जिल्ह्यात अंमली पदार्थ विकणारी साखळी तोडणार
जिल्हा पोलीस अधीक्षक नितीन बगाटे यांचा ड्रग्जमाफियांना इशारा
रत्नागिरी:- मी संवेदनशील जिल्ह्यातून शांतता असलेल्या जिल्ह्यात आलो आहे. रत्नागिरी जिल्ह्यात असलेली शांतता भंग होऊ देणार नाही,...
समुद्रात निर्माण झालेल्या कमी दाबाच्या पट्टयामुळे मुसळधार पावसाचेे सावट कायम
रत्नागिरी:- अरबी समुद्रात निर्माण झालेल्या कमी दाबाच्या पट्टयामुळे चक्रीवादळाचा धोका कोकण किनारपट्टीवर कायम घोंघावत आहे. शनिवारी दिवसभर जरी पावसाचा जोर ओसरलेला असला तरी मुसळधार...
नूतन पोलीस अधीक्षक नितीन बगाटे यांनी कार्यभार स्विकारला
रत्नागिरी:- रत्नागिरी जिल्ह्याचे नवे जिल्हा पोलीस अधीक्षक म्हणून नितीन दत्तात्रय बगाटे यांनी शनिवारी आपल्या पदाचा पदभार स्विकारला. अप्पर पोलीस अधीक्षक जयश्री गायकवाड यांनी त्यांचे...
जिल्ह्यात वादळी पावसाने नऊ लाखांचे नुकसान
रत्नागिरी:- मुसळधार पावसामुळे जिल्ह्यात ठिकठिकाणी घरांवर झाड पडून पावसाचे पाणी घरामध्ये शिरल्यामुळे सुमारे नऊ लाख रुपयांचे नुकसान झाले आहे. संगमेश्वर तालुक्यात पांगरी येथील अंगणवाडीचे...
वादळी पावसाचा तडाखा; दहा दिवस आधीच मासेमारी हंगाम संपुष्टात
रत्नागिरी:- पावसाळी मासेमारी बंदीच्या 10 दिवस अगोदरच समुद्रातील मासेमारी पूर्णपणे बंद झाली आहे. 31 मे पासून पावसाळी मासेमारी बंदी कालावधी सुरू होणार होता. मुसळधार...
ट्रॅव्हल्सची दोन गाड्यांना धडक, ट्रॅव्हल्स चालक फरार
बोरीवलीहून गणपतीपुळेला जाणाऱ्या गाडीला दिली धडक
चिपळूण:- मुंबई-गोवा महामार्गावर कोडमठ येथील सिमेचीवाडीजवळ शुक्रवारी सकाळी एक भीषण अपघात झाला. भरधाव वेगात आलेल्या माणिक ट्रॅव्हल्स ( डीडी०१/एक्स/९९३३)...
जिल्ह्यातील मत्स्य उत्पादनात 3,396 मेट्रिक टनने वाढ
रत्नागिरी:- ड्रोन सर्वेक्षण, अवैध मासेमारीवरील कडक कारवाई आणि दिवस रात्र गस्त यामुळे यावर्षीच्या मत्स्य उत्पादनात 3,396 मेट्रिक टनने वाढ झाली आहे. संपत आलेल्या सन...
पोमेंडी खुर्द येथे संरक्षक भिंत कोसळून बालकासह तिघे जखमी
रत्नागिरी:- तालुक्यातील पोमेंडी खुर्द-बौद्धवाडी येथे संरक्षक भिंत कोसळुन पाच झोपड्या मलब्याखाली गाडल्या. सुदैवाने गुरुवारी सायंकाळी ही दुर्घटना घडल्याने झोपडीत असलेले तिघे जखमी झाले. त्यामध्ये...
जिल्ह्यातील शेतकऱ्यांना 728 कोटीचे कर्ज वाटप
खरिपासाठी ५०७ कोटी, तर रब्बीसाठी २२१ कोटी वितरित
रत्नागिरी:- रत्नागिरी जिल्ह्यात २०२४-२५ या आर्थिक वर्षात विविध बँकांनी ५०६ कोटी खरीप पीक कर्जाचे तर २२१ कोटी...
मिऱ्या-नागपूर महामार्गावर परटवणे नजीक रस्ता गेला वाहून
रत्नागिरी:- रत्नागिरी जिल्ह्यात गेल्या तीन दिवसांपासून पडत असलेल्या संततधार पावसामुळे सामान्य जनजीवन विस्कळीत झाले असतानाच आता या पावसाचा मोठा फटका महत्त्वाच्या रस्ते वाहतुकीलाही बसला...












