निवळी कोकजेवठार येथे दुचाकी घसरून एकाचा मृत्यू; चालकावर गुन्हा दाखल
रत्नागिरी:- मुंबई गोवा महामार्गावरील निवळी ते कोकजेवठार मार्गावर ग्रीन पार्क ढाब्यासमोर दुचाकी घसरून झालेल्या अपघातात सुभाष कृष्णा शिंदे (५३, रा. निवळी कोकजेवठार) यांचा मृत्यू...
रत्नागिरीचे पोलीस अधीक्षक धनंजय कुलकर्णी यांची मुंबईत बदली
रत्नागिरी:- रत्नागिरी जिल्ह्याचे कर्तव्यदक्ष आणि लोकप्रिय पोलीस अधीक्षक धनंजय कुलकर्णी यांची अप्पर पोलीस आयुक्त, विशेष शाखा, मुंबई येथे बदली झाली आहे. शुक्रवारी सायंकाळी त्यांच्या...
विषारी द्रव प्राशन केलेल्या रत्नागिरीतील महिलेचा मृत्यू
रत्नागिरी:- विषारी औषध प्राशन केलेल्या महिलेला उपचारासाठी जिल्हा शासकीय रुग्णालयात दाखल केले होते. अधिक उपचारासाठी सीपीआर कोल्हापूर येथे हलविण्यात आले होते. तेथील वैद्यकीय अधिकाऱ्यांनी...
रत्नागिरी जिल्ह्याला पावसाचा यलो अलर्ट
नागरिकांनी काळजी घेण्याचे आवाहन
रत्नागिरी:- प्रादेशिक हवामान विभाग, मुंबई यांच्याकडून प्राप्त माहितीनुसार जिल्ह्यात 15 मे 18 मे या कालावधीत पावसाचा यलो अलर्ट देण्यात आलेला आहे. जिल्ह्यात...
रत्नागिरीत उद्या निघणार तिरंगा रॅली
रत्नागिरी:- पहलगाम हल्ल्याच्या निषेधार्थ ऑपरेशन सिंदूर राबविण्यात आले. या मोहिमेसाठी देशातील सैन्याच्या उत्कृष्ट कामगिरीच्या सन्मानार्थ १७ मे रोजी सायंकाळी ५.३० वाजता मारुती मंदिर ते...
शीळ धरणात 10 जूनपर्यंत पुरेल इतकाच पाणीसाठा
रत्नागिरी:- शहराला पाणीपुरवठा करणाऱ्या शीळ धरणात गतवर्षीच्या तुलनेत १५० दशलक्ष घनमीटर पाणीसाठा जास्त आहे. उपलब्ध पाणीसाठी १० जूनपर्यत पुरेल इतका आहे. मात्र उच्चतम तापमानामुळे...
मिरकरवाडा जेटीवरील अनधिकृत नौका आज पोलिस बंदोबस्तात हटवणार
रत्नागिरी:- मिरकरवाडा बंदरातील जेटींवर चुकीच्या पद्धतीने शाकारुन ठेवलेल्या नौका शुक्रवारी पोलीस बंदोबस्तात मत्स्यव्यवसाय विभागाकडून हलविण्यात येणार आहेत. जेटीवर शाकारलेल्या नौका मासेमारी करुन येणार्या नौकांना...
जिल्ह्यात मागील वर्षात 16 हजार 551 ग्राहकांना वीज जोडणी
रत्नागिरी परिमंडलात वीज ग्राहकांना तात्काळ सेवा
रत्नागिरी:- ‘सुकर जीवनमान’ संकल्पनेनुसार वीजग्राहकांना उत्तम सेवा देण्याबरोबरच नवीन ग्राहकांना तात्काळ वीजजोडणी देण्यासाठी महावितरण प्रयत्नशील आहे. त्या अनुषंगाने रत्नागिरी...
मिऱ्या-अलावा येथे झाडाला आग
अग्निशमन दलाच्या तत्परतेने आगीवर नियंत्रण
रत्नागिरी:- शहरालगतच्या मिऱ्या-अलावा गावातील मिऱ्या ग्रामपंचायतीजवळ बुधवारी सकाळी एका जुन्या झाडाला आग लागल्याने परिसरात एकच खळबळ उडाली. मात्र, रत्नागिरी नगरपालिकेच्या...
करबुडे येथे झाड तोडताना पडल्याने तरुणाचा मृत्यू
रत्नागिरी:- तालुक्यातील करबुडे येथे झाड तोडण्याचे काम करत असताना पडल्याने ४६ वर्षीय व्यक्तीचा दुर्दैवी मृत्यू झाला. सुभाष गोविंद तारवें, ( ४६ वर्षे, राहणार हातखंबा,...












