रत्नागिरीतील तरुणीने मुंबईत प्रियकरासमोरच घेतले विष

तरुणावर गुन्हा दाखल रत्‍नागिरी:- तरुणाबरोबर 4 वर्षे प्रेम संबंध असताना त्याने गावी जाऊन परस्पर दुसऱ्या मुलीशी लग्न केल्याने हादरलेल्या मुलीने तरुणासमोर लग्न करण्याचा हट्ट धरला....

वाटदमधील भूसंपादनाबाबत ४ जुलैपासून प्रांताधिकाऱ्यांच्या दालनात सुनावणी प्रक्रिया

रत्नागिरी:- रिलायन्सच्या बंदूका बनवणार्‍या कंपनीसाठी एमआयडीसी जागा उपलब्ध करुन देणार आहे. यासाठी तालुक्यातील वाटद पंचक्रोशीतील जागेचे भूसंपादन होणार असून याबाबत सुनावणी प्रक्रिया शुक्रवार 4...

एआय प्रणालीद्वारे रत्नागिरी जिल्हा नियोजनाच्या सव्वातीन कोटींवर डल्ला मारण्याचा प्रयत्न

आ. प्रसाद लाड यांच्या लेटरहेड, बनावट सहीचा वापर रत्नागिरी:- आमदारांच्या नावाचा आणि आवाजाचा गैरवापर करत शासकीय निधी हडपण्याचा गंभीर प्रकार उघडकीस आला आहे. भाजप आमदार...

जिल्ह्यातील ग्रामपंचायतींमध्ये 11 जुलैपासून आर्थिक समावेशन योजना शिबीर

रत्नागिरी:- भारत सरकार वित्त मंत्रालय वित्तीय सेवा विभागाच्या निर्देशानुसार जिल्ह्यातील तळागाळातील प्रत्येक व्यक्तीबाबत शासन योजनांचा लाभ पोहचावा, या उद्देशाने 3 महिन्याच्या कालावधीत आर्थिक समावेशन...

कम्युनिटी सेंटरच्या नावाने बौद्धविहार बांधण्यास समाजाचा विरोध

बौद्धविहार संघर्ष समितीचा आक्रमक पवित्रा रत्नागिरी:- थिबा कालीन बौद्धविहार परिसरात उभाण्यात येणाऱ्या कम्युनिटी सेंटरवर बौद्धविहार उभारले जात असल्याचा खोटा प्रचार करण्यात येत आह़े. शासनाच्या कागदावर...

भगवती बंदर समुद्रात बेपत्ता झालेली तरुणी नाशिक जिल्ह्यातील ?

रत्नागिरी:- शहरातील प्रसिद्ध पर्यटनस्थळ रत्नदुर्ग किल्ल्याजवळील पाणभुयार स्पॉट येथे रविवारी समुद्रात पडलेली एक अज्ञात तरुणी अद्याप बेपत्ता असून, घटनेनंतर 48 तास उलटूनही तिचा ठावठिकाणा...

स्वच्छ भारत मिशन अंतर्गत ८४६ ग्रामपंचायतीमध्ये सर्वेक्षण

रत्नागिरी:- स्वच्छ भारत मिशन ग्रामीण अंतर्गत सन २०२५-२६ मध्ये स्वच्छ सर्वेक्षण ग्रामीण अंतर्गत राज्यातील ग्रामीण भागात केंद्र शासन पुरस्कृत त्रयस्थ यंत्रणेकडून गावांचे सर्वेक्षण करण्याची...

रत्नागिरीत समुद्रात पडलेली अज्ञात तरुणी अद्याप बेपत्ता

शोध मोहीमेस यश नाही, सुरक्षा यंत्रणांवरही प्रश्नचिन्ह रत्नागिरी:- शहरातील प्रसिद्ध पर्यटनस्थळ भगवती किल्ल्याजवळील पाणभुयार स्पॉट येथे रविवारी समुद्रात पडलेली एक अज्ञात तरुणी अद्याप बेपत्ता असून,...

नदीत पाणी सोडून प्रदूषण करणाऱ्या कारखान्यांवर गुन्हे दाखल करा: खा. सुनील तटकरे

रत्नागिरी:- कारखान्यातून बाहेर पडणाऱ्या पाण्यावर कोणतीही प्रक्रीया न करता पावसाचा फायदा घेवून लोटे परशुराम एमआयडीसीमधील जे कारखाने थेट नदीत पाणी सोडून प्रदूषण करत आहेत,...

धरण प्रकल्प पूर्ण करण्यासाठी पाटबंधारेला अडीच हजार कोटींची गरज

रत्नागिरी:- पाटबंधारे विभागाच्या ४९ पुर्ण झालेल्या धरण प्रकल्पांमुळे जिल्ह्यात सुमारे १५ हजार हेक्टर क्षेत्र सिंचनाखाली आले आहे. अजुनही १७ धरण प्रकल्प अपुर्ण आहे. त्यांचे...