तहसीलदारांच्या पत्रकाने जिल्हा रुग्णालयात गोंधळ

दिव्यांग बांधवांची सकाळपासून मोठी गर्दी; प्रशासनाच्या समन्वयाचा फज्जा रत्नागिरी:- जिल्हा रुग्णालयात आज सकाळपासून दिव्यांग अपंग बांधवांची मोठी गर्दी उसळली असून, तहसीलदारांनी काढलेल्या एका पत्रकामुळे प्रशासनाच्या...

‌’ड्रग डिटेक्शन डिव्हाईस‌’ ठेवणार बनावट औषधांवर नजर

रत्नागिरी:- बनावट तसेच कालबाह्य औषधांविरोधात तक्रार आल्यानंतर संबंधित मेडिकल्सवर कारवाई करून औषधांचे नमुने पुणे प्रयोगशाळांकउे पाठवले जातात. नमुन्यांचा निकाल लागायला तीस दिवस, तर कधी...

मिरजोळे परिसरात गव्यांमुळे भीतीचे वातावरण

रत्नागिरी:- शहराजवळील मिरजोळे हनुमाननगर, समर्थनगर येथील रस्त्यावर शनिवारी (ता. २०) रात्री दोन गव्यांचे दर्शन झाले. भररस्त्यावर येऊन उभ्या राहिलेल्या गव्यांमुळे मिरजोळे गावात जाणारी वाहने...

भटक्या कुत्र्यांच्या निर्बीजीकरणाची जबाबदारी ग्रामपंचायत अधिकाऱ्यांवर

रत्नागिरी:- एका बाजूला शासनाच्या जलजीवन मिशन, स्वच्छता अभियान आणि मूलभूत विकासकामांचा प्रचंड दबाव असतानाच, रत्नागिरी जिह्यातील ग्रामविकास अधिकाऱ्यावर आता एक पूर्णपणे अनपेक्षित आणि नवी...

शेकोटी घेताना चांदेराई येथील महिला भाजली

रत्नागिरी:- तालुक्यातील चांदेराई येथे महिला शेकोटी घेत असताना ४५ टक्के भाजली. उपचारासाठी जिल्हा शासकीय रुग्णालयात दाखल केले आहे. सेजल संतोष सुर्वे (वय ४२, रा....

डुगवे-कुरतडे येथील झाडावरुन पडून तरुणाचा मृत्यू

रत्नागिरी:- झाडे तोडण्याच्या मजूरीवर काम करणारा तरुण झाडावरुन पडला. त्यांच्या डोक्याला गंभीर दुखापत झाली. अधिक उपचारासाठी जिल्हा शासकीय रुग्णालयात दाखल केले होते. उपचार सुरु...

रनपच्या सार्वत्रिक निवडणुकीवर प्रशासनाच्या नियोजनाची छाप

रत्नागिरी:- रत्नागिरी नगर पालिकेची नुकतीच झालेली सार्वत्रिक निवडणूक ही केवळ राजकीय चुरशीसाठीच नव्हे, तर प्रशासकीय नियोजनाच्या यशासाठीही लक्षात राहणारी ठरली आहे. अत्यंत चुरशीच्या वातावरणात...

सिव्हिलमध्ये वर्षभरात तीन हजार महिलांची प्रसूती

रत्नागिरी:- वाढत्या महागाईमुळे गोरगरिब, मध्यवर्गीयमहिलांना खासगी हॉस्पीटलमध्ये प्रसूती परवडत नसल्यामुळे रत्नागिरीमधील सिव्हील हॉस्पीटलमध्ये महिला प्रसूतीसाठी प्राधान्य देत आहेत. वर्षभरात तब्बल ३ हजारांहून अधिक महिलांच्या...

जयगड-निवळी मार्गावर टाटा टिपर उलटून अपघात

रत्नागिरी:- जयगड ते निवळी दरम्यान जाणाऱ्या मुख्य रस्त्यावर एका भरधाव टाटा टिपरचा भीषण अपघात झाला आहे. चालकाने रस्त्याच्या परिस्थितीकडे दुर्लक्ष करून गाडी वेगात चालवल्यामुळे...

रत्नागिरीकरांनो घाबरू नका पण सावध रहा: ना. सामंत

वन, पोलीस अधिकाऱ्यांची तातडीची बैठक; अफवांवर विश्वास न ठेवण्याचे आवाहन रत्नागिरी:- रत्नागिरी शहरात मागील दोन दिवसांपासून बिबट्याचा वावर असल्याच्या चर्चेने नागरिकांमध्ये भीतीचे वातावरण आहे. या...