Thursday, March 19, 2026
spot_img

मिनी मंत्रालयासाठी इच्छुकांची भाऊगर्दी; लवकरच रणसंग्राम

रत्नागिरी:- महापालिकेच्या निवडणुकीची घोषणा काही दिवसांपूर्वी झाली. मात्र जिल्हा परिषद आणि पंचायत समितींच्या निवडणुकीची घोषणा अजून झाली नाही. त्यामुळे इच्छुक अस्वस्थ झाले आहेत. मात्र...

रत्नागिरी उपनगराध्यक्षपद भाजपकडे जाणार?

भाजपकडून तिघांची नावे चर्चेत; महत्त्वाच्या समित्यांवरही डोळा रत्नागिरी:- शिवसेना-भाजप महायुतीने रत्नागिरी नगर पालिकेच्या सार्वत्रिक निवडणुकीत मोठा विजय मिळवत पालिकेवर निर्विवाद वर्चस्व सिद्ध केले. आता युतीच्या...

रनप नगराध्यक्ष पदाचा शिल्पा सुर्वे यांनी स्विकारला पदभार

रत्नागिरी:- रत्नागिरीकरांच्या अपेक्षित विकासासाठी सर्व नगरसेवकांना सोबत घेऊन काम करणार असल्याचा संकल्प नूतन नगराध्यक्षा शिल्पा सुर्वे यांनी पदग्रहण सोहळ्यात व्यक्त केला. ढोल-ताशांच्या गजरात आणि...

एकेकाळचे जिवलग मित्र ३ वेगवेगळ्या पक्षांचे तालुकाध्यक्ष

चिपळूण:- तालुक्यातील राजकीय दृष्ट्या प्राबल्य असलेल्या शहरालगतच्या खेर्डी येथील ३ पदाधिकारी मोठ्या राजकीय पक्षाचे तालुकाध्यक्ष म्हणून प्रतिनीधीत्व करत आहेत. राष्ट्रवादी कॉंग्रेस, कॉंग्रेस आणि भाजप...

रनपच्या 32 नगरसेवकांमध्ये सौरभ मलुष्टे ठरले सर्वाधिक मताधिक्य घेणारे उमेदवार

ना. उदय सामंत, आ. किरण सामंत यांचे आशीर्वादांसह निवडणूकपूर्व केलेल्या कामाची पोचपावती रत्नागिरी:- रत्नागिरी नगर परिषदेच्या सार्वत्रिक निवडणुकीचा निकाल नुकताच जाहीर करण्यात आला. निकालात 32...

रत्नागिरी नगर परिषदेत 17 नव्या चेहऱ्यांना संधी

10 माजी नगरसेवकांचा पराभव, 15 माजी नगरसेवकांना संधी रत्‍नागिरी:- पालिकेच्या नुकत्याच झालेल्या निवडणुकीत १५ माजी नगरसेवकांना पुन्हा नव्याने काम करण्याची संधी मिळाली असून, १० माजी...

जिल्ह्यात झालेल्या शिवसेनेच्या वाताहतीला शिंदेच जबाबदार: आ. जाधव

चिपळूण:- जिल्ह्यातील ४ नगरपालिका आणि ३ नगरपंचायतीपैकी ६ ठिकाणी शिवसेना-भाजप महायुतीने निर्विवाद वर्चस्व राखले असून फक्त एका ठिकाणी महाविकास आघाडीने बालेकिल्ला राखला आहे. पण...

नेटवर्क नाही, तर मतदान नाही; तळवडे ग्रामसभेत निवडणुकीवर बहिष्काराचा ठराव

स्थानिक लोकप्रतिनिधींसह प्रशासनाविरोधात ग्रामस्थांचा एल्गार; आक्रमक ठराव मंजूर चिपळूण:- “आमच्या भावना समजून घ्या, नेट द्या आणि मत घ्या,” अशा आशयाचे बॅनर लावून संपूर्ण महाराष्ट्राचे लक्ष...

जिल्ह्यात ४ ठिकाणी सेना तर २ न.प.त भाजपचा विजय; राजापूरात काँग्रेसची बाजी

रत्नागिरी:- रत्नागिरी जिल्ह्यातील ४ नगरपालिका आणि ३ नगरपंचायतींच्या अत्यंत चुरशीच्या ठरलेल्या निवडणुकीचा निकाल जाहीर झाला असून, यात सत्ताधारी महायुतीने आपला दबदबा निर्माण केला आहे....

राज्यात बहुतांश ठिकाणी महायुतीचीच सत्ता: ना. सामंत

रत्नागिरी:- राज्यातील आगामी निवडणुकांच्या पार्श्वभूमीवर उद्योगमंत्री उदय सामंत यांनी विरोधकांवर तोफ डागत महायुतीच्या विजयाचा ठाम विश्वास व्यक्त केला आहे. कितीही आघाड्या झाल्या तरी त्याचा...