श्री भैरी भगवती मंदिर ट्रस्टच्या वतीने १० वी, १२ वीच्या गुणवंत विद्यार्थ्यांना शैक्षणिक साहित्य...

रत्नागिरी:- ग्रामीण भागातील विद्यार्थ्यांना शिक्षणासाठी प्रोत्साहन मिळावे या उद्देशाने, श्री भैरी भगवती मंदिर ट्रस्ट, वाटद यांच्या वतीने इयत्ता १० वी आणि १२ वीच्या गुणवंत...

खेडचा अनुराग वाघमोडे दहावीत राज्यात प्रथम

खेड:- यंदाच्या दहावीच्या निकालात खेड तालुक्याने राज्यभरात मानाचा तुरा रोवला असून भडगाव येथील ज्ञानदीप शिक्षण प्रसारक मंडळाच्या कै. प्रभाकर गजानन कांबळे ज्ञानदीप विद्यामंदिराचा विद्यार्थी...

जिल्हा परिषद विद्यार्थ्यांची गरुडझेप; ५२ विद्यार्थी जाणार ‘इस्रो’ दौऱ्यावर

रत्नागिरी:- रत्नागिरी जिल्हा परिषदेच्या प्राथमिक शाळांमधील ५२ गुणवंत विद्यार्थी येत्या १९ मे पासून अंतराळ क्षेत्रातील जगातील अग्रगण्य संस्था असलेल्या 'इस्रो' च्या शैक्षणिक दौऱ्यावर रवाना...

निकालाच्या तीन महिन्यानंतरही अकरावी प्रवेशाचा गुंता कायम

रत्नागिरी:- इयत्ता दहावीचा निकाल सर्वांत लवकर लागूनही अनेक प्रकारच्या तांत्रिक अडचणीत सापडलेली अकरावी प्रवेशप्रक्रिया जवळपास पूर्ण झाली आहे. त्यामुळे तीन महिन्यानंतर अकरावीचे वर्ग सुरू...

शिक्षणाधिकारी संपात; कामकाज ठप्प

शिक्षणाधिकारी, गटशिक्षणाधिकारी, विस्तार अधिकारी अभावी कामावर परिणाम रत्नागिरी:- नागपूर विभागातील बोगस शालार्थ आयडी प्रकरणावरून शिक्षण विभागातील अधिकारी आक्रमक झाले आहेत. गेल्या चार दिवसांपासून सुरू असलेले...

कोकण बोर्ड सज्ज: ११४ केंद्रांवर होणार १० वीची परीक्षा

कॉपीमुक्त अभियानांतर्गत भरारी पथके तैनात रत्नागिरी:- महाराष्ट्र राज्य माध्यमिक व उच्च माध्यमिक शिक्षण मंडळाच्या वतीने घेण्यात येणारी माध्यमिक शालान्त प्रमाणपत्र (इ. 10 वी) परीक्षा आज...

शाळा संच मान्यतेचा निर्णय रद्द करण्याचा ठराव

देवरुख:- संगमेश्वर तालुका शिक्षण संस्थाचालक संघाची बैठक नुकतीच शिवणे येथील दादासाहेब सरफरे विद्यालय येथे घेण्यात आली. या बैठकीत 15 मार्च 2024 चा माध्यमिक शाळा...

खासगी अनुदानित शाळांतील शिक्षक भरती आता ऑनलाईन

रत्नागिरी:- जिल्हा परिषदेतील शिक्षकांची भरती पवित्र पोर्टलद्वारे होते. आता बिगर अल्पसंख्याक शाळांमधील शिक्षक भरतीही पवित्र पोर्टलमधूनच होत आहे. मात्र यापुढे जिल्ह्यासह राज्यातील सर्व खासगी...

शाळा प्रवेशोत्सवाने आज होणार विद्यार्थ्यांचे स्वागत

१० हजार विद्यार्थी करणार प्राथमिक शिक्षणाचा श्रीगणेशा रत्नागिरी:- नवीन शैक्षणिक वर्षाला आजपासून प्रारंभ होत असून, जिल्हा परिषदेच्या २ हजार ४०० शाळांची आज घंटा वाजणार आहे....

नवीन संच मान्यता निकषांविरोधात शिक्षण संस्थांचा एल्गार

रत्नागिरी जिल्हा माध्यमिक-उच्च माध्यमिक संस्था समन्वय समितीचे आमदारांकडे निवेदन रत्नागिरी:- दि. १५ मार्च २०२४ रोजी शालेय शिक्षण व क्रीडा विभागाने काढलेल्या संच मान्यतेसंदर्भातील शासन निर्णयामुळे...