एसटी अपघातातील ‘त्या’ चालकाविरुद्ध गुन्हा
रत्नागिरी:- एसटी वृद्ध प्रवाशाच्या मृत्यूस कारणीभूत झाल्याप्रकरणी एसटी चालकाविरुद्ध शहर पोलिस ठाण्यात गुन्हा दाखल करण्यात आला आहे. बापू कोंड्या आखाडे (वय ५५) असे संशयित...
विद्यार्थ्यांनी ज्ञानाचा फायदा शेतकऱ्यांसाठी करावा
कोकण कृषी विद्यापीठाचा पदवीदान समारंभात राज्यपाल राधाकृष्णन यांचे प्रतिपादन
रत्नागिरी:- विद्यार्थ्यांनी मिळालेल्या पदवीचा, ज्ञानाचा, केलेल्या संशोधनाचा फायदा शेतकऱ्यांसाठी करून द्यावा. देशाच्या शेती उत्पादनात वाढ...
पूर्णगड येथे मधमाश्यांच्या हल्ल्यात वृद्धाचा मृत्यू
रत्नागिरी:- तालुक्यातील पूर्णगड येथे एका दुर्दैवी घटनेत आंब्याच्या बागेत सुकलेला पालापाचोळा जाळत असताना मधमाश्यांच्या हल्ल्यात ६० वर्षीय व्यक्तीचा मृत्यू झाला. रविंद्र दत्ताराम साळवी (...
मिरकरवाडा बंदरातील पर्ससीन नौकांमुळे अन्य नौकांना अडथळा
रत्नागिरी:- पावसाळी मासेमारी बंदी 31 मे पासून सुरु होत आहे. यंदाचा मासेमारी हंगाम फायद्यात गेलेल्या 21 नौका मालकांनी त्यांच्या पर्ससीननेट नौका मिरकरवाडा बंदरातील जेटींवर...
राई भातगाव मार्गावर गॅस टँकर जळून खाक
रत्नागिरी:- भर उन्हाळ्यात चालत्या वाहनांना आग लागण्याच्या घटनांमध्ये वाढ झाली असून वाहतूक अधिक धोकादायक बनली आहे. आज बुधवार सकाळी जाकादेवी नजीकच्या राई भातगांव मार्गावर...
पूर्णगडजवळ भरधाव ओम्नीच्या धडकेत पादचारी गंभीर जखमी
रत्नागिरी:- रत्नागिरी-पावस मार्गावर भरधाव वेगात असलेल्या ओम्नी गाडीने रस्ता ओलांडणाऱ्या पादचाऱ्याला धडक दिली. या अपघातात पादचारी गंभीर जखमी झाला आहे. याप्रकरणी पूर्णगड सागरी पोलीस...
नव्या बसस्थानकासमोर एसटीच्या चाकाखाली चिरडून वृद्धाचा मृत्यू
रत्नागिरी:- रत्नागिरीतील एसटी महामंडळाच्या नव्या बसस्थानका समोर मंगळवारी दुपारी भीषण अपघात घडला. बसस्थानकात येणाऱ्या एसटीने वृद्धाला धडक दिली. या अपघातानंतर वृद्ध एसटीच्या मागच्या चाकाखाली...
माळनाका येथे उभे राहणार नवे व्यापारी संकुल
जुनी इमारत जमीनदोस्त; नवीन व्यायामशाळा देखील उभारणार
रत्नागिरी:- रत्नागिरी नगर परिषदेने आपल्या उत्पन्नात वाढ करण्यासाठी जोमाने प्रयत्न सुरू केले आहेत. याचाच एक भाग म्हणून माळनाका...
सुट्टीच्या हंगामात हजारो चाकरमानी जिल्ह्यात दाखल
रेल्वेला तुफान गर्दी, समुद्रकिनारे गजबजले
रत्नागिरी:- मे महिन्याच्या सुट्टीचा हंगाम सुरू झाल्याने मोठ्या प्रमाणात मुंबईस्थित कोकणवासीय चाकरमानी गावी दाखल होत आहेत. त्यामुळे कोकण रेल्वेच्या...
मद्यपी खलाशाचा समुद्राच्या पाण्यात बुडून मृत्यू
रत्नागिरी:- शहरातील मिरकरवाडा येथील मद्यपी खलाशी समुद्राच्या पाण्यात पडला. उपचारासाठी त्याला जिल्हा शासकीय रुग्णालयात दाखल केले. तेथील वैद्यकीय अधिकाऱ्यांनी त्याला तपासून मृत घोषित केले....












