बारावीच्या निकालात कोकण विभाग अव्वल

रत्नागिरी:- राज्य माध्यमिक व उच्च माध्यमिक शिक्षण मंडळाच्या वतीने घेण्यात आलेल्या बारावी परीक्षेचा (HSC) निकाल आज जाहीर झाला आहे. राज्याचा एकूण निकाल 89.79 टक्के...

खासगी अनुदानित शाळांतील शिक्षक भरती आता ऑनलाईन

रत्नागिरी:- जिल्हा परिषदेतील शिक्षकांची भरती पवित्र पोर्टलद्वारे होते. आता बिगर अल्पसंख्याक शाळांमधील शिक्षक भरतीही पवित्र पोर्टलमधूनच होत आहे. मात्र यापुढे जिल्ह्यासह राज्यातील सर्व खासगी...

जिल्ह्यातील २६३ अतिरिक्त शिक्षकांची आजची समायोजन प्रक्रिया रद्द

ना.उदय सामंत यांच्याशी झालेल्या चर्चेनंतर घेण्यात आला निर्णय रत्नागिरी:- जिल्ह्यातील विविध शाळांमधील २६३ अतिरिक्त ठरलेल्या शिक्षकांचे समायोजन गुरुवार १६ एप्रिल रोजी केले जाणार होते. या...

जिल्ह्यात एकाच दिवशी 818 शाळांची कसून तपासणी

रत्नागिरी:- जिल्ह्यातील शिक्षण क्षेत्रात पारदर्शकता आणण्यासाठी शिक्षण विभागाने कंबर कसली आहे..जिल्ह्यातील सर्व माध्यमांच्या आणि सर्व व्यवस्थापनांच्या शाळांची 'पटपडताळणी' मोहीम एकाच वेळी हाती घेण्यात आली...

जिल्ह्यातून १५ हजार ४१ विद्यार्थ्यांची अकरावी प्रवेशासाठी ऑनलाईन नोंदणी

रत्नागिरी:-  अकरावीसाठीची ऑनलाईन प्रवेश नोंदणी प्रक्रियेची मुदत गुरूवारी संपली असून अखेरच्या दिवसापर्यंत रत्नागिरी जिल्ह्यातून 15 हजार 41 विद्यार्थ्यांनी ऑनलाईन नोंदणी केली आहे. नोंदणी झालेल्यांपैकी...

जिल्हा परिषदेच्या 89  शिक्षकांसाठी नियमांची पायमल्ली?

'सीईओं'चा 'बदली आदेश' शिक्षणाधिकाऱ्यांकडून स्थगित; बदल्या रद्द केल्याने दुर्गम भागातील विद्यार्थ्यांचे नुकसान रत्नागिरी:- जिल्हा परिषद शिक्षकांच्या सातव्या टप्प्यातील बदल्यांचा आदेश मुख्य कार्यकारी अधिकारी (सीईओ) यांनी...

भारत शिक्षण मंडळाच्या अध्यक्षपदी नमिता कीर यांची बिनविरोध निवड

नव्या कार्यकारी मंडळाची निवड जाहीर रत्नागिरी:- रत्नागिरीतील नावाजलेल्या भारत शिक्षण मंडळाच्या नव्या कार्यकारी मंडळाची निवड जाहीर करण्यात आली आहे. नव्या कार्यकारी मंडळाच्या निवडीत अध्यक्ष पदावर...

जिल्हा परिषदेच्या आदर्श शिक्षक पुरस्काराची घोषणा

रत्नागिरी:- जिल्हा परिषद प्राथमिक शिक्षण विभागाच्यावतीने देण्यात येणारा आदर्श शिक्षक पुरस्कार 9 शिक्षकांना जाहीर झाला आहे. आदर्श शिक्षक पुरस्कारासाठी प्राप्त 27 प्रस्तावांमध्ये ही निवड...

रत्नागिरी जिल्ह्यातील ५०० शिक्षक अतिरिक्त ठरणार

संचमान्यतेचा निर्णय शाळांच्या मुळावर; शिक्षकांमध्ये संभ्रमावस्था रत्नागिरी:- शालेय शिक्षण व क्रीडा विभागाने महापुराचे कारण पुढे करून संच मान्यतेसाठी ३० सप्टेंबरऐवजी सरसकट २० ऑक्टोबरची पटसंख्या ग्राह्य...

जिल्ह्यातील 137 कनिष्ठ महाविद्यालये ऑनलाईन 11 वी प्रवेशासाठी सज्ज

१९ मे पासून प्रवेश प्रक्रिया; एकाच अर्जावर राज्यात कुठेही प्रवेश रत्नागिरी:- इयत्ता अकरावीच्या प्रवेशप्रक्रियेला दि. 19 मेपासून सुरुवात होणार असून, यंदा विद्यार्थ्यांना एकाच अर्जावर राज्यातील...