Monday, February 23, 2026
spot_img
Home शैक्षणिक

शैक्षणिक

कोकण बोर्ड सज्ज: ११४ केंद्रांवर होणार १० वीची परीक्षा

कॉपीमुक्त अभियानांतर्गत भरारी पथके तैनात रत्नागिरी:- महाराष्ट्र राज्य माध्यमिक व उच्च माध्यमिक शिक्षण मंडळाच्या वतीने घेण्यात येणारी माध्यमिक शालान्त प्रमाणपत्र (इ. 10 वी) परीक्षा आज...

हुरहूर… उत्सुकता… टेन्शन! दहावीच्या परीक्षेला शांततेत सुरुवात

रत्नागिरी:- महाराष्ट्र राज्य माध्यमिक व उच्च माध्यमिक शिक्षण मंडळ यांचेमार्फत घेण्यात येणारी माध्यमिक शालान्त प्रमाणपत्र (इ.10 वी) फेब्रुवारी-मार्च 2026 परीक्षा शुक्रवार, 20 फेब्रुवारी 2026...

नवीन संच मान्यता निकषांविरोधात शिक्षण संस्थांचा एल्गार

रत्नागिरी जिल्हा माध्यमिक-उच्च माध्यमिक संस्था समन्वय समितीचे आमदारांकडे निवेदन रत्नागिरी:- दि. १५ मार्च २०२४ रोजी शालेय शिक्षण व क्रीडा विभागाने काढलेल्या संच मान्यतेसंदर्भातील शासन निर्णयामुळे...

जिल्हाभरात बारावीच्या परीक्षेला शांततेत सुरुवात

रत्नागिरी:- मंडळाची बारावीची परीक्षा मंगळवारी इंग्रजी विषयाने सुरू झाली. कोकण विभागीय मंडळ अंतर्गत २४,०१० विद्यार्थी परीक्षा देत आहेत. रत्नागिरी जिल्ह्यात 38 परीक्षा केंद्रांतर्गत 15713...

जि. प., पं. स. मतदानाच्या दिवशीच शिक्षकांची सीटीईटी परीक्षा

वेळापत्रकात बदल करण्याची जिल्हा माध्यमिक अध्यापक संघाची मागणी, जिल्हाधिकाऱ्यांना निवेदन रत्नागिरी:- केंद्रीय शिक्षक पात्रता परीक्षा (सिटीईटी) ही 7 व 8 फेब्रुवारी रोजी होणार आहे. मात्र...

जिल्ह्यातील अंगणवाड्या दोन वर्षांपासून बालकांविना

रत्नागिरी:- तब्बल दोन वर्षांपासून कोरोना लॉकडाऊनमुळे अंगणवाडीत बालके फिरकलेली नाहीत. त्यांच्या पूर्व प्राथमिक शिक्षणाचा बोर्‍या उडाला असून त्यांची शैक्षणिक प्रगती खुंटण्याची भीती व्यक्त होत...

माध्यमिक शिक्षक संघाच्या जिल्हाध्यक्षपदी संजय गुरव यांचा फेर निवड.

रत्नागिरी जिल्हा बीएड धारक माध्यमिक शिक्षक संघाच्या अध्यक्षपदी देवरुख न्यू इंग्लिश...

आंतरजिल्हा बदल्यांसाठी सव्वातिनशे शिक्षकांची तयारी

रत्नागिरी:- जिल्हा परिषद प्राथमिक शिक्षकांच्या आंतरजिल्हा बदल्यांसाठी सव्वातिनशे शिक्षकांनी पोर्टलवर अर्ज भरले आहेत. बदलीसाठी अर्ज भरण्याची मंगळवारी (ता. ९) अंतिम तारीख होती. १३ तारखेपर्यंत...

जिल्हा परिषदेच्या सहा टप्प्यांतील बदली प्रक्रिया पूर्ण

सातव्या टप्प्यात ११८ शिक्षकांच्या बदल्या होणार रत्नागिरी:- जिल्हा परिषदेच्या सहा टप्प्यांतील बदली प्रक्रिया पूर्ण झालेली आहे. आता सातव्या टप्प्यातील शिक्षकांच्या बदल्या दोन-तीन दिवसांत होणार आहेत....

नापास न करण्याच्या निर्णयाचा 40 हजार विद्यार्थ्यांना फायदा

रत्नागिरी:- पुढील वर्गात प्रवेश देण्याच्या निर्णयाचा पहिली ते आठवीच्या रत्नागिरी जिल्ह्यातील 40 हजार 306 विद्यार्थ्यांना फायदा होणार आहे. कोरोनाचा कहर वाढत असल्यामुळे शिक्षण विभागाकडून हा...