समुद्र खवळला; किनारपट्टी भागात उंचच उंच लाटा
रत्नागिरी:- हवामान खात्याने दिलेल्या इशाऱ्यानुसार जिल्ह्यात पावसासह किनारपट्टीवर वादळी वारे जोरात वाहत आहेत. याचा परिणाम मिर्या पंधरामाड किनार्यावर समुद्राच्या उंच लाटा उसळत आहेत. उधाणाच्या...
कोकण मराठी साहित्य परिषदेकडून हिंदी भाषा सक्तीला विरोध
रत्नागिरी:- राज्यात प्राथमिक शाळेतील विद्यार्थ्यांवर हिंदी विषयाची सक्ती नसावी, अशी भूमिका निर्माण झाली आहे. राजकारण्यांबरोबरच साहित्य क्षेत्रातील महत्त्वाचे योगदान असलेल्या कोकण मराठी साहित्य परिषदेने...
रनपच्या कंत्राटी सफाई कर्मचाऱ्यांनी बुधवारी सकाळीच पुकारले कामबंद आंदोलन
रत्नागिरी:- रत्नागिरी नगर परिषदेच्या सफाई कामगारांनी बुधवारी सकाळपासूनच अचानकपणे काम बंद आंदोलन पुकारले आहे. दोन महिन्यांचा पगार रखडल्याने कामबंद आंदोलन पुकारल्याची माहिती आंदोलनकर्त्या कामगारांनी...
कोकणात आणखी सहा ठिकाणी विकास केंद्र उभारण्यास मंजुरी
रत्नागिरी:- कोकणात आणखी सहा ठिकाणी ग्रोथ सेंटर अर्थात विकास केंद्र उभारण्यासाठी महाराष्ट्र राज्य रस्ते विकास महामंडळाची आता विशेष नियोजन प्राधिकरण म्हणून नियुक्ती करण्यात आली...
रनपकडून शीळ धरण ते जॅकवेलपर्यंत स्वतंत्र पाईपलाईन
फ्लोटिंग पंप होणार बंद, वीज पंपांच्या बिलाचा खर्च वाचणार
रत्नागिरी:- शीळ धरण ते जॅकवेलपर्यंतची सुमारेसाडेसहाशे मीटरची पाईपलाईन टाकण्याचे काम अखेर पूर्ण झाले आहे. ते पाईप...
परीक्षा केंद्र परिसरात प्रतिबंधात्मक आदेश
24 जून ते 14 जुलै कालावधीत आदेश लागू
रत्नागिरी:- परीक्षा केंद्राच्या 100 मीटर परिसरात 24 जून ते 14 जुलै या कालावधीत परीक्षेच्या दिवशी सकाळी 9...
मुसळधार पावसाचा इशारा अन् रत्नागिरीतील हवामान विभागाच्या कार्यालयाला टाळे
रत्नागिरी:- राज्यासह कोकणात मुसळधार पावसाचा इशारा राज्याच्या हवामान विभागाने दिला आहे. कोकणासह रत्नागिरीत पावसामुळे कोणत्याही क्षणी आपत्कालीन स्थिती उद्भवू शकते असा अंदाज वर्तवण्यात आला...
जिल्ह्याला आज पावसाचा ऑरेंज अलर्ट
समुद्राला येणार उधाण, किनारपट्टी लगत उंच लाटा उसळणार
रत्नागिरी:- जिल्ह्यात पावसाचा जोर पुन्हा एकदा वाढला आहे. पुढील दोन मुसळधार पावसाचा इशारा हवामान खात्याने वर्तवला आहे....
उपप्रादेशिक परिवहन कार्यालयाकडून जप्त ६४ वाहनांचा लिलाव
रत्नागिरी:- जिल्ह्यात गेल्या वर्षभरात येथील उपप्रादेशिक परिवहन कार्यालयाने जप्त केलेल्या वाहनांपैकी ६४ वाहनांचा लिलाव केला आहे. या लिलावातून २० लाख ३० हजार रुपयांचा महसूल...
जयगडात जहाजावरील विदेशी इंजिनिअरचा आकस्मिक मृत्यू
रत्नागिरी:- इजिप्तहून कोळसा घेउन जयगड येथील समुद्रात थांबलेल्या जहाजावरील विदेशी इंजिनिअरचा आकस्मिक मृत्यू झाला. याबाबत जयगड पोलिस ठाण्यात आकस्मिक मृत्यूची नोंद करण्यात आली आहे....












