निवेंडी, रिळ-उंडी, वाटद एमआयडीसीसाठी 2300 कोटींच्या निधीची आवश्यकता
रत्नागिरी:- राज्याचे उद्योगमंत्री आणि जिल्ह्याचे पालकमंत्री उदय सामंत यांच्या रत्नागिरी विधानसभा मतदार संघात निवेंडी, रिळ-उंडी, विस्तारीत रिळ आणि वाटद येथे एमआयडीसी प्रस्तावित असून याठिकाणी...
कोकण रेल्वेकडून फुकट्या प्रवाशांना दणका; सात महिन्यात 15 कोटी दंड वसूल
रत्नागिरी:- कोकण रेल्वे मार्गावर एप्रिल महिन्यापासून प्रचंड गर्दी होती. त्यामध्ये काही तिकीट नसलेले प्रवासीही आढळून आले आहेत. गेल्या सात महिन्यात कोकण रेल्वे प्रशासनाने फुकट्या...
हातभट्टीची दारु विक्री करणाऱ्या महिलेविरुद्ध गुन्हा
रत्नागिरी:- तालुक्यातील चांदेराई ते कुरतडे जाणाऱ्या रस्त्यावर विनापरवाना हातभट्टीची दारु विक्री पोलिसांनी कारवाई केली. या कारवाईत २६० रुपयांची पाच लिटर दारु जप्त केली. ग्रामीण...
मासेमारी करण्यासाठी गेलेल्या नेपाळी खलाशाचा मृत्यू
रत्नागिरी:- शहराजवळील मिरकरवाडा समुद्रात खोल मासेमारी करत असताना खलाशाच्या छातीत दुखू लागल्याने तात्काळ त्याला उपचारासाठी जिल्हा शासकीय रुग्णालयात दाखल केले होते. तेथील वैद्यकीय अधिकाऱ्यांनी...
गोडावून स्टॉप येथील प्रौढाचा आकस्मिक मृत्यू
रत्नागिरी:- छातीत जळजळ व चक्कर येऊन बेशुद्ध पडलेल्या प्रौढाला उपचारासाठी खासगी हॉस्पिटल येथे दाखल केले होते. तेथील वैद्यकीय अधिकाऱ्यांनी त्याला तपासून मृत घोषित केले....
चर्मालय येथे पादचाऱ्याला धडक दिल्याप्रकरणी दुचाकीस्वारावर गुन्हा
रत्नागिरी:- शहरातील चर्मालय येथील रस्त्यावर दुचाकी निष्काळजीपणे चालवून पादचाऱ्याला ठोकर दिली. या प्रकरणी स्वाराविरुद्ध शहर पोलिस ठाण्यात गुन्हा दाखल करण्यात आला आहे. सफवान जिकीर...
रेल्वेच्या धडकेत उमरेतील युवकाचा मृत्यू
रत्नागिरी:- कोकण रेल्वेच्या मार्गावर अनेक दुर्घटना यापूर्वी घडल्या आहेत. रेल्वेट्रॅकवरुन चालत असल्यामुळे काहींचे जीव गेले आहेत. अशीच एक दुर्घटना कोकण रेल्वे मार्गावर धावणाऱ्या राजधानी...
परटवणे येथील प्रौढाचा आकस्मिक मृत्यू
रत्नागिरी:- शहरातील परटवणे येथील प्रौढाचा आकस्मिक मृत्यू झाला, ही घटना गुरुवार 6 नोव्हेंबर रोजी रात्री 11.47 वा.सुमारास जिल्हा शासकिय रुग्णालयात घडली.
संतोष एकनाथ पाटील (56,रा.परटवणे...
मिऱ्या किनाऱ्यावर ‘फिशिंग’चा थरार
पारंपारिक मासेमारी स्पर्धेतून पर्यटनवाढीचा अनोखा प्रयत्न
रत्नागिरी:- रत्नागिरी जवळच्या मिऱ्या गावात नुकतीच एक अनोखी आणि रोमांचक स्पर्धा पार पडली. 'मिऱ्या सिरॉक्स फिशिंग टूर्नामेंट' च्या माध्यमातून...
जयगड बंदरातून लवकरच काजू निर्यात
आवश्यक प्रक्रिया गतीने कराव्यात: ना. राणे
रत्नागिरी:- रत्नागिरी जिल्ह्यातील जयगड बंदरातून मोठ्या प्रमाणात काजू निर्यात व्हावी यासाठी संबधित विभागांनी आवश्यक प्रक्रिया गतीने कराव्यात अशा सूचना...












