जिल्हाभरात आज एक लाख बाप्पांना निरोप

रत्नागिरी:- जिल्ह्यात दीड दिवसांच्या गणपती विसर्जनानंतर आज गौरी-गणपती गणपतीच्या विसर्जन होणार आहे. जिल्ह्यात १ लाख १ हजार ३२९ घरगुती तर १६ सार्वजनिक गणपतीचे विसर्जन...

परतीच्या प्रवासासाठी कोकणातून विशेष रेल्वेगाडी धावणार

खेड:- गणेशोत्सव काळात होणारी प्रवाशांची गर्दी लक्षात घेऊन विशेष रेल्वेगाड्या सोडण्यात येत आहेत. तर, गणेश विसर्जनानंतर कोकणातून मुंबईला येणाऱ्या प्रवाशांची मोठी संख्या लक्षात घेऊन...

करबुडे येथील तरुणाचा हृदयविकाराने मृत्यू

रत्नागिरी:- तालुक्यातील सोमेश्वर येथे वास्तव्यास असलेल्या मकरंद यशवंत जाधव (वय ४८) याचा उपचारादरम्यान मृत्यू झाल्याने खळबळ उडाली आहे. त्यांना ताप व अंगदुखीचा त्रास असल्याने...

आरेवारे-गणपतीपुळे रस्त्यावर अपघात प्रकरणी दुचाकी चालकावर गुन्हा दाखल

रत्नागिरी:- वाहन चालवण्याचा वैध परवाना नसताना तसेच बेदरकारपणे दुचाकी चालवून समोरुन येणार्‍या दुचाकीला धडक देत अपघात केला. अपघाताची ही घटना बुधवार 27 ऑगस्ट सायंकाळी...

जिल्ह्यात पर्सनेट मच्छिमारीचा आजपासून ‘श्री गणेशा’

रत्नागिरी:- कोकणात किनारपट्टीवर तीन महिन्यांपासून मच्छिमारी बंदी लागू असल्याने पर्सनेट मच्छिमारीला सोमवार दि. १ सप्टेंबर पासून सुरुवात होणार आहे. मासेमारीला दि. १ ऑगस्टपासून मासेमारीला...

परतीच्या प्रवासासाठी कोकणातून विशेष रेल्वेगाडी धावणार

खेड:- गणेशोत्सव काळात होणारी प्रवाशांची गर्दी लक्षात घेऊन विशेष रेल्वेगाड्या सोडण्यात येत आहेत. तर, गणेश विसर्जनानंतर कोकणातून मुंबईला येणाऱ्या प्रवाशांची मोठी संख्या लक्षात घेऊन...

रत्नागिरी रेल्वे स्थानकात आरपीएफ जवान, विक्रेत्याच्या सतर्कतेमुळे वाचला तरुणाचा जीव

रत्नागिरी:- रत्नागिरी रेल्वे स्थानकात शनिवारी सकाळी एक मोठी दुर्घटना टळली. चालत्या रेल्वेतून उतरण्याचा प्रयत्न करणाऱ्या एका तरुणाचा तोल जाऊन तो खाली पडला, पण कर्तव्य...

मेर्वी येथे प्रौढाचा पाण्यात बुडून मृत्यू

रत्नागिरी:- रत्नागिरी तालुक्यातील बेहेरेवाडी, मेर्वी येथे गणपती सणादरम्यान एका ५१ वर्षीय व्यक्तीचा पाण्यात बुडून मृत्यू झाल्याची दुर्दैवी घटना घडली आहे. ही घटना २७ ऑगस्ट...

गणपतीपुळे रस्त्यावर दोन दुचाकीमध्ये अपघात; तिघे जखमी

रत्नागिरी:- तालुक्यातील गणपतीपुळे येथील अभिषेक हॉटेलच्या वळणावर दोन दुचाकीमध्ये अपघात झाला. यामध्ये तिघेजण जखमी झाले. तर एकजण किरकोळ जखमी झाला. त्यांना उपचारासाठी जिल्हा शासकीय...

जिल्हाभरात पावसाचा पुन्हा जोर, नद्यांच्या पाणी पातळीत वाढ

रत्नागिरी:- बंगालच्या उपसागरात कमी दाबाचे क्षेत्र तयार झाल्याचा परिणाम महाराष्ट्रासह कोकण किनारपट्टीवर झाल्याने रत्नागिरी जिल्ह्यात सर्वत्र आज दिवसभर संततधार सुरू होती. प्रमुख मोठ्या नद्यांच्या...