रत्नागिरी जिल्ह्यातील ५०० शिक्षक अतिरिक्त ठरणार
                    
संचमान्यतेचा निर्णय शाळांच्या मुळावर; शिक्षकांमध्ये संभ्रमावस्था
रत्नागिरी:- शालेय शिक्षण व क्रीडा विभागाने महापुराचे कारण पुढे करून संच मान्यतेसाठी ३० सप्टेंबरऐवजी सरसकट २० ऑक्टोबरची पटसंख्या ग्राह्य...                
            बदली झालेले ४७० शिक्षक कार्यमुक्त; सातव्या टप्प्यातील बदल्यांचा मार्ग मोकळा
                    
रत्नागिरी:- जिल्हा परिषदेच्या प्राथमिक शिक्षकांच्या सहा संवर्गातील ४७० शिक्षकांच्या ऑनलाइन बदल्या करण्यात आल्या आहेत. बदली झालेल्या शिक्षकांना शुक्रवारी सायंकाळी कार्यमुक्त करण्यात आले. त्यामुळे आता...                
            जिल्हा परिषदेच्या सहा टप्प्यांतील बदली प्रक्रिया पूर्ण
                    
सातव्या टप्प्यात ११८ शिक्षकांच्या बदल्या होणार
रत्नागिरी:- जिल्हा परिषदेच्या सहा टप्प्यांतील बदली प्रक्रिया पूर्ण झालेली आहे. आता सातव्या टप्प्यातील शिक्षकांच्या बदल्या दोन-तीन दिवसांत होणार आहेत....                
            टीईटी परीक्षा सक्ती विरोधात शिक्षकांमध्ये संतापाचे वातावरण
                    
रत्नागिरी:- सर्वोच्च न्यायालयाने दिलेल्या एका महत्त्वपूर्ण निर्णयानंतर महाराष्ट्रातील लाखो शिक्षकांमध्ये नैराश्य आणि तणाव वाढला आहे. या निर्णयानंतर सेवेतील शिक्षकांना त्यांची नोकरी सुरू ठेवण्यासाठी आणि...                
            रत्नागिरीत उभे राहणार राज्यातील पाहिले सागरी विद्यापीठ
                    
ना. सामंत; पन्नास एकर जागेचे होणार अधिग्रहण
रत्नागिरी:- सागरी विद्यापीठासाठी नेमलेल्या एक सदस्यीय समितीने अभ्यास अहवाल मुख्यमंत्री, उपमुख्यमंत्र्यांकडे सादर केला आहे. रत्नागिरीत होणारे राज्यातील पहिले सागरी...                
            शिक्षकांच्या आंतरजिल्हा बदली प्रक्रियेला ब्रेक
                    
रत्नागिरी:- जिल्हा परीषद प्राथमिक शिक्षकांच्या आंतरजिल्हा बदलीची प्रक्रिया थांबल्यामुळे परजिल्ह्यात जाणाऱ्या इच्छुकांची निराशा झाली आहे. तर आंतरजिल्हा बदलीला विरोध करणाऱ्या स्थानिकांना दिलासा मिळालेला आहे....                
            टीईटी परीक्षेत घोळ घालणाऱ्या जिल्ह्यातील 37 जणांवर होणार कारवाई
                    
रत्नागिरी:- राज्यात सध्या शिक्षकांच्या संपादणूक चाचणीसाठी घेतल्या जाणार्या टीईटी परीक्षेतील घोटाळ्याचा विषय मोठ्या प्रमाणात गाजत आहे. या परीक्षेतील घोटाळेबाज गुरूजींची शोधमोहीम सुरू करण्यात आली आहे....                
            अंगणवाडी सेविकेसह मदतनीस अशी १४ पदे भरणार
                    
रत्नागिरी तालुका: अर्जासाठी ३१ मार्चपर्यंत मुदत
रत्नागिरी:- एकात्मिक बाल विकास सेवा योजना प्रकल्प रत्नागिरी 2 अंतर्गत एक अंगणवाडी सेविका व १३ अंगणवाडी मदतनीस रिक्त पदे...                
            आई-वडीलांसह मुलगा एकाचवेळी बारावी परीक्षा उत्तीर्ण
                    
रत्नागिरी:- सूनबाई सासरे व दीर एकाच वर्षी बारावी परीक्षा पास झाल्याचेही पाहिले आहे. अशीच एक घटना रत्नागिरीमध्ये समोर आली आहे. हातखंबा येथे आई, वडील...                
            चुकीची कागदपत्रे सादर करणाऱ्या चौदा शिक्षकांचे आंतरजिल्हा बदलीचे प्रस्ताव रद्द
                    
रत्नागिरी:- आंतरजिल्हा बदलीसाठी चुकीची कागदपत्रे सादर करणार्या चौदा शिक्षकांचे प्रस्ताव पडताळणीमध्ये जिल्हा परिषद प्राथमिक शिक्षण विभागाकडून दाखवून रद्द करण्यात आले आहेत. आंतरजिल्हा बदलीसाठी संवर्ग...                
            

