एसटीला जर टिकवायचं असेल तर तिला सांभाळायला पाहिजे

पालकमंत्री उदय सामंत यांचे प्रतिपादन रत्नागिरी:- महाराष्ट्राची सगळ्यात मोठी नाडी जर कुठची असेल तर ती आपली लालपरी एसटी आहे आणि म्हणून तिला जर टिकवायचं असेल...

भाडेवाढ एसटीच्या पथ्यावर; तीन महिन्यात दीड कोटींचे उत्पन्न

रत्नागिरी:- आर्थिक अडचणीत असलेल्या एसटी विभागाला भाडेवाढीचा फायदा झाला असून, एसटीच्या उत्पन्नात दरदिवशी सुमारे दीड ते दोन लाखांची भर पडत आहे.गेल्या तीन महिन्यामध्ये रत्नागिरी...

‘मापात पाप’ प्रकरणी ६४ खटले दाखल

रत्नागिरी:- रत्नागिरी व सिंधुदुर्ग जिल्हा वैध मापनशास्त्र विभागाने गतवर्षात १२८ टक्के उद्दिष्टपूर्ती करत फेरपडताळणी व मुद्रांकन शुल्कातून १ कोटी ७४ लाख २ हजार ४०५...

ऐन हंगामात रत्नागिरी शहरात सीएनजीचा तुटवडा

रत्नागिरी:- रत्नागिरी जिल्ह्यातील सीएनजी पंपावर २ सीएनजीचा तुटवडा निर्माण झाला आहे. यामुळे पंपावर लांबचलांब रांगा लागल्या आहेत. याचा सर्वात फटका जिल्ह्यात पर्यटनासाठी येणाऱ्या सीएनजीच्या...

निवळी घाटात कोळसा वाहतूक करणाऱ्या ट्रकला अपघात

रत्नागिरी:- तालुक्यातील निवळी घाट येथे कोळसा वाहतूक करणाऱ्या ट्रकला अपघात झाला. अपघात होताच या गाडीला आग लागली. ही घटना गुरुवारी (ता. ८) रात्री नऊच्या...

नाणीज येथे गाडीचा टायर फुटून अपघात; पाच जण जखमी

रत्नागिरी:- तालुक्यातील नाणीज येथे चालत्या गाडीचा पुढील टायर फूटल्याने गाडी रस्त्याच्या दुभाजकावर आदळून अपघात झाला. या गाडीतील पाच जण जखमी झाले. निलेश गुरुदास गवस...

नौदलाकडून मासेमारी प्रतिबंधित क्षेत्र जाहीर; दिसताच क्षणी गोळ्या घालण्याचे आदेश

रत्नागिरी:- भारत पाकिस्तान युध्दाच्या पार्श्वभूमीवर नौदल विभाग व मत्स्यव्यवसाय विभागाची ७ मे रोजी बैठक आयोजित करण्यात आली होती. बैठकीमध्ये भारतीय नौदल विभागाकडून खालील नमूद...

कोकणातील पहिले दोन मजली एसटी बसस्थानक उद्घाटनासाठी सज्ज

परिवहन मंत्री ना.प्रताप सरनाईल, पालकमंत्री ना.उदय सामंत यांची उपस्थिती रत्नागिरी : महाराष्ट्र राज्य मार्ग परिवहन महामंडळ व महाराष्ट्र राज्य औद्योगिक विकास महामंडळ यांचेमध्ये झालेल्या सामंजस्य...

मुंबई-गोवा महामार्गावर अज्ञात वाहनाच्या धडकेत पादचाऱ्याचा मृत्यू

रत्नागिरी:- लांजा येथे मुंबई-गोवा राष्ट्रीय महामार्गावर कुंभारवाडा सरगम लॉजसमोर एका अज्ञात वाहनाने धडक दिल्याने एका अनोळखी पादचाऱ्याचा मृत्यू झाला. हा अपघात ६ मे २०२५...

जिल्ह्यात २७ रुग्णालयांमध्ये ५ लाखांपर्यंत उपचार मोफत

सर्वसामान्य नागरिकांना मोठा दिलासा रत्नागिरी:- आयुष्यमान भारत प्रधानमंत्री जनआरोग्य योजना आणि महात्मा ज्योतिराव फुले जनआरोग्य योजनेची व्याप्ती आता वाढवण्यात आली आहे. या योजनांसाठी असलेली उत्पन्नाची...