Sunday, March 29, 2026
spot_img
Home शैक्षणिक

शैक्षणिक

जिल्हा परिषद आदर्श शाळा पुरस्कार जाहीर

रत्नागिरी:- ग्रामीण भागातील शाळांना आदर्श शाळा पुरस्कार (जि.प.सेस योजना) योजनेअंतर्गत तालुकानिहाय शाळांची आदर्श शाळा पुरस्कारासाठी निवड करण्यात आली. पुरस्कारासाठी जिल्हा पातळीवरील निवड समितीची सभा...

मुख्यमंत्र्यांच्या उपस्थितीत शिक्षक परिषदेचा मेळावा

उद्या मेळावा; उपमुख्यमंत्री फडणवीसही राहणार उपस्थित रत्नागिरी:- महाराष्ट्र राज्य प्राथमिक शिक्षक संघाचे शिक्षण परिषद व भव्य शिक्षक मेळावा शुक्रवारी (ता. १७) ला चंपक मैदानात होणार...

प्राथमिक शिक्षकांच्या बदल्यांसाठी ऑनलाईन प्रक्रियाच 

रत्नागिरी:- जिल्हा परिषद प्राथमिक शिक्षकांच्या बदल्यांची प्रक्रिया ऑनलाईन पध्दतीने होणार आहे. त्यासाठी शिक्षकांची सेवेसंदर्भासह वैयक्तिक माहिती संकलनाचे काम गेले महिनाभर राज्यभरात सुरु आहे. यामध्ये रत्नागिरी...

जिल्ह्यातील अंगणवाड्या दोन वर्षांपासून बालकांविना

रत्नागिरी:- तब्बल दोन वर्षांपासून कोरोना लॉकडाऊनमुळे अंगणवाडीत बालके फिरकलेली नाहीत. त्यांच्या पूर्व प्राथमिक शिक्षणाचा बोर्‍या उडाला असून त्यांची शैक्षणिक प्रगती खुंटण्याची भीती व्यक्त होत...

जिल्हाभरात बारावीच्या परीक्षेला शांततेत सुरुवात

रत्नागिरी:- मंडळाची बारावीची परीक्षा मंगळवारी इंग्रजी विषयाने सुरू झाली. कोकण विभागीय मंडळ अंतर्गत २४,०१० विद्यार्थी परीक्षा देत आहेत. रत्नागिरी जिल्ह्यात 38 परीक्षा केंद्रांतर्गत 15713...

जिल्हा परिषदेच्या 19 शाळांना आदर्श पुरस्कार

किर्तीकिरण पुजार; संगमेश्‍वरातील एक जादा शाळा रत्नागिरी:- शैक्षणिक वर्षामध्ये चांगले काम करणार्‍या जिल्हा परिषद प्राथमिक शाळांमध्ये कनिष्ठ विभागातुन नऊ आणि वरिष्ठ गटातून दहा अशी एकोणीस...

शिक्षकांच्या बदल्या यंदा ऑनलाईन

रत्नागिरी:- जिल्हा परिषद प्राथमिक शिक्षकांची जिल्हा अंतर्गत बदली प्रक्रिया संथ गतीने सुरू होती. या बदली प्रक्रियेस आता गती आली असून, बदली पात्र शिक्षकांची यादी...

दोन वर्षांनी होणाऱ्या शिक्षक बदल्यांसाठी ऑनलाईन प्रक्रिया

रत्नागिरी:- जिल्हा परिषद प्राथमिक शिक्षकांची बदली प्रक्रिया अत्यंत सोपी व पारदर्शक करण्यासाठी संगणकीय ऑनलाईन प्रक्रियेचा अवलंब करण्यात आला आहे. कोरोना काळात प्राथमिक शिक्षकांच्या बदल्या होऊ...

मुलाखतीविना पदभरतीच्या यादीतील शिक्षकांचे काय?

यादीतील उमेदवारांवर अन्याय; मुलाखतीद्वारे होणार भरती रत्नागिरी:- खासगी शैक्षणिक संस्थांना मुलाखतीद्वारे शिक्षकांची भरती करण्यास शालेय शिक्षण मंत्री वर्षा गायकवाड यांनी हिरवा कंदील दिला आहे. त्यामुळे वर्षानुवर्षे...

पहिली ते चौथीच्या शाळा सुरू होणार दिवाळीनंतर

मुंबई:- 18 महिन्यांचा कालावधी उलटल्यावर दिवाळीनंतर पहिली ते चौथीच्या शाळा सुरू करण्याच्या हालचाली सुरू झाल्या आहेत. त्यासंदर्भात शासनस्तरावरून अंतिम निर्णय होईल, अशी माहिती राज्याचे...