सह्याद्री व्याघ्र प्रकल्पातील तीन पट्टेरी वाघांचा जिल्ह्यात संचार
रत्नागिरी:- जिल्ह्यात चार पट्टेरी वाघांचा संचार आहे. त्यातील तीन पट्टेरी वाघ सह्याद्री व्याघ्र प्रकल्पातील आहेत तर एक वाघ रत्नागिरी जिल्ह्यातच वास्तव्यास आहे, अशी माहिती...
अनेक ग्रामपंचायतींचा नगर परिषद हद्दवाढीला विरोध
१२ गावे विकास केंद्र घोषित; एमएसआरडीसीकडे जबाबदारी
रत्नागिरी:- राज्य सरकारने शहरांची हद्दवाढ करुन आजूबाजूची गावे नगर परिषद क्षेत्रात समाविष्ट करण्याचे ठरवले आहे. नव्या रचनेत समाविष्ट...
माजी जि.प. अध्यक्ष आबा घोसाळे यांना पुत्रशोक
अमित घोसाळे यांचे हृदयविकाराच्या झटक्याने निधन
रत्नागिरी:- शिंदेसेनेचे नेते व माजी जिल्हा परिषद अध्यक्ष जयसिंग उर्फ आबा घोसाळे यांना मोठा धक्का बसला आहे. त्यांच्या मुलगा...
वाढीव वीजबिलांमुळे सूक्ष्म, लघु उद्योजक, हॉटेल व्यावसायिकांसह व्यापारी अडचणीत
जिल्ह्यातील उद्योजक, हॉटेल व्यावसायिक आज रोजी जिल्हाधिकाऱ्यांना देणार निवेदन
रत्नागिरी-: महाराष्ट्र विद्युत नियामक आयोगाने २५ जून रोजी दिलेल्या पुनरावलोकन आदेशाबाबत अ. भा. अक्षय ऊर्जा संघटना...
द्वितीय क्रमांक पटकावलेल्या ‘मी तर बुवा अर्धा शहाणा’ नाट्य मंडळाच्या कलाकारांच्या पाठीवर कौतुकाची थाप
रत्नागिरी:- अखिल भारतीय मराठी नाट्य परिषद रत्नागिरी तालुका आयोजित नटश्रेष्ठ कै. रमेश भाटकर स्मृती नाट्य स्पर्धेचा निकाल नुकताच जाहीर झाला. या स्पर्धेत वरवडे येथील...
पावस येथे शॉर्टसर्किटमुळे ओमनीने घेतला पेट
रत्नागिरी:- तालुक्यातील मेर्वी येथील संजय बेंद्रे यांच्या मालकीची मारुती ओमनी गाडी मेकॅनिक दुरुस्तीसाठी घेऊन जात असताना पावस येथे गाडीत अचानकपणे शॉर्टसर्किट झाल्याने ती अचानक...
रत्नागिरी जिल्हा सहकारी बोर्डावर ‘सहकार पॅनल’चे एकहाती वर्चस्व
१७ पैकी १६ जागांवर दणदणीत विजय
रत्नागिरी:- रत्नागिरी जिल्हा सहकारी बोर्डाच्या पंचवार्षिक निवडणुकीत 'सहकार पॅनल'ने १७ पैकी तब्बल १६ जागा जिंकत दणदणीत विजय संपादन केला...
जिल्ह्यातील ६०० ठेकेदारांचे ८०० कोटी शासनाकडे थकीत
राज्य अभियंता संघटनेच्यावतीने प्रशासनाला निवेदन
रत्नागिरी:- राज्यातील सर्व विभागाकडील कंत्राटदार, सुशिक्षित बेरोजगार अभियंता, मजूर संस्था, विकासक यांची शासन सुमारे ८९ हजार कोटी रुपये देयके प्रलंबित...
वाटद पंचक्रोशीतील ग्रामस्थ प्रदूषण विरहीत प्रकल्पासाठी आग्रही
एमआयडीसीसाठी शुक्रवारपासून प्रांताधिकार्यांसमोर सुनावण्या सुरु
रत्नागिरी:- रिलायन्सला जागा उपलब्ध करुन देण्यासाठी वाटद पंचक्रोशीत होऊ घातलेल्या एमआयडीसीसाठी शुक्रवारपासून प्रांताधिकार्यांसमोर सुनावण्या सुरु झाल्या झाल्या. घरे व धार्मिक...
गणेशोत्सवासाठी विशेष रेल्वे गाड्या सुरू करा: आ. जाधव
चिपळूण:- गणेशोत्सवाच्या पार्श्वभूमीवर कोकणातील प्रवाशांसाठी कोकण रेल्वेमार्गावर विशेष गाड्या सोडण्यात याव्यात आणि त्या पुढे कायम करण्यात याव्यात, अशी मागणी शिवसेनेचे आमदार भास्कर जाधव यांनी...












