जिल्ह्यातील ४६६ ग्रामपंचायतींवर प्रशासकराज

सरपंचांऐवजी आता अधिकाऱ्यांकडे कारभार रत्नागिरी:- जानेवारी आणि फेब्रुवारी महिन्यात कार्यकाळ संपणाऱ्या ग्रामपंचायतीवर प्रशासक नेमण्याचा महत्वपूर्ण निर्णय राज्य शासनाने घेतला होता. त्यामुळे मुदत पूर्ण झालेल्या जिल्ह्यातील...

देवरुख पोलिस निरीक्षक झावरे यांची दोन दिवसात बदली करा

अन्यथा तालुका बंद करू, स्थानिक ग्रामस्थ आक्रमक रत्नागिरी:- संगमेश्वर साडवली येथील निवडणूक बॅनरवरून झालेल्या वादात देवरुख पोलिस निरिक्षक उदय झावरे यांनी आपल्या पदाचा गैरवापर करून...

मुन्ना देसाई यांच्यावर प्रतिबंधात्मक कारवाई

रत्नागिरी:- शिवसेना युवा जिल्हाध्यक्षपदाचा नुकताच राजीनामा दिलेले केदार उर्फ मुन्ना देसाई यांच्यावर ग्रामीण पोलिसांकडून प्रतिबंधात्मक कारवाई करण्यात आली आहे. यावेळी देसाई यांच्याकडून चांगल्या वर्तवणुकीच्या...

कोकणवासीयांना दिलासा! होळीसाठी २०९ विशेष गाड्या

मध्य रेल्वेकडून रत्नागिरी, चिपळूणसाठी जादा फेऱ्या रत्नागिरी:- होळी पार्श्वभूमीवर प्रवाशांची वाढती गर्दी लक्षात घेऊन मध्य रेल्वेने मोठा निर्णय घेतला असून, मुंबई, नागपूर, चिपळूण, रत्नागिरीसह विविध...

कारवांचीवाडी येथे उतारावर उभा असलेला ट्रक घुसला घरात

रत्नागिरी:- रत्नागिरी शहरातील कारवांचीवाडी येथे रविवारी सकाळी सुमारे ८ वाजण्याच्या सुमारास एक डंपर थेट घराच्या आवारात घुसल्याची घटना घडली. गितेश तांडेल यांच्या घराच्या आवारात...

शॉर्टसर्किटमुळे कशेळीत घर जळून खाक

८ लाखांची हानी राजापूर:- तालुक्यातील कशेळी येथे घराला आग लागल्याची घटना शुक्रवारी (ता. १३) रात्री घडली. यामध्ये घर पूर्ण जळून खाक झाल्याने सुमारे आठ लाखांचे...

शिरगाव-गायवाडी येथे गाडी काढण्यास सांगितल्याने ज्येष्ठ नागरिकाला धमकी

रत्नागिरी:- रत्नागिरी शहराजवळील शिरगाव-गायवाडी येथे जमिनीच्या वादातून एका ५८ वर्षीय व्यक्तीला 'दाऊदचा माणूस' असल्याचे सांगून जीवे मारण्याची धमकी देण्यात आली आहे. याप्रकरणी दोन जणांविरुद्ध...

कोकणातील कातळशिल्पांना मिळणार जागतिक ओळख

मुंबई, रत्नागिरीत 'वर्ल्ड हेरिटेज डेस्क' स्थापन रत्नागिरी:- कोकणातील कातळशिल्पांच्या संवर्धन व संशोधनासाठी मोठा निर्णय घेत राज्यशासनाने महत्त्वाचा शासननिर्णय जारी केला आहे. कातळशिल्पांविषयी संशोधन, नवीन स्थळांचा...

बसमध्ये तरुणीचा पाठलाग करून छेडछाड; रत्नागिरी पोलिसांची तत्काळ कारवाई

रत्नागिरी:- बारावीची परीक्षा देऊन घरी परतणाऱ्या एका महाविद्यालयीन तरुणीचा पाठलाग करून, तिचे चोरून फोटो काढणाऱ्या एका नराधमाला रत्नागिरी पोलिसांनी अवघ्या काही वेळातच बेड्या ठोकल्या....

नोकरदारांकडे रिक्षा परवाने,गरजू चालकांवर अन्याय

रत्नागिरी:- रत्नागिरी जिल्ह्यात रिक्षा व्यवसायहा बेरोजगारांसाठी उपजीविकेचे महत्त्वाचे साधन मानले जाते. मात्र, प्रत्यक्षात नोकरी करत असतानाही अनेक व्यक्तींनी रिक्षा परवाने मिळविल्याचे, तसेच परवाना स्वतःकडे...