२६ जणांमधून निवडणार नऊ ‘आदर्श गुरुजी’

शासनाच्या मंजुरीनंतर अंतिम यादी होणार जाहीर रत्नागिरी:- रत्नागिरी जिल्हा परिषदेच्या शिक्षण विभागातर्फे दिल्या जाणाऱ्या प्रतिष्ठित 'आदर्श शिक्षक पुरस्कार' निवडीच्या प्रक्रियेला वेग आला आहे. जिल्ह्यातील प्राथमिक...

जिल्ह्यातील शेकडो विद्यार्थी पाठ्यपुस्तकापासून वंचित

तीन महिन्यानंतरही प्रतिक्षा, विद्यार्थ्यांचे शैक्षणिक नुकसान रत्नागिरी:- शैक्षणिक वर्ष सुरू होवून तीन महिने होत आहेत. मात्र रत्नागिरी जिल्ह्यातील प्राथमिक, माध्यमिक शाळांमध्ये अद्याप उर्दू, मराठी माध्यमांची...

गोगटे जोगळेकर महाविद्यालयात डिजिटल स्वतंत्र संकल्प उपक्रमाचे आयोजन

रत्नागिरी:- गोगटे जोगळेकर महाविद्यालय, रत्नागिरी येथे सायबर शिक्षा फॉर सायबर सुरक्षा अभियानांतर्गत ‘डिजिटल स्वतंत्र संकल्प उपक्रमाचे आयोजन ’ या सायबर जनजागृती उपक्रमाचे आयोजन करण्यात...

शिष्यवृत्ती परीक्षेत दामले विद्यालयाची गरुडझेप; गुणवत्ता यादीत तब्बल २० विद्यार्थी

पार्थ आग्रे जिल्ह्यात प्रथम रत्नागिरी:- शहरातील नगर परिषद शाळा क्रमांक १५, दामले विद्यालयाने यावर्षीही आपल्या उज्ज्वल यशाची परंपरा कायम राखत महाराष्ट्र राज्य परीक्षा परिषदेच्या...

शिक्षक भरतीला हिरवा कंदील; ३१ हजार जागा भरणार

रत्नागिरी:- बहुप्रतीक्षित शिक्षक भरती प्रक्रियेला अखेर वेग आला असून, राज्यातील तब्बल दीड लाख उमेदवारांच्या रिक्त जागांचे प्राधान्यक्रम पवित्र पोर्टलवर ‘लॉक’ करण्यात आले आहेत. त्यामुळे...

कोकण बोर्ड सज्ज: ११४ केंद्रांवर होणार १० वीची परीक्षा

कॉपीमुक्त अभियानांतर्गत भरारी पथके तैनात रत्नागिरी:- महाराष्ट्र राज्य माध्यमिक व उच्च माध्यमिक शिक्षण मंडळाच्या वतीने घेण्यात येणारी माध्यमिक शालान्त प्रमाणपत्र (इ. 10 वी) परीक्षा आज...

शिक्षक आंदोलनात सहभागी ८०० शिक्षकांचे १ दिवसाचे वेतन कपात

रत्नागिरी:- शासनाच्या १५ मार्च २०२४ च्या संचमान्यतेसंबंधी निर्णयाविरोधात आणि जुनी पेन्शन योजना पूर्ववत लागू करण्यासह विविध प्रलंबित मागण्यांसाठी जिल्ह्यातील सुमारे ८०० प्राथमिक शिक्षकांनी शुक्रवारी...

शिक्षकांच्या बदल्या यंदा ऑनलाईन

रत्नागिरी:- जिल्हा परिषद प्राथमिक शिक्षकांची जिल्हा अंतर्गत बदली प्रक्रिया संथ गतीने सुरू होती. या बदली प्रक्रियेस आता गती आली असून, बदली पात्र शिक्षकांची यादी...

जिल्हा परिषदेच्या सहा टप्प्यांतील बदली प्रक्रिया पूर्ण

सातव्या टप्प्यात ११८ शिक्षकांच्या बदल्या होणार रत्नागिरी:- जिल्हा परिषदेच्या सहा टप्प्यांतील बदली प्रक्रिया पूर्ण झालेली आहे. आता सातव्या टप्प्यातील शिक्षकांच्या बदल्या दोन-तीन दिवसांत होणार आहेत....

जि.प. शाळा निरुळ नं. २ च्या विद्यार्थिनींचे परीक्षेत दिमाखदार यश

कमी पटसंख्या, पण यशाचा मोठा टप्पा रत्नागिरी:- नुकत्याच पार पडलेल्या 'मंथन' राज्यस्तरीय परीक्षेत जिल्हा परिषद शाळा निरुळ नंबर २ (ठिकवाडी) येथील दोन गुणवंत विद्यार्थिनींनी आपल्या...