रत्नागिरी तालुक्यातील तीन गटात चुरशीची लढत

हातखंबा, पावस, कोतवडे जिल्हा परिषद गटात अटीतटीच्या लढती रत्नागिरी:- रत्नागिरी जिल्हा परिषद आणि पंचायत समितीच्या निवडणुकीसाठी शनिवारी ग्रामीण भागात सकाळच्या सत्रात मोठ्या उत्साहात मतदान झाले....

मिनी मंत्रालयाचा कारभारी कोण? जिल्ह्यात सरासरी 55.79 टक्के मतदान

उमेदवारांचे भवितव्य मतपेटीत बंद; सोमवारी मतमोजणी रत्नागिरी:- ग्रामीण भागातील कारभार हाकणाऱ्या जिल्हा परिषदेसह जिल्ह्यातील नऊ पंचायत समित्यांसाठी शनिवारी मतदान प्रक्रिया पार पडली. जिल्हा परिषदेच्या 56...

हातखंबा गटात हायव्होल्टेज लढत; दुपारी १२:३० पर्यंत ३५% मतदान

राजकीय वर्तुळाचे लक्ष निकालाकडे रत्नागिरी:- रत्नागिरी जिल्हा परिषदेच्या निवडणुकीत अत्यंत हॉट सीट मानल्या जाणाऱ्या हातखंबा जिल्हा परिषद गटात आज चुरशीने मतदान होत आहे. सकाळी ७:३०...

रत्नागिरीत युवासेनेला मोठा धक्का; मुन्ना देसाई यांचा जिल्हाप्रमुख पदाचा राजीनामा

रत्नागिरी:- रत्नागिरी जिल्ह्याच्या राजकीय वर्तुळातून एक मोठी बातमी समोर येत आहे. युवासेनेचे आक्रमक नेते आणि रत्नागिरी (दक्षिण) जिल्हाप्रमुख केदार उर्फ मुन्ना मधुसूदन देसाई यांनी...

रत्नागिरीत शिवसेनेची ‘सर्जिकल स्ट्राईक’

पक्षादेश डावलून अपक्ष निवडणूक लढवणारे परशुराम कदम पक्षातून निष्कासित रत्नागिरी:- रत्नागिरी जिल्हा परिषद आणि पंचायत समिती निवडणुकीच्या पार्श्वभूमीवर राजकीय वातावरण चांगलेच तापले आहे. यातच आता...

हातखंबा जि.प. गटात ‘हाय व्होल्टेज’ लढत

रत्नागिरी:- रत्नागिरी विधानसभा मतदारसंघाचे राजकारण सध्या कमालीचे तापले असून उद्योगमंत्री व पालकमंत्री उदय सामंत यांना विरोधकांपेक्षा आता त्यांच्या कट्टर समर्थकाकडून मोठ्या आव्हानाचा सामना करावा...

राजापुरात ५१ ग्रा.पं. वर नेमणार प्रशासक

सरपंच संघटनेकडूनही ठराव पारीत राजापूर:- शासनाने २६ जानेवारी रोजी ग्रामपंचयतीवर प्रशासक नेमण्याचा निणर्याचे पत्रक २३ जानेवारी रोजी निर्गमित करण्यात आले असल्याने राजापूर तालुक्यातील जानेवारी २०२६...

जिल्हा परिषदेसाठी 5 ऐवजी 7 फेब्रुवारीला मतदान

9 फेब्रुवारी 2026 रोजी मतमोजणी रत्नागिरी:- उपमुख्यमंत्री अजित पवार यांच्या निधनामुळे राज्यात तीन दिवसांचा दुखवटा जाहीर करण्यात आला असल्यामुळे 12 जिल्हा परिषदा व त्यांतर्गतच्या 125...

चिपळुणात आज मुख्यमंत्र्यांची जाहीर सभा

चिपळूण:- जिल्हा परिषद व पंचायत समिती निवडणूकीच्या पार्श्वभूमीवर मुख्यमंत्री देवेंद्र फडणवीस, भाजप प्रदेशाध्यक्ष आमदार रवींद्र चव्हाण यांची बुधवारी २८ रोजी दुपारी १ वाजता शहरातील...

रत्नागिरी जिल्ह्यात जि.प.गटातून ४९ तर पं.स.च्या रिंगणातून १०१ अर्ज मागे

रत्नागिरी:- जिल्हा परिषदेच्या ५६ जागांसाठी २२६ तर ९ पंचायत समितींच्या एकूण ११२ जागांसाठी ४४४ अर्ज दाखल झाले होते. यापैकी जि. प. साठी ४९ तर...