Saturday, April 25, 2026
spot_img

आधी जिल्हांंतर्गत बदल्या नंतर नवीन शिक्षकांना शाळा

शिक्षक संघटनांनी केली मागणी रत्नागिरी:- जिल्हा परिषद प्राथमिक शिक्षकांच्या भरतीला मुहूर्त मिळून ती अंतिम टप्प्यात आली सुद्धा. या 1 हजार 13 उमेदवारांची कागदपत्रांची पडताळणी पूर्ण...

‘मुख्यमंत्री माझी शाळा, सुंदर शाळा’ अभियानाचा निकाल जाहीर

रत्नागिरी:- राज्यातील शाळांच्या सर्वांगीण विकासासाठी राबविण्यात आलेल्या ‘मुख्यमंत्री माझी शाळा, सुंदर शाळा' अभियानाचा निकाल जाहीर झाला आहे. विविध गटांमधील हा निकाल शाळांना अधिक चांगल्या...

आजपासून दहावीची परीक्षा; 18 हजार 323 विद्यार्थी देणार परीक्षा

रत्नागिरी:- विद्यार्थ्यांच्या आयुष्यातील महत्त्वाचा आणि पुढील शैक्षणिक वाटचाल ठरवणारा टप्पा म्हणजे 10 वीच्या परिक्षेला आज 1 मार्चपासून पारंभ होत आहे. या परीक्षेसाठी कोकण बोर्डामार्फत...

जिल्ह्यात बारावीच्या परीक्षेला शांततेत सुरुवात

रत्नागिरी:- जिल्ह्यात बारावीच्या परिक्षेला बुधवापासून सुरळीत वातावरणात प्रारंभ झालेला आहे. परिक्षेच्या पहिल्याच दिवशी जिल्ह्यातील कोणत्याही केंद्रावर अनुचित प्रकार घडलेला नसून गडबड, गोंधळाविना जिल्ह्यातून एकूण...

जिल्ह्याची शिक्षक भरती प्रक्रिया अंतिम टप्प्यात

रत्नागिरी:- जिल्हा परिषद प्राथमिक शिक्षक भरती प्रक्रिया अंतिम टप्प्यात आली असून पुढील आठवड्यात शिक्षकांची यादी पवित्र पोर्टलवर जाहीर होईल. त्यामुळे जिल्ह्याला नवीन शैक्षणिक वर्षात...

जिल्ह्यातील १७ हजार ४८९ विद्यार्थी देणार बारावीची परीक्षा

रत्नागिरी:- विद्यार्थ्यांच्या आयुष्यातील महत्त्वाचा आणि पुढील शैक्षणिक वाटचाल ठरवणारा टप्पा म्हणजे बारावीची परीक्षा. आज 21 फेब्रुवारीपासून बारावीच्या परिक्षेला प्रारंभ होत आहे. या परीक्षेसाठी कोकण...

जिल्ह्यात 8 हजार 171 विद्यार्थ्यांनी दिली पाचवी, आठवी शिष्यवृत्ती परीक्षा

रत्नागिरी:- पूर्व उच्च प्राथमिकच्या इयत्ता पाचवी व माध्यमिकच्या इयत्ता आठवीची शिष्यवृत्ती परिक्षा रविवारी सुरळीत आणि शांततेत पार पडली. पाचवीच्या 8 हजार 171 आणि आठवीच्या...

जिल्ह्यातील 13 हजार 323 विद्यार्थी देणार शिष्यवृत्ती परीक्षा

रत्नागिरी:- जिल्ह्यात यावेळेस पूर्व उच्च प्राथमिक (इयत्ता पाचवी) पूर्व माध्यमिक (इयत्ता आठवी) शिष्यवृत्ती परिक्षेसाठी एकूण 13 हजार 323 विद्यार्थी परिक्षा देणार आहेत. आज 18...

जिल्ह्यातील शिक्षकांच्या रिक्त 1 हजार 752 जागा लवकरच भरणार

रत्नागिरी:- शिक्षक भरतीसाठी वर्षभरापूर्वी फेब्रुवारी-मार्च दरम्यान टीएआयटी परीक्षा झाली होती. पण भरती प्रक्रिया सुरू होण्याची पतिक्षा डीएड., बीएड धारक उमेदारांना लागून राहिलेली होती. पण...

दहावी, बाराचीच्या परीक्षांसाठी १० मिनिटांचा वेळ वाढवला

रत्नागिरी:- विद्यार्थी हित लक्षात घेवून व पालक, विद्यार्थी यांच्या मागणीचा विचार करुन परीक्षेच्या निर्धारित वेळेनंतर गतवर्षीप्रमाणे फेब्रुवारी‚मार्च २०२४ च्या परिक्षांसाठी १० मिनिटांचा वेळ...