Tuesday, April 21, 2026
spot_img
Home शैक्षणिक

शैक्षणिक

रत्नागिरीतील २९ शाळा-महाविद्यालये कायमस्वरूपी अपात्र

राज्य सरकारचा मोठा निर्णय, शिक्षण क्षेत्रात खळबळ रत्नागिरी:- वारंवार संधी देऊन आणि मूल्यांकन करूनही अनुदानासाठी आवश्यक असलेल्या निकषांची पूर्तता न करणाऱ्या खाजगी शाळा आणि कनिष्ठ...

जिल्ह्यात एकाच दिवशी 818 शाळांची कसून तपासणी

रत्नागिरी:- जिल्ह्यातील शिक्षण क्षेत्रात पारदर्शकता आणण्यासाठी शिक्षण विभागाने कंबर कसली आहे..जिल्ह्यातील सर्व माध्यमांच्या आणि सर्व व्यवस्थापनांच्या शाळांची 'पटपडताळणी' मोहीम एकाच वेळी हाती घेण्यात आली...

जिल्ह्यातील २६३ अतिरिक्त शिक्षकांची आजची समायोजन प्रक्रिया रद्द

ना.उदय सामंत यांच्याशी झालेल्या चर्चेनंतर घेण्यात आला निर्णय रत्नागिरी:- जिल्ह्यातील विविध शाळांमधील २६३ अतिरिक्त ठरलेल्या शिक्षकांचे समायोजन गुरुवार १६ एप्रिल रोजी केले जाणार होते. या...

जिल्ह्यातील 18 शाळा, महाविद्यालयाच्या दोन तुकड्या कायमस्वरूपी अपात्र

शिक्षण क्षेत्रात मोठी खळबळ; राज्य शासनाचा निर्णय रत्नागिरी:- रत्नागिरी जिल्ह्यातील शिक्षण क्षेत्रातून मोठी घडामोड समोर आली असून वारंवार होणाऱ्या मूल्यमापन प्रक्रियेत शासनाने घालून दिलेल्या सुधारित...

चिपळूण गाणे जिल्हा परिषद शाळेतील ‘त्या’ शिक्षकाचे निलंबन

रत्नागिरी:- चिपळूण तालुक्यातील गाणे येथील जिल्हा परिषद प्राथमिक शाळेतील शिक्षक सतीश काशिनाथ जाधव याला गंभीर गुन्ह्याखाली पोलीस कोठडीची हवा खावी लागल्यानंतर, अखेर जिल्हा परिषद...

विद्यार्थ्यांच्या आधार कार्ड वैधतेसाठी आता दि. 15 जूनची मुदत

रत्नागिरी:- विधार्थ्यांच्या आधार कार्ड वैधतेसाठी आता दि. 15 जूनची मुदत देण्यात आली आहे. त्यात काही त्रुटी निर्माण झाल्यास अधिकार्‍याकडूनप्रत्यक्ष पडताळणी करण्यात येणार आहे. आधार...

नवीन संच मान्यता निकषांविरोधात शिक्षण संस्थांचा एल्गार

रत्नागिरी जिल्हा माध्यमिक-उच्च माध्यमिक संस्था समन्वय समितीचे आमदारांकडे निवेदन रत्नागिरी:- दि. १५ मार्च २०२४ रोजी शालेय शिक्षण व क्रीडा विभागाने काढलेल्या संच मान्यतेसंदर्भातील शासन निर्णयामुळे...

निकालाच्या तीन महिन्यानंतरही अकरावी प्रवेशाचा गुंता कायम

रत्नागिरी:- इयत्ता दहावीचा निकाल सर्वांत लवकर लागूनही अनेक प्रकारच्या तांत्रिक अडचणीत सापडलेली अकरावी प्रवेशप्रक्रिया जवळपास पूर्ण झाली आहे. त्यामुळे तीन महिन्यानंतर अकरावीचे वर्ग सुरू...

गावागावात मानधन तत्वावर शिक्षक नियुक्तीचा विषय रखडला 

रत्नागिरी:- प्राथमिक शिक्षकांकडून प्रत्येकी एक हजार रुपये वर्षाला घेऊन त्यातून मानधन तत्त्वावर गावातील बीएड, डीएड तरुणांना संधी देण्याचा विचार सुरु होता. या विषयावर शिक्षक...

पाचवीचे 290 तर आठवीच्या 315 विद्यार्थ्यांना शिष्यवृत्ती

रत्नागिरी:- महाराष्ट्र राज्य परीक्षा परिषद, पुणे यांच्या वतीने 9 फेब्रुवारी 2025 रोजी घेण्यात आलेल्या पूर्व उच्च प्राथमिक (इयत्ता 5 वी) आणि पूर्व माध्यमिक (इयत्ता...