शाळा पुन्‍हा दुपारच्‍या सत्रात सुरु

रत्नागिरी:- जिल्‍ह्यात पावसाने दडी दिल्‍यामुळे प्रचंड उष्‍म्‍यामुळे विद्यार्थ्यांच्या आरोग्यावर परिणाम होत होता. त्‍यामुळे जिल्‍हा परिषदेच्‍या सर्व शाळा सकाळी १० ते सायंकाळी ५ ऐवजी सकाळी...

जिल्ह्यात ८० हजार पाठ्यपुस्तकांची प्रतीक्षा

सहावीच्या विद्यार्थ्यांचे शैक्षणिक नुकसान रत्नागिरी:- शैक्षणिक वर्ष सुरू होऊन तब्बल दहा दिवस उलटले तरी रत्नागिरी जिल्ह्यातील हजारो विद्यार्थ्यांच्या हाती अद्याप पाठ्यपुस्तके पोहोचलेली नाहीत. जिल्ह्याला सुमारे...

कोकण बोर्ड सज्ज: ११४ केंद्रांवर होणार १० वीची परीक्षा

कॉपीमुक्त अभियानांतर्गत भरारी पथके तैनात रत्नागिरी:- महाराष्ट्र राज्य माध्यमिक व उच्च माध्यमिक शिक्षण मंडळाच्या वतीने घेण्यात येणारी माध्यमिक शालान्त प्रमाणपत्र (इ. 10 वी) परीक्षा आज...

रत्नागिरीत नीट पुनर्परीक्षा शांततेत; ८८८ विद्यार्थ्यांची उपस्थिती

रत्नागिरी:- वैद्यकीय प्रवेशासाठी अत्यंत महत्त्वाची असलेली 'नीट' पुनर्परीक्षा रविवारी रत्नागिरी शहरात कडेकोट पोलीस बंदोबस्तात शांततेत पार पडली. पेपरफुटीच्या घटनांमुळे ३ मे रोजी झालेली मूळ...

श्री भैरी भगवती मंदिर ट्रस्टच्या वतीने १० वी, १२ वीच्या गुणवंत विद्यार्थ्यांना शैक्षणिक साहित्य...

रत्नागिरी:- ग्रामीण भागातील विद्यार्थ्यांना शिक्षणासाठी प्रोत्साहन मिळावे या उद्देशाने, श्री भैरी भगवती मंदिर ट्रस्ट, वाटद यांच्या वतीने इयत्ता १० वी आणि १२ वीच्या गुणवंत...

बारावीच्या निकालात कोकण विभाग अव्वल

रत्नागिरी:- राज्य माध्यमिक व उच्च माध्यमिक शिक्षण मंडळाच्या वतीने घेण्यात आलेल्या बारावी परीक्षेचा (HSC) निकाल आज जाहीर झाला आहे. राज्याचा एकूण निकाल 89.79 टक्के...

दहावीच्या निकालात यंदाही कोकण बोर्डाचीच बाजी

रत्नागिरी:- माध्यमिक व उच्च माध्यमिक शिक्षण मंडळाने मार्च महिन्यात घेतलेल्या दहावीच्या परीक्षांचा निकाल आज ऑनलाइन जाहिर झाला.कोकण बोर्डाने पुन्हा एकदा आपले अव्वल स्थान कायम...