जिल्ह्यात तीन दिवस मद्यविक्री राहणार बंद

रत्नागिरी:- गणेशोत्सव काळात तीन दिवस जिल्ह्यात मद्यविक्री बंद राहणार आहे, असे आदेश जिल्हाधिकारी एम देवेंदर सिंह यांनी दिले आहेत. २७ ऑगस्ट रोजी श्री गणेश चतुर्थी,...

शेतकऱ्यांच्या प्रश्नांवर रत्नागिरीत बैठक

प्रलंबित मागण्यांसाठी शासनाला १५ दिवसांचा अल्टिमेटम रत्नागिरी:- शेतकऱ्यांच्या २०१५ पासून प्रलंबित असलेल्या विविध मागण्यांसाठी आज, १९ ऑगस्ट २०२५ रोजी, रत्नागिरी येथे एका सभेचे आयोजन करण्यात...

मिरकरवाडा येथे तरुणाचा आकस्मिक मृत्यू

रत्नागिरी:- मिरकरवाडा येथील पठाणवाडी येथे राहणाऱ्या एका अस्थमाच्या रुग्णाचा आकडी येऊन मृत्यू झाल्याची घटना २० ऑगस्ट रोजी सकाळी उघडकीस आली आहे. या घटनेमुळे परिसरात...

देवाचे गोठणेत रावणाचा माळ येथील कातळशिल्पाला राज्य संरक्षित दर्जा

राजापूर:- देवाचे गोठणे (ता. राजापूर) येथील रावणाचा माळ येथील प्रागैतिहासिक कालीन कातळशिल्पाला राज्य संरक्षित दर्जा देण्यात आला आहे. याबाबत राज्य शासनाच्या पर्यटन व सांस्कृतिक...

मुसळधार पावसाचा फटका, कोकण रेल्वेच्या अनेक गाड्या रद्द

रत्नागिरी:- मुंबई आणि उपनगरात सुरू असलेल्या मुसळधार पावसामुळे जनजीवन विस्कळीत झाले आहे. संततधार पावसामुळे अनेक ठिकाणी रेल्वे रुळांवर पाणी साचले असून, याचा फटका कोकण...

पावस-तांबळवाडी येथील वृद्धाची आत्महत्या

पावस:- येथील पावस-तांबळवाडी येथे भाड्याच्या चाळीत रहाणाऱ्या वृद्धाने लोखंडी बाराला गळफास घेऊन आत्महत्या केली. पुर्णगड सागरी सुरक्षा पोलिस ठाण्यात आकस्मिक मृत्यूची नोंद करण्यात आली...

जिल्ह्यात धुवांधार; सर्वत्र पूरस्थिती

आठही नद्या धोका पातळीवर, प्रशासन अलर्ट मोडवर रत्नागिरी:- रत्नागिरी जिल्ह्यात सलग चार ते पाच दिवस कोसळणा-या पावसाने कहर करण्यास सुरुवात केली आहे. जिल्ह्यातील बहुतांशी सर्व...

सर्व यंत्रणांनी सतर्क रहा: जिल्हाधिकारी

रत्नागिरी:- ग्राम महसूल अधिकारी, ग्रामविकास अधिकारी, तहसिलदार, गटविकास अधिकारी, पोलीस अधिकारी, सार्वजनिक बांधकाम विभाग अशा सर्वच यंत्रणांनी सतर्क रहावे. ज्या संभाव्य नागरी वस्तीत पाणी...

एनआरएचएम कर्मचाऱ्यांचा आजपासून बेमुदत संप

समायोजनासह विविध मागण्यांसाठी संघटना आक्रमक रत्नागिरी:- राष्ट्रीय आरोग्य अभियानात कार्यरत कर्मचाऱ्यांचे शासन सेवेत समायोजन करुन घेण्याचा शासन निर्णय काढण्यात आला आहे. मात्र, शासन दरबारी आवाज...

ॲड. राकेश भाटकर यांना कोल्हापूर सर्किट बेंचच्या पहिल्या युक्तिवादाचा मान

रत्नागिरी:- मुंबई उच्च न्यायालयाच्या कोल्हापूर येथील सर्किट बेंचचे उद्घाटन काल भारताचे सरन्यायाधीश मा. न्या. भूषण गवई यांच्या हस्ते संपन्न झाले. आज प्रत्यक्षात कामकाज सुरू...