शासकीय कामकाजात पेंडिंग हा शब्द असू नये; जनतेच्या कामाचा तत्काळ निपटारा करा : खा....
रत्नागिरीतील जनता दरबारात १०५ तक्रारी दाखल
रत्नागिरी:- अधिकाऱ्यांनी सर्वसामान्य जनतेचे प्रश्न समजून घेतले पाहिजे आणि त्याचा तात्काळ निपटारा केला पाहिजे. उद्या या, परवा या असे...
गणपतीपुळे येथे बुडालेला पेण मधील तरुण अद्यापही बेपत्ता
रत्नागिरी:- तालुक्यातील गणपतीपुळे येथे देवदर्शनासाठी कुटुंबासह पेण-रायगड येथून आलेल्या पर्यटकातील तरुण अद्याप बेपत्ताच. पोलिस, जीवरक्षक व स्थानिकांकडून त्यांचा शोध सुरु आहे. नितीन शंकर पवार...
जिल्ह्यात सायंकाळनंतर पुन्हा परतीच्या पावसाची हजेरी
रत्नागिरी:- परतीच्या पावसाने आपली हजेरी कायम ठेवली आहे. हवामान विभागाने दिलेल्या अंदाजानुसार बुधवारी सायंकाळनंतर पावसाला सुरुवात झाली. रत्नागिरी शहरात पावसाच्या हलक्या सरींनी हजेरी लावली....
नाणीज येथे वृद्धाचा मृतदेह नाल्याच्या पाईपमध्ये आढळला
रत्नागिरी:- रत्नागिरी तालुक्यातील नाणीज गुरववाडी येथे एक अत्यंत धक्कादायक घटना उघडकीस आली आहे. गेले चार दिवस बेपत्ता असलेल्या एका ६० वर्षीय वृद्धाचा मृतदेह त्यांच्या...
लांबलेल्या परतीच्या पावसाने हापूस हंगाम देखील लांबणीवर
रत्नागिरी:- चक्रीवादळामुळे लांबलेला पाऊस आणि वातावरणातील रोजचे बदल यामुळे कोकणच्या हापूस आंब्याला मोहोर धारणा उशिरा होत असल्याने या वर्षी हापूसचे दर्शन उशिरा होणार असे...
मुरुगवाडा येथील तरुणाचा गळफास घेऊन आत्महत्या
रत्नागिरी:- शहरातील मुरुगवाडा येथील तरुणाला नातेवाईकांनी मद्यपान करु नकोस सांगितले. याचा राग मनात धरुन तरुणाने लाकडी वाशाला नायलॉनची दोरीने गळफास घेतला. उपचारासाठी जिल्हा शासकीय...
खेडशीत बिबट्याची दहशत! सीसीटीव्हीमध्ये कैद
वनविभाग गांभीर्याने दखल घेणार का?
रत्नागिरी:- रत्नागिरी जवळच्या खेडशी डफळवाडी परिसरात गेल्या काही महिन्यांपासून वन्यप्राण्यांची दहशत वाढली असून, शेतकऱ्यांचे मोठे नुकसान करणाऱ्या गवा रेड्यांचा प्रश्न...
समुद्र खवळला, किनारपट्टी भागात वादळी वारे
परतीच्या पावसाने सलग दुसऱ्या दिवशी झोडपले
रत्नागिरी:- रत्नागिरी जिल्ह्यात समुद्रातील वादळ सदृश्य परिस्थितीचा फटका सलग दुसऱ्या दिवशी कोकण किनारपट्टीला बसला. जिल्ह्यात वादळ सदृश्य परिस्थिती निर्माण...
मला उपऱ्यांच्या सल्ल्याची आवश्यकता नाही: ना. सामंत
रत्नागिरी:- तुम्ही मला सांगा तुमच्यासाठी मी काही करेन पण मला उपऱ्याच्या सल्ल्याची गरज नाही. काही लोकांना मी ५ वेळा निवडून आलोय याची जाणीव करून...
बुद्धविहाराची जागा ताब्यात घेण्यासाठी बौद्ध समाजाचा एल्गार
थिबा राजा कालीन बुद्धविहार संघर्ष समितीकडून आयोजन
रत्नागिरी:- रत्नागिरीतील थिबा कालीन बुध्द विहाराची जागा ताब्यात घेण्यासाठी बौद्ध जनतेकडून सोमवारी विराट मोर्चा काढण्यात आल़ा यावेळी बौद्धविहारासाठी ...












