जिल्ह्यात तीन दिवस ‘यलो अलर्ट’

प्रशासनाकडून नागरिकांना खबरदारीचे आवाहन रत्नागिरी:- प्रादेशिक हवामान विभाग, मुंबई यांच्याकडून प्राप्त माहितीनुसार रत्नागिरी जिल्ह्यासाठी दि. २७ ऑक्टोबर ते २९ ऑक्टोबर या कालावधीत 'यलो अलर्ट' देण्यात...

गावखडी समुद्रकिनारी मद्यपान; वृद्धाविरुद्ध गुन्हा

पावस:- गावखडी- समुद्रकिनारी सुरुबनातील सार्वजनिक ठिकाणी मद्यपान करणाऱ्या वृद्धाविरुद्ध पुर्णगड पोलिस ठाण्यात गुन्हा दाखल करण्यात आला आहे. दिपक यशवंत सुतार (वय ६४, रा. पड्यारवाडी-गावखडी,...

गवत मारण्याचे विषारी औषध प्राशन केलेल्या प्रौढाचा मृत्यू

रत्नागिरी:- तालुक्यातील रानपाट-गोनबरेवाडी येथील प्रौढाने गवत मारण्याचे विषारी औषध प्राशन केले. उपचारासाठी जिल्हा शासकीय रुग्णालयात दाखल केले होते. उपचार सुरु असताना त्याचा मृत्यू झाला....

जिल्ह्यात वादळी वातावरण; मासेमारी ठप्प

पुढील तीन दिवस जिल्ह्यात मुसळधार पावसाचा अंदाज रत्नागिरी:- जिल्ह्यात परतीच्या पावसाने पुन्हा एकदा झोडपून काढले. शनिवारी रात्री आणि रविवारी परतीच्या पावसाने जिल्हाभरात हजेरी लावली. 29...

गणपतीपुळे समुद्रात तरुणाचा बुडून मृत्यू

मालगुंड किनाऱ्यावर आढळला मृतदेह रत्नागिरी:- गणपतीपुळे येथील समुद्रात पोहत असताना खोल पाण्यात ओढले गेल्याने एका १८ वर्षीय पुणेकर तरुणाचा बुडून मृत्यू झाल्याची हृदयद्रावक घटना समोर...

रत्नागिरी नगर परिषद अधिकाऱ्यांविरोधातील याचिका फेटाळली

रत्नागिरी:- रत्नागिरी नगर परिषदेच्या २ अधिकाऱ्यांवर विनयभंगाचा गुन्हा दाखल करण्याचे आदेश देण्यासंदर्भातील याचिका न्यायालयाने फेटाळली. सुमारे ४ वर्षांपूर्वी शहरातील मारुती मंदिर येथे अतिक्रमण हटाव मोहीम...

रत्नागिरीत जातीवाचक वाडीवस्त्यांची नावे बदलण्यास विरोध

रत्नागिरी:- शासनाच्या ग्रामविकास विभागाने जातीवाचक वाड्या, वस्त्या आणि रस्त्यांची नावे बदलण्याचा निर्णय घेतला आहे. त्याची अंमलबजावणी रत्नागिरीजिल्हा परिषदेकडून सुरु करण्यात आली आहे. मात्र, जिल्ह्यातील...

मिऱ्या-कोल्हापूर महामार्गावर धुळीचे साम्राज्य

ठाकरे युवासेना जिल्हाप्रमुख प्रसाद सावंत यांचा आंदोलनाचा इशारा रत्नागिरी:- मिऱ्या- कोल्हापूर महामार्गाचे काम गेल्या अनेक महिन्यांपासून सुरू असले तरी त्यामध्ये कोणतीही गती दिसून येत नाही....

‘त्या’ ठिकाणी कम्युनिटी सेंटर नसून बौद्धविहारच होणार

पालकमंत्री उदय सांमत यांचे स्पष्टीकरण रत्नागिरी:- बौद्धविहार व्हावे, यासाठी गेल्या ४० वर्षांपासून बौद्धसमाजाची मागणी होती. गणेश नाईक राज्य उत्पादन शुल्क मंत्री होते तेव्हा या जागेबाबतची...

रेल्वेतून पडून जखमी प्रवाशाचा उपचारादरम्यान मृत्यू

संगमेश्वर:- संगमेश्वर रेल्वे स्थानकाजवळ रेल्वेतून पडून गंभीर जखमी झालेल्या एका ३५ वर्षीय प्रवाशाचा रत्नागिरी येथील सिव्हील हॉस्पिटलमध्ये उपचारादरम्यान मृत्यू झाल्याची घटना उघडकीस आली आहे....