जिल्ह्यातील सरपंच पदाच्या प्रवर्गनिहाय आरक्षणाची आज सोडत

रत्नागिरी:- जिल्ह्यातील तालुकानिहाय सरपंच पदाचे आरक्षण निश्चित करण्यात आले आहे. महाराष्ट्र ग्रामपंचायत (सरपंच व उपसरपंच) निवडणूक नियम, 1964 मधील नियम 3(अ) (ब) व 4...

जिल्ह्यातील सरपंच पदाच्या  आरक्षणाची सोमवारी सोडत

रत्नागिरी:- जिल्ह्यातील तालुकानिहाय सरपंच पदाचे आरक्षण निश्चित करण्यात आले आहे. महाराष्ट्र ग्रामपंचायत निवडणूक नियम, 1964 मधील नियम 3(अ) (ब) व 4 प्रमाणे जिल्हाधिकारी एम....

राज ठाकरे मराठीच्या अस्मितेसाठी तर उद्धव ठाकरे खुर्चीसाठी एकत्र

उद्योगमंत्री डॉ.ना. उदय सामंत यांचा रत्नागिरीत आरोप रत्नागिरी:- मराठी भाषेच्या मुद्यावरून दोन ठाकरे एकत्र आले, परंतु त्यांच्या भाषणांमध्ये राज ठाकरे मराठीच्या अस्मितेसाठी तर दुसरे ठाकरे...

गणेशगुळे सरपंचांचा अविश्वास ठरावापूर्वीच राजीनामा

प्रस्ताव कार्यवाहीसाठी प्रशासनाकडे पाठवला रत्नागिरी:-  तालुक्यातील गणेशगुळेच्या सरपंच श्रावणी विक्रांत रांगणकर यांच्या विरोधात ग्रामपंचायत सदस्यांनी अविश्वास ठराव दाखल केला होता; परंतु त्या ठरावाला सामोरे जाण्यापूर्वीच...

रत्नागिरीत शिवसेना उबाठा गटाकडून आनंदोत्सव साजरा

रत्नागिरी:- एकत्र या, एकत्र या.. ‘राज-उद्धव’ एकत्र या.. अशा गगनभेदी घोषणा देत रत्नागिरीत शिवसेना उद्धव बाळासाहेब ठाकरे पक्षातर्फे हिंदी भाषा सक्तीचा शासन निर्णय रद्द...

हिंदी भाषा सक्ती करणाऱ्या परिपत्रकाची ठाकरे गटाने केली होळी

रत्नागिरी:- हिंदी सक्तीच्या सरकार निर्णयाची होळी करूया, मराठी माणसाच्या एकजुटीची ताकद दाखवूया, पहिलीपासून हिंदी भाषा सक्ती करणाऱ्या राज्य सरकारचा निषेध असो अशा जोरदार घोषणा...

दिवा विझल्यानंतर तूप ओतणे निरर्थक! आ. भास्कर जाधव यांच्या स्टेटसची जोरदार चर्चा

चिपळूण:- गुहागरचे आमदार भास्कर जाधव यांनी सोशल मीडियावर ठेवलेल्या स्टेटसची राजकीय क्षेत्रात जोरदार चर्चा सुरू झाली आहे. या स्टेटस मधून त्यांनी पक्ष नेतृत्वाला आत्मपरीक्षण...

वाढदिवसाचे औचित्य साधून पत्नीच्या हस्ते कार्यालयाचे उद्घाटन

भास्करशेठ जाधवांचा विश्वास ठाकरे गटावरच! चिपळूण:- गेल्या काही दिवसांपासून राजकीय वर्तुळात चर्चेचा केंद्रबिंदू ठरलेले उद्धव बाळासाहेब ठाकरे शिवसेनेचे नेते आणि गुहागरचे आमदार भास्करशेठ जाधव यांनी...

प्रत्येक नेत्याचा मान राखत महायुती भगवा फडकवणार

पालकमंत्री उदय सामंत यांची पत्रकार परिषदेत माहिती रत्नागिरी:- राज्यातील स्थानिक स्वराज्य संस्थांच्या निवडणुकीतील महायुतीचे धोरण निश्चित करण्यासाठी राज्यस्तरीय समन्वय समिती आहे. ही समिती जो निर्णय...

आगामी निवडणुका महायुती म्हणून लढवल्या जातील: रविंद्र चव्हाण

रत्नागिरी:- स्थानिक स्वराज्य संस्थांच्या निवडणुका ऑक्टोबर दरम्यान होण्याची शक्यता आहे. या निवडणुका कार्यकर्त्यांसाठी महत्वाच्या आहेत. यापुढील निवडणुका महायुती म्हणून लढवल्या जातील, पार्लमेंटरी बोर्डात जे...