कोकण बोर्डाचा १० वी, १२ वी पुरवणी परीक्षेचा निकाल जाहीर

१२ वीचा २०.९०%, तर १० वीचा १२.२६% निकाल रत्नागिरी:- महाराष्ट्र राज्य माध्यमिक व उच्च माध्यमिक शिक्षण मंडळ, पुणे यांच्या कोकण विभागीय मंडळाचा इयत्ता १० वी...

जिल्हा परिषदेच्या आदर्श शिक्षक पुरस्काराची घोषणा

रत्नागिरी:- जिल्हा परिषद प्राथमिक शिक्षण विभागाच्यावतीने देण्यात येणारा आदर्श शिक्षक पुरस्कार 9 शिक्षकांना जाहीर झाला आहे. आदर्श शिक्षक पुरस्कारासाठी प्राप्त 27 प्रस्तावांमध्ये ही निवड...

जि.प. शाळा निरुळ नं. २ च्या विद्यार्थिनींचे परीक्षेत दिमाखदार यश

कमी पटसंख्या, पण यशाचा मोठा टप्पा रत्नागिरी:- नुकत्याच पार पडलेल्या 'मंथन' राज्यस्तरीय परीक्षेत जिल्हा परिषद शाळा निरुळ नंबर २ (ठिकवाडी) येथील दोन गुणवंत विद्यार्थिनींनी आपल्या...

रत्नागिरी जिल्ह्यात सोमवारी सर्व शाळा, महाविद्यालयांना सुट्टी

जिल्हा प्रशासनाचा मोठा निर्णय रत्नागिरी:- हवामान विभागाने वर्तवलेला 'ऑरेंज अलर्ट' आणि जिल्ह्यात सुरू असलेल्या मुसळधार पावसामुळे निर्माण झालेली पूरस्थिती लक्षात घेता, रत्नागिरी जिल्हयातील सर्व...

दामले विद्यालयाची शिष्यवृत्ती परीक्षेत बाजी; २१ विद्यार्थी गुणवत्ता यादीत, स्पृहा जोशी जिल्ह्यात प्रथम

रत्नागिरी:- महाराष्ट्र राज्य परीक्षा परिषदेच्या वतीने घेण्यात आलेल्या इयत्ता ५ वी आणि ८ वीच्या शिष्यवृत्ती परीक्षा २०२६ मध्ये रत्नागिरी शहरातील नगर परिषद शाळा क्रमांक...

जिल्ह्यात ८० हजार पाठ्यपुस्तकांची प्रतीक्षा

सहावीच्या विद्यार्थ्यांचे शैक्षणिक नुकसान रत्नागिरी:- शैक्षणिक वर्ष सुरू होऊन तब्बल दहा दिवस उलटले तरी रत्नागिरी जिल्ह्यातील हजारो विद्यार्थ्यांच्या हाती अद्याप पाठ्यपुस्तके पोहोचलेली नाहीत. जिल्ह्याला सुमारे...

जि. प. शाळा पुन्‍हा दुपारच्‍या सत्रात सुरु

रत्नागिरी:- जिल्‍ह्यात पावसाने दडी दिल्‍यामुळे प्रचंड उष्‍म्‍यामुळे विद्यार्थ्यांच्या आरोग्यावर परिणाम होत होता. त्‍यामुळे जिल्‍हा परिषदेच्‍या सर्व शाळा सकाळी १० ते सायंकाळी ५ ऐवजी सकाळी...

कोकण बोर्ड सज्ज: ११४ केंद्रांवर होणार १० वीची परीक्षा

कॉपीमुक्त अभियानांतर्गत भरारी पथके तैनात रत्नागिरी:- महाराष्ट्र राज्य माध्यमिक व उच्च माध्यमिक शिक्षण मंडळाच्या वतीने घेण्यात येणारी माध्यमिक शालान्त प्रमाणपत्र (इ. 10 वी) परीक्षा आज...

शिक्षणाधिकारी संपात; कामकाज ठप्प

शिक्षणाधिकारी, गटशिक्षणाधिकारी, विस्तार अधिकारी अभावी कामावर परिणाम रत्नागिरी:- नागपूर विभागातील बोगस शालार्थ आयडी प्रकरणावरून शिक्षण विभागातील अधिकारी आक्रमक झाले आहेत. गेल्या चार दिवसांपासून सुरू असलेले...

रत्नागिरीत नीट पुनर्परीक्षा शांततेत; ८८८ विद्यार्थ्यांची उपस्थिती

रत्नागिरी:- वैद्यकीय प्रवेशासाठी अत्यंत महत्त्वाची असलेली 'नीट' पुनर्परीक्षा रविवारी रत्नागिरी शहरात कडेकोट पोलीस बंदोबस्तात शांततेत पार पडली. पेपरफुटीच्या घटनांमुळे ३ मे रोजी झालेली मूळ...