Thursday, March 20, 2025
spot_img
Home शैक्षणिक

शैक्षणिक

जिल्ह्यातील दहा हजार मुले करणार शिक्षणाचा श्री गणेशा

रत्नागिरी:- जिल्ह्यात यंदा तब्बल 10 हजार मुले पहिल्यांदाच शाळेची पायरी चढणार आहेत. त्यांचा शैक्षणिक श्रीगणेशा होणार आहे. या पार्श्वभूमीवर काही वर्षांपासून जिल्हा परिषदेच्या शाळांमधील...

शिक्षक बदल्यांच्या चौथ्या टप्प्यात ४८४ शिक्षकांच्या बदल्या 

रत्नागिरी:- जिल्हापरिषद प्राथमिक शिक्षकांच्या बदल्यांच्या चौथ्या टप्प्यात ८६७ जणांच्या बदल्या झाल्या आहेत. यामध्ये विकल्प भरताना पहिल्या क्रमांकावरील शाळेत बदली मिळालेले ४८४ शिक्षक असून एकुण...

बारावीच्या ऑनलाईन परीक्षेसाठी सीसीटीव्ही बसवणे बंधनकारक

रत्नागिरी:-  बुधवार 12 मार्चपासून बोर्डाची सुरू होणारी बारावीच्या माहिती तंत्रज्ञान (आय टी) व सामान्यज्ञान (जी. के) विषयांची ऑनलाईन परीक्षाही गैरप्रकारमुक्त करण्यासाठी कोल्हापूर व कोकण...

विद्यार्थ्यांचे नुकसान करणारा शासन निर्णय रद्द करा; शिक्षक समितीचे धरणे आंदोलन 

रत्नागिरी:- विद्यार्थ्यांचे शैक्षणिक नुकसान करणारा १५ मार्च २०२४ चा शासन निर्णय रद्द करा.या निर्णयामुळे भविष्यात शाळेत शिक्षक उपलब्ध होणार नाहीत.या निर्णयामुळे हजारो शिक्षक अतिरिक्त...

पाचवी, आठवीच्या परीक्षेत उत्तीर्ण होणे बंधनकारक

शालेय शिक्षण धोरणात महत्वाचा बदल; एप्रिल महिन्यात होणार परीक्षा रत्नागिरी:- राज्याच्या शालेय शिक्षण धोरणात बदलाचे वारे सुरू झाले आहेत. त्याचाच एक भाग म्हणून आता इ....

अध्यापनात शासनाच्या 189 अध्यादेशांचा अडसर

रत्नागिरी:- राज्याच्या शिक्षण विभागाने गेल्या 47 वर्षांत प्रसिद्ध केलेल्या विविध अध्यादेशांपैकी 189 अध्यादेशांचा अडसर निर्माण होणार आहे. बोर्डाची परीक्षा, मातृभाषेतून शिक्षण, शिक्षणाचा आकृतिबंध, शैक्षणिक...

जिल्ह्यातील ८ हजार ४०५ जण होणार नवसाक्षर

रत्नागिरी:- जिल्ह्यातील असाक्षरांना साक्षर करण्यासाठी केंद्र सरकार पुरस्कृत उल्लास नवभारत साक्षरता कार्यक्रमांतर्गत 23 मार्च रोजी परीक्षा होणार आहे. या परीक्षेतून नवसाक्षरांची साक्षरता तपासणी केली...

बारावीचा आज दुपारी १ वाजता ऑनलाईन निकाल

रत्नागिरी:- मंडळामार्फत फेब्रुवारी-मार्च २०२४ मध्ये आयोजित करण्यात आलेल्या उच्च माध्यमिक प्रमाणपत्र (इ.१२ वी) परीक्षेचा निकाल उद्या मंगळवार २१ मे रोजी दुपारी १ वाजता ऑनलाईन...

रत्नागिरीत उभे राहणार राज्यातील पाहिले सागरी विद्यापीठ 

ना. सामंत; पन्नास एकर जागेचे होणार अधिग्रहण रत्नागिरी:- सागरी विद्यापीठासाठी नेमलेल्या एक सदस्यीय समितीने अभ्यास अहवाल मुख्यमंत्री, उपमुख्यमंत्र्यांकडे सादर केला आहे. रत्नागिरीत होणारे राज्यातील पहिले सागरी...

गावागावात मानधन तत्वावर शिक्षक नियुक्तीचा विषय रखडला 

रत्नागिरी:- प्राथमिक शिक्षकांकडून प्रत्येकी एक हजार रुपये वर्षाला घेऊन त्यातून मानधन तत्त्वावर गावातील बीएड, डीएड तरुणांना संधी देण्याचा विचार सुरु होता. या विषयावर शिक्षक...